tag:blogger.com,1999:blog-77516304106024944182024-03-20T08:08:59.384-07:00dattajoshi.comविधायक पत्रकारितेतून उद्यमशील चळवळीला प्रेरक साहित्याच्या माध्यमातून पाठबळ देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यातूनच महाराष्ट्रात जिल्हावार प्रेरक पुस्तक निर्मितीमध्ये मी स्वतःला झोकून दिले आहे... यातून काही सकारात्मक हाती येईल, समाजातील नव-युवकांना उद्यामितेची वाट सापडेल, अशी आशा आहे...Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.comBlogger99125tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-72490863808395858082018-09-09T02:15:00.000-07:002018-09-09T02:15:32.627-07:00पाेळा म्हटले, की मला हे सगळे आठवते...(दत्ता जाेशी, आैरंगाबाद)<br />
<br />
माणसांसाठी कष्टणार्या प्राणीमात्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा सण... पोळा. लहानपणी शाळेत कवी यशवंतांची कविता अभ्यासाला होती. ती आठवते... आठवत राहते...<br />
<br />
पोळ्याच्या दिवशी आठवतेच आणि एरव्हीही सजून धजून चाललेले बैल दिसले की आवर्जून आठवते...<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjkBHn9rrYWBXF9Oi8CFgGHJaiDrdk1oKX1Y64_837UKCtpd1jNT-iXoxmSFU1uk9_lCXKt9bTfY_Fa56-daKsn18XtOORPT286EIsCkc-Z4nDy7necTbB07MJlD4Ksl0IftgwK5FgQ5vFU/s1600/Nandi+Bail.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="413" data-original-width="353" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjkBHn9rrYWBXF9Oi8CFgGHJaiDrdk1oKX1Y64_837UKCtpd1jNT-iXoxmSFU1uk9_lCXKt9bTfY_Fa56-daKsn18XtOORPT286EIsCkc-Z4nDy7necTbB07MJlD4Ksl0IftgwK5FgQ5vFU/s400/Nandi+Bail.jpg" width="341" /></a></div>
<br />
शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली<br />
चढविल्या झुली, ऐनेदार ॥<br />
<br />
राजा परधान्या, रतन दिवाण<br />
वजीर पठाण, तुस्त मस्त ॥<br />
<br />
वाजंत्री वाजती, लेझिम खेळती<br />
मिरवीत नेती, बैलाला गे ॥<br />
<br />
डुल-डुलतात, कुणाची वशींडे<br />
काही बांड खोंडे, अवखळ ॥<br />
<br />
कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे<br />
पिवळे तांबडे, शोभिवंत ॥<br />
<br />
वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा<br />
सण बैल पोळा, ऐसा चाले ॥<br />
<br />
जरी मिरवीती, परि धन्या हाती<br />
वेसणी असती, घट्ट पट्टा ॥<br />
<br />
झुलीच्या खालती, काय नसतील<br />
आसूडांचे वळ, उठलेले ॥<br />
<br />
आणि फुटतील, उद्याही कडाड<br />
ऐसेच आसूड, पाठीवर ॥<br />
<br />
सण एक दिन, बाकी वर्षभर<br />
ओझे मर मर, ओढायाचे ॥<br />
<br />
का, कोण जाणे पण शेवची तीन-चार कडवी तेव्हा आवडायची नाहीत. छान चित्रावर कुणीतरी शिंतोडे उडवल्यासारखे वाटायचे... जगातले वास्तव कळण्याचे ते वय नव्हते. जे दिसायचे त्यावरच विश्वास टाकायचा... अन् आजूबाजूला दिसायचे ते छान, सुंदरच असायचे.<br />
<br />
आमच्या देवणीत असे सगळे सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत. घरोघरी बैल-गायी... त्यांचे गोठे. पोळ्याला सारा गाव आपापल्या पशुधनासह नटून थटून घराबाहेर पडायचा.<br />
<br />
पोळ्याची खरी सुरुवात असायची त्याच्या आदल्या दिवशी. त्याला आमच्याकडे खळमळणी म्हणायचे. (नागर भाषेत खांदेमळणी असाही एक शब्द आहे.) पोळ्याच्या या आदल्या दिवशी सकाळपासूनच बैलांचे लाड होत असत. एरव्ही गायींवर उगारलेला चाबूक मी कधी फारसा पाहिला नाही, पण बैलांच्या वाट्याला तो सतत यायचा. देवणीत आम्ही बापूराव कारभार्यांच्या घरात दीर्घकाळ भाड्याने राहिलो. त्यामुळे आमच्यात वेगळेच नाते तयार झाले. त्यामुळे विशेषतः शेतातले सगळे सणवार आम्ही त्यांच्याकडेच जात असू. ‘येळवशी’ (वेळा अमावस्या) असो की खळं पडल्यानंतर होणारं ‘ढवारं’... म्हणजे रात्रीच्या चांदण्यातलं वनभोजन, आम्ही त्यांच्याच शेतात.<br />
<br />
खूप लहान होतो तेव्हा दोन्ही घरांतील बायकांसोबत आम्ही सगळे बैलगाडीत बसून जात असू. मग त्यातही अगदी समोर बसून कासरा धरायचा माझा अट्टाहास. पण गाडी रेणूची, म्हणजे रेणुकादासची... शेतमालकाची. तो कसा मला बसू देईल? मग जानकामावशींच्या, रेणूच्या आईच्या मागे लागून, थोडा वेळ रेणूला बाजूला बसवून मी कासरा हाती घेत असे. कासरा हातात आला, की तो ओढून पाहायचा मोह... ओढला की बैलाच्या नाकातील वेसण ओढली जायची आणि ते त्रासायचे. ते लक्षात आले की तुकाराम मामा, म्हणजे कारभार्यांचे सालगडी आमच्यावर ओरडायचे. बैलाला हात लावलेला, त्रास दिलेला त्यांना खपायचा नाही. या मुक्या जनावरांवर त्यांची खूप माया...<br />
<br />
खळमळणीला बैल शेतावर जायचे. दिवसभर त्यांना ना नांगराला जुंपले जायचे ना त्यांच्यावर चाबूक उगारला जायचा. दुपारची भाकरी खाऊन झाली बैलांची पूजा व्हायची. मग सार्या शेतकर्यांचे बैल शेतातून गावाकडे परत निघायचे. आधी ते नदीवर जायचे. तिथे त्यांना धुवून पुसून काढले जाई. नदीला पाणी असायचे त्यामुळे बैल पोहोणीही करायचे. तिन्हीसांजेला ते आपापल्या घरी परतायचे. रात्री त्यांना गोडेतेल पाजले जायचे. झोपण्याआधी त्यांना, म्हणजे बैलांना निमंत्रण दिले जायचे - ‘पोळ्यादिवशी घरी पोळी खायला या...’<br />
000<br />
<br />
पोळ्याचा दिवस उजडायचा तो अतीव उत्साहात. सकाळीच बैलांना ‘डिकमल’ पाजले जायचे. जसे आपण पादेलोण असलेले पाणी पाचक म्हणून पितो, तसे ते बैलांचे पाचक. खडेमिठासह काही विशिष्ट पदार्थ, पीठ कालवून घरधणीन ते तयार करीत असे...! कालचा आणि आजचा दिवस बैलांचा. या दोन दिवसांत त्यांना कामावर जुंपले जायचे नाही की त्यांच्यावर हात उगारला जायचा नाही. न्हाऊ माखू घालणे, अंगावर रंगांचे शिक्के... शिंगांना वॉर्निश, शिंगांच्या टोकाला पितळेच्या शिंगोळ्या... गोंडे... सगळी धमाल. आम्ही छोटी पोंरं तुकाराम मामांना मदतीच्या नावाखाली आपापले हात साफ करून घेत असू. ते ओरडत, आम्ही दूर पळत असू... सगळी धमाल.<br />
<br />
त्याच दिवशी अंबाड्याच्या सुताचे छोटे छोटे चाबूक विकायला येत असत. आम्ही ते घेत असू. ते घ्यायचे, बैलांना लावलेल्या रंगातून उरलेल्या रंगात रंगवायचे आणि ते हवेत भिरकावून ‘चट्’ असा आवाज करीत वाजवत गल्लीभर फिरायचे हा आमचा आवडता प्रकार. कधी गंमत म्हणून एखाद्या बैलाच्या अंगावर चाबूक मारायचा अगावूपणाही करण्याचा प्रयत्न आम्ही करत असू पण कुणा मोठ्या माणसाच्या लक्षात आले तर मग आमच्या पाठी मात्र रंगायच्या...! खरे तर त्या इवल्या चाबकाचा मार बसणार तरी किती आणि कसा? पण त्या दिवशी बैलांना ते सुद्धा चालणार नाही म्हणजे नाही...!<br />
<br />
पोळ्याच्या दिवशी काही बैल शेतावर जात, काही घरीच राहात. तिन्हीसांजेला सगळे गावाबाहेर पश्चिमेला महादेवाच्या मंदिराजवळ जमत. अंगावर झूल, गळ्यात घागरमाळा (त्याला काही जण घुंगुरमाळा म्हणतात), उत्तम साज चढवून बैल आणि त्यांचे मालक - गडी सार्यांचा एकच गदारोळ असे. मग सुरू होई मिरवणूक... बँडबाजा लावून ही मिरवणूक निघे. गावचे पाटील आणि मानकर्यांचे मानाचे बैल पुढे आणि बाकी सारे त्या मागोमाग. काही अंतर चालत जात गढीच्या शेजारी, बालवाडीजवळच्या छोट्या चौकात पोहोचून ही मिरवणूक संपत असे. मानकर्यांचे बैल आधी आपापल्या मालकांच्या घरी निघत, पाठोपाठ सार्या गावाचे...<br />
<br />
घरी आले की घरची स्वामिनी बैलांच्या औक्षणासाठी समोर यायची. ‘व्हलग्या व्हलग्या - चालंग पलग्या’चा गजर करीत बैलांना पुरणपोळी प्रेमाने भरवायची. मोठ्या मानाने बैल वाड्यात घेतले जायचे, गोठ्यात जायचे. हिरवा चारा तर मिळायचाच... एरव्हीही प्रेमभराने मस्तकावरून फिरणारा आणि गळ्याखालचे पोळे खाजवणारा हात आज अधिक जिव्हाळ्याचा व्हायचा...<br />
<br />
आज शहरात राहताना ही सगळी चित्रं नजरेसमोरून सरकताहेत... कालमानाप्रमाणे धूसर होताहेत... त्या धूसर पडद्याआडून जे काही स्मरणात राहिलं ते मांडलं...<br />
<br />
- दत्ता जाेशी<br />
आैरंगाबाद<br />
(विशेष सहकार्य - रेणुकादास कुलकर्णी, देवणी)Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-48915488600176831182018-08-30T22:19:00.000-07:002018-08-30T22:19:00.694-07:00खरकटे मौल्यवान आहे... <div class="_5pbx userContent _3576" data-ft="{"tn":"K"}" id="js_a" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 1.38; margin-top: 6px;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3OE_YTjpaN0z-0qfTlsr23dU37KboTrHp_8uirWmR7DubdDY48h9zF6y340M1_yS8UB4U4ADTvM-wZFxHfvZfXIlHYUjHK6BH9DukZ9eqfqi8efNuBs-aD0zNHdZ5yT_9aytsUywR9d4i/s1600/mit2.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="960" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3OE_YTjpaN0z-0qfTlsr23dU37KboTrHp_8uirWmR7DubdDY48h9zF6y340M1_yS8UB4U4ADTvM-wZFxHfvZfXIlHYUjHK6BH9DukZ9eqfqi8efNuBs-aD0zNHdZ5yT_9aytsUywR9d4i/s400/mit2.jpg" width="400" /></a></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
<span style="font-family: inherit;">(दत्ता जोशी, औरंगाबाद)</span></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
काही माणसं चक्रम असतात. अशीच माणसं काहीतरी आगळं, समाजोपयोगी, आश्वासक असं घडवू शकतात. परवा अशाच एका माणसाशी परिचय झाला. गप्पा झाल्या. चक्रमपणाची खात्री पटली आणि मग त्यांच्याबद्दल लिहावेसेच वाटले. दीपक कान्हेरे हे त्यांचे नाव आणि अत्यल्प किमतीत आणि दीर्घकाळ टिकणार्या बायोगॅस संयंत्रांची उभारणी हे त्यांचे वैशिष्ट्य...! ते इंजिनिअर आहेत... पण वेगळ्या वाटेवरचे...!</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
परवा संध्याकाळी बीड बायपासच्या परिसरात कामानिमित्त गेलो असताना औरंगाबादच्या ‘एमआयटी’चे संस्थापक आणि अखंड ऊर्जेचे प्रेरणास्त्रोत असलेल्या डॉ. यज्ञवीर कवडे सरांना भेटण्याची इच्छा झाली. माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यावरील पुस्तकात मी 2012 मध्ये त्यांच्याविषयी लिहिले होते. त्या वेळी त्यांच्यातील वेगळेपण लक्षात येत गेले. मग अथूनमधून भेटायला सुरुवात केली. परवा फोन केला, तर म्हणाले ‘या. पन्नालालजीही आलेले आहेत. भेट होईल.’ ‘एमआयटी’च्याच परिसरात असलेल्या त्यांच्या घरी पोहोचलो तर ज्येष्ठ समाजसेवी पन्नालालजी सुराणा तेथे होते. त्यांच्याशीही अल्पसंवाद झाला. ते गेल्यानंतर कवडे सरांशी गप्पा मारताना त्यांनी ‘एमआयटी’च्या होस्टेलमध्ये सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल सांगितले. होस्टेल मेसमधील ‘फुड वेस्ट’वर चालणार्या बायोगॅस संयंत्राची उभारणी तेथे सुरू आहे. अर्थात ती पूर्णत्वाला गेली आहे. कार्यरत झालीय. दीपक कान्हेरे नावाचे गृहस्थ ते काम करताहेत. त्यांच्या सोबतीला चार इंजिनिअर आहेत, जे स्वतः प्रत्यक्ष अंगमेहनतीचे काम करताहेत... हे सारे ऐकल्यानंतर थांबणे शक्यच नव्हते. हे सगळे प्रत्यक्ष पाहण्यासारखे होते आणि कवडे सरांनीही प्रत्यक्ष भेट घालून देण्याची उत्सुकता दाखविली. आम्ही काही मिनिटांतच त्या साईटवर पोहोचलो आणि मग तासभर तिथेच रमलो.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मुळात कवडे सर म्हणजे नवनव्या तांत्रिक प्रयोगांत रमणारे, प्रत्येक गोष्टीतील शास्त्र शोधणारे आणि नव्या पिढीपर्यंत तांत्रिक शिक्षण पोहोचविण्यासाठी सतत आग्रही असलेले व्यक्तिमत्त्व. शिक्षणाच्या क्षेत्रात संपूर्ण आयुष्य काढल्यानंतर त्या मेहनतीला आलेले फळ म्हणजे ‘एमआयटी’. ‘शिक्षण महर्षी’ म्हटले तर आजकाल वेगळा वास येतो. पण ते खर्या अर्थाने शिक्षणमहर्षी. 1960 च्या दशकात रोटेगावच्या संस्थेत त्यांनी बायोगॅसचा पहिला प्रयोग मोठ्या जिद्दीने उभा केला होता. कदाचित औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात उभारलेला तो त्या प्रकारचा पहिलाच प्रयोग असावा. तांत्रिक कारणांमुळे तो तीन-चार वर्षांत बंद पडला. पण विषय मनात ताजा होता. परवा काही महिन्यांपूर्वी दीपक कान्हेरे यांच्या भेटीनंतर त्या विचाराने पुन्हा उचल खाल्ली आणि ‘एमआयटी’ परिसरात बायोगॅसचा प्रकल्प अवतरला.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
या प्रकल्पाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. आधी तांत्रिक विषय समजावून घेऊ. या संयंत्राची क्षमता 36 हजार लिटरची आहे. त्यात दररोज 150 ते 180 किलो ‘फुड वेस्ट’वर प्रक्रिया होऊ शकते आणि त्याद्वारे दररोज 18 घनमीटर गॅस तयार होतो. ढोबळ विचार करायचा तर आपला घरगुती सिलिंडर सुमारे 15 किलोंचा असतो. या द्वारे दररोज निम्मा सिलिंडर गॅस उपलब्ध होतो. होस्टेलच्या मेसमध्ये कमर्शियल सिलिंडर वापरला जातो. तो 20 किलोंचा असतो. कॉलेज वर्षभरात साधारण 200 दिवस चालते. रोजचा 7 किलो गॅस उपलब्ध होतो असे मानले तर वर्षभरात साधारण 1400 किलो गॅस निर्माण होतो. अर्थात, वर्षभरात कमर्शियल सिलिंडरच्या आकारातील 70 सिलिंडर निर्माण होतात. या सिलिंडरचा दर साधारण 1350 रुपये आहे. असे साधारण 95 हजार रुपये वाचवण्यात संस्थेला यश आले. हा एक पैलू झाला.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
‘कॉस्ट इफेक्टिव्हिटी’ हा या प्रकल्पाचा दुसरा पैलू. तो कसा? हे संयंत्र फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने उभारले गेले आहे. 6 एमएम लोखंडी सळया, कबुतरजाळी, वाळू आणि सिमेंट वापरून डोमसह पूर्ण काम झाले. 36 हजार लिटर क्षमतेचा डोमही याच तंत्राने साकारला. शून्य लिकेजसह...! विटांचा वापर कुठेही झाला नाही. केवळ तुलना म्हणून सांगायचे झाले तर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सरकारी यंत्रणेद्वारे) काही दिवसांपूर्वी 4 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्लँट उभारण्यात आला. त्याला 2 लाख 20 हजार रुपये खर्च आला. इथे त्यापेक्षा साडेचारपट मोठा म्हणजे 18 घनमीटरचा प्लँट उभा राहिला तो केवळ 3 लाख 70 हजारात. म्हणजे साधारण दीड पट मूल्यात...!</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पण हे वैशिष्ट्य इथेच संपत नाही. आणखी तीन गोष्टी इथे घडतात.</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitvD9jIhY5umvQV4cNbsAAGzrlnABV0G7IcIczKOyNfphuL3IgKCimf-jbJyvI-qTR1JHwZcRMfkhAXqWn14dAsW1RnhHWsorkIwqfCXihzeGjGqEBIv5utXssB_92rGj0w4ux38pX9e3T/s1600/mit1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="960" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitvD9jIhY5umvQV4cNbsAAGzrlnABV0G7IcIczKOyNfphuL3IgKCimf-jbJyvI-qTR1JHwZcRMfkhAXqWn14dAsW1RnhHWsorkIwqfCXihzeGjGqEBIv5utXssB_92rGj0w4ux38pX9e3T/s400/mit1.jpg" width="400" /></a></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-family: inherit;">दोन दिवसांत संयंत्रातील घटक कुजल्यानंतर त्यातून काळसर द्रवरूप स्लरी बाहेर येऊ लागते. ते उत्तम सेंद्रीय खत असते. ते बागेत, शेतात वापरले जाऊ शकते. त्यामुळे अन्य खतांच्या वापराच्या खर्चात बचत होते. ही स्लरी सगळ्याच संयंत्रातून येते. तो प्रकल्पाचा अंगभूत भाग असतो. मात्र ‘एमआयटी’मधले पुढचे वैशिष्ट्य हे आहे की इथे वायू विलगीकरणाची यंत्रणा बसवण्यात आली आहे. हे नेमके काय असते? शास्त्रीय भाषेत त्याला ‘स्क्रबिंग’ म्हणतात. बायोगॅस संयंत्रातून 2 वायू बाहेर पडतात. मिथेन (होय, तोच. नरेंद्र मोदी फेम!) आणि कार्बनडायऑक्साईड. मिथेन ज्वलनशील आहे आणि कार्बनडायऑक्साईड आगीला शांत करणारा. त्यामुळे बायोगॅसमधून बाहेर पडणारा वायू गॅस शेगडीद्वारे जाळण्याआधी त्यातील कार्बनडायऑक्साईड बाजूला केला तर गॅसचे औष्णिक मूल्य वाढते. (सोबतच्या छायाचित्रात पिवळ्या-निळ्या रंगाचे पाईप दिसतात, ते त्याच प्रक्रियेतले आहेत...)</span></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
याशिवाय तिसरी गोष्ट इथे वेगळेपणाने केलेली आहे. तयार होणारा मिथेन ‘कॉम्प्रेस’ करून सिलिंडरमध्ये भरण्यासाठीची यंत्रणाही इथे उभारण्यात आलेली आहे. त्यामुळे तयार झालेला वायू दीर्घकाळ, कुठेही घेऊ जाऊन वापरता येऊ शकतो. तो अकारण वाया जात नाही.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मग प्रश्न पडतो, हा प्रकल्प होस्टेलची इंधनाची गरज 100 टक्के वाचवतो का? उत्तर आहे - 100 टक्के नव्हे तर 30 टक्के गरज पूर्ण करतो. पण उष्टे-खरकटे उघड्यावर फेकण्याची गरज मात्र 100 टक्के वाचवतो. इथल्या अन्नाचा एक कणही उघड्यावर टाकावा लागत नाही. औरंगाबादेतील कचर्याचा विषय लक्षात घेता हा गुण अतिशय मोलाचा... श्री. कान्हेेरे सांगतात, “दत्ता जोशी, इथली 30 टक्के गरज भागवणे हीच सायुज्जता आहे. ‘त्याज्यात सायुज्यं साध्यते’... सोप्या भाषेत सांगायचे तर टाकाऊतून टिकावू निर्माण झाले पाहिजे. आम्ही वाया जाणारे खरकटे कुठे टाकायचे याचे शाश्वत उत्तर शोधले, विकसित केले आणि समाजासमोर खुले केले.” म्हणूनच त्यांच्या उद्योगाचे नाव ‘सायुज्य ऊर्जा’ असे आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
‘एमआयटी’ने हा उपक्रम करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली. या प्रकल्पाला आणि विद्यार्थ्यांना परस्परांशी जोडले. कॉलेजचे उपप्राचार्य श्री. किशोर कुलकर्णी यांच्या माध्यमातून विद्यार्थी या कामाशी जोडले गेले. प्रत्यक्ष काम करून त्यांनी हे तंत्र अवगत केले. उद्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपापल्या गावी जातील तर तेथे स्थानिक प्रश्नावर आवश्यक असलेले उत्तर त्यांच्याजवळ तयार असेल. आयुष्यात कुठेही हा विषय समोर आला तर किफायतशीर, परिणामकारक आणि प्रभावी मॉडेल त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले असेल.</div>
<div style="display: inline; font-family: inherit; margin-top: 6px;">
तुम्हा कुणालाही हा प्रकल्प पाहायचा असेल तर, समजून घ्यायचा असेल तर तो शक्य आहे. कुलकर्णी सरांशी 9568453678 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधून पूर्वपरवानगीने भेट देता येईल, शास्त्र समजून घेता येईल. या आठवडाभरात गेलात तर कदाचिक श्री. कान्हेरे नावाच्या अवलियाशी आणि थेट सिमेंट वाळूत हात घालून काम करणार्या त्यांच्या इंजिनियर सहकार्यांशीही भेट होऊ शकते...!</div>
</div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-22151207916564259272018-06-16T09:50:00.001-07:002018-06-16T20:39:38.033-07:00‘निर्लेप’ आणि ‘बजाज’च्या निमित्ताने...<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhiCu7SMXrgTNUXgwmVk56Zehfvh5MH-fOQb7q69t1J6Tt54XsVyO_B4xwDZ_Sn4aqLQwu3YFOlwGtrMRb8Ohx0SDj4TK09JFoK9Q4_mKR77PEuTzTOAZ4358ICScWoyzivk6ZIPt3EM9FG/s1600/nirlep-bajaj.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="369" data-original-width="850" height="275" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhiCu7SMXrgTNUXgwmVk56Zehfvh5MH-fOQb7q69t1J6Tt54XsVyO_B4xwDZ_Sn4aqLQwu3YFOlwGtrMRb8Ohx0SDj4TK09JFoK9Q4_mKR77PEuTzTOAZ4358ICScWoyzivk6ZIPt3EM9FG/s640/nirlep-bajaj.jpg" width="640" /></a></div>
<b><br /></b>
<b>‘निर्लेप’चे 80 टक्के शेअर्स ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ला विकले जात असल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली. अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. एका मराठी ब्रँडचा अस्त, वगैरे शब्दप्रयोगही कानावर आले. यातील ममत्वाची भावना तेवढीच महत्त्वाची होती. या पार्श्वभूमीवर ‘बजाज’शी हातमिळवणीचा ‘निर्लेप’चा निर्णय महत्त्वाचा म्हणावा असाच आहे. एक तर हा भारतीय ब्रँड आहे. घरोघरी पोहोचलेला आहे आणि केवळ ‘किचन अप्लायन्सेस’मध्ये काम न करता घराला लागणार्या सर्व प्रकारच्या उपकरणांमध्ये काम करणारा आहे. पंखे, गॅस शेगड्या, ओव्हन, मिक्सरपासून बल्ब - ट्यूबपर्यंत अनेक उत्पादने या उद्योगाने भारतभर रुजविली आहेत. त्यांच्या याच बळाचा वापर ‘निर्लेप’चा ब्रँड अधिक ताकदीने वाढण्यासाठी होणार आहे. मुळात ‘निर्लेप’ हा ‘बजाज’चा स्पर्धक ब्रँड नव्हता. त्यामुळे मार्केटमध्ये अतिशय चांगले गुडविल असलेला नवा ब्रँड मिळवून ‘बजाज’ने नव्या मार्केटची पायाभरणी केली आहे, असेच म्हणावे लागेल. हा ब्रँड अधिक ताकदीने विस्तारण्याची क्षमता त्यांच्यात आहे, त्यामुळे हा ब्रँड केवळ जिवंतच राहणार नाही तर खूप मोठा होईल याची शाश्वती नक्कीच आहे. या कंपनीचा ‘मार्केट अॅक्सेस’ निर्लेपपेक्षा मोठा असल्याने त्यांचा फायदा या ब्रँडच्या विस्तारासाठीच होणार आहे. भारतातील ‘नॉनस्टिक’चे मार्केट साधारण 400 कोटी रुपयांचे आहे. निर्लेपची आजची विक्री 50 कोटींची असली तरी त्याचे ‘मार्केट व्हॅल्यूएशन’ 90 कोटींचे आहे. त्या आधारावर विचार केला तर चार वर्षांपूर्वीची 100 कोटींची निर्लेपची उलाढाल ताज्या आर्थिक वर्षात 50 कोटींवर आली असली तरी आजही निर्लेपकडे सुमारे 25 टक्क्यांचा मार्केट शेअर आहेच. भारतीय बाजारपेठेत आजही कुठल्याही ‘नॉनस्टिक’ला ‘निर्लेप’ म्हणूनच ओळखले जाते... ही या ब्रँडची खरी ताकद आहे. त्याचा उपयोग ‘बजाज’ला करून घेता येणार आहे...</b><br />
--------------------<br />
<b><br /></b>
<b>(दत्ता जोशी, औरंगाबाद)</b><br />
<br />
साधारण फेब्रुवारीतील गोष्ट. माझ्या ‘गोईंग ग्लोकल’मधील लेखासाठी मी भोगले उद्योगसमूहाचे अध्यर्यू श्री. रामचंद्र भोगले यांच्याशी चर्चा करीत होतो. चर्चा या उद्योगसमूहातील अन्य उद्योगांबरोबरच ‘निर्लेप’बद्दलही सुरू होती. या आधीही, 2005-06 मध्ये माझ्या ‘झेप’च्या तयारीच्या वेळी ‘निर्लेप’ची संपूर्ण वाटचाल मी शब्दबद्ध केली होती. पण या वेळी चर्चा करताना काहीतरी ‘मिसिंग’ वाटत होते. पाठोपाठ, मे मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत ‘निर्लेप’चा सुवर्णमहोत्सव साजरा झाला, तेव्हाही त्या आनंदोत्सवात सहभागी होताना पाचेक वर्षांपूर्वी साजर्या झालेल्या भोगले परिवाराच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीच्या आणि त्याच वेळी मराठवाड्याच्या औद्योगिकरणाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याची आठवण मनात ताजी होती. हा सोहळा ‘निर्लेप’चा ‘निरोप समारंभ’ असावा, अशी शंकाही मनात आली नव्हती, पण काहीतरी वेगळे घडते आहे याची जाणीव अंतर्मन देत होते.<br />
<br />
काल सर्वत्र ‘निर्लेप’चे समभाग ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’कडे जात असल्याची बातमी वाचली आणि माझ्याच अंतर्मनाला साक्षी ठेवत मी स्मृतींचे सारे जुने तुकडे जोडू लागलो. मी आणि सारा मराठवाडाच भोगले परिवाराकडे आदर्श उद्योजक म्हणून पाहतो. त्यांची वाटचाल, त्यांचे निर्णय, व्यवहारातील पारदर्शकतेचा - सचोटीचा आग्रह, काळाप्रमाणे त्यांनी केलेले व्यवसायाचे डायव्हर्सिफिकेशन या सार्याच गोष्टी अभ्यासण्याजोग्या आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मिळविलेला मान आणि विश्वासार्हता देवदुर्लभ आहे. या पार्श्वभूमीवर ‘परिवाराची ओळख’ असलेल्या उद्योगातून 80 टक्के समभाग अन्य उद्योगाला विकणे ही गोष्ट धक्कादायक पण तरीही काहीशी अपेक्षित वाटावी अशीच ठरली.<br />
<br />
या निर्णयाकडे मी थोडा वेगळ्या नजरेतून पाहतो. आपल्या घरात कुपोषित होत असलेल्या मुलाला मरणासन्न सोडायचे की संपन्न घरात दत्तक देऊन त्याच्या भरभराटीत आनंद मानायचा, हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न असतो. उद्योगाच्या बाबतीत हा संदर्भ आणखी वेगळा असतो. विशेषतः मेंदूपेक्षा हृदयाच्या आदेशानुसार चालणार्या मराठी उद्योजकांच्या बाबतीत तर तो खूपच वेगळा असतो. पण अशा कुठल्याही भावनिक गुंत्यात न अडकता भोगले परिवाराने घेतलेला ही निर्णय मला त्यामुळेच दिशादर्शक वाटतो. भोगले आणि निर्लेप हे अद्वैत आहे. अशा स्थितीत हा निर्णय घेताना हे लोक कोणत्या मानसिक संघर्षातून गेले असावेत, याची कल्पना आपण कदाचित करू शकणार नाही. पण हा निर्णय ‘निर्लेप’च्या भरभराटीसाठी अतिशय पूरक ठरू शकेल, असे मात्र निश्चितपणे सांगता येईल.<br />
<br />
000<br />
बरोबर 50 वर्षांपूर्वी रुजुवात झालेल्या ‘निर्लेप’वरील मालकी ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’कडे पुढील 2 वर्षांत टप्प्याटप्प्याने हस्तांतरीत होत आहे. ढोबळ विचार करायचा तर ‘निर्लेप’चे 80 टक्के शेअर्स ‘बजाज’ने विकत घेतलेले आहेत. 20 टक्के शेअर्स भोगले परिवाराकडे आहेत. ‘बजाज’ची उलाढाल साधारण 3 हजार 800 कोटींची आहे तर ‘निर्लेप’ साधारण 100 कोटी रुपये उलाढालीची कंपनी आहे. अर्थात मागील 3 वर्षांत उलाढालीचा हा आकडा उतरता आहे. ही कंपनी हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया साधारणपणे पुढील 2 वर्षे चालणार आहे. या काळात सध्या या कंपनीची जबाबदारी सांभाळणारे श्री. मुकुंद भोगले हेच कंपनीचे कामकाज सांभाळतील. पुढे गरजेप्रमाणे उर्वरित 20 टक्के शेअर्सबाबतचा निर्णय घेण्यात येईल.<br />
<br />
‘एका मराठी उद्योगाचा अस्त’ वगैरे चर्चा काही ठिकाणी रंगते आहे. मला या चर्चेत फारसा अर्थ वाटत नाही. औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत तो उद्योग जिवंत राहणे, त्यांचे मार्केटमधील अस्तित्व वर्धिष्णु असणे आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांचे रोजगार सुरक्षित राहणे महत्त्वाचे ठरते. मागील तीन ते चार वर्षे सातत्याने घसरता आलेख असणार्या उद्योगाला प्रतिष्ठेचा विषय करत बुडविण्याऐवजी गुंतवणुकीची योग्य संधी शोधत तो ब्रँड जिवंत ठेवण्याचा व्यावसायिक विचार गरजेचा होता. श्री. राम भोगले यांच्या नेतृत्वाखालील या उद्योगसमूहाने तोच विचार केला आणि भोंगळ मराठी मानसिकतेत न अडकता संपूर्णतः व्यावहारिक विचार करीत त्यांनी परिस्थितीवर मार्ग काढला.<br />
<br />
यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘भोगले ग्रुप’मध्ये ‘निर्लेप अप्लायन्सेस’वगळता इतर कंपन्यांची मिळून उलाढाल ‘निर्लेप’च्या किमान 10 पट आहे. म्हणजेच, सुमारे 600 कोटींची उलाढाल नोंदविणार्या उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नुकसानीत जाऊ लागलेल्या उद्योगाबाबत भोगले परिवाराने परिस्थितीसापेक्ष व्यावहारिक विचार केला आणि एक उद्योग जिवंत ठेवण्यात यश मिळविले.<br />
<br />
000<br />
ही आव्हाने नेमकी कोणती? श्री. राम भोगले यांनी या बाबत 3 मुद्दे स्पष्ट केले.<br />
<br />
1) ‘निर्लेप’ज्या विषयात काम करते आहे त्या क्षेत्रात मागील 5 ते 6 वर्षांत अनेक मोठे उद्योग आले. त्यांची गुंतवणूक हजार कोटींपेक्षा अधिक आहे. अशा कंपन्यांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तशाच सक्षम कंपनीशी युती करणे गरजेचे होते.<br />
<br />
2) चिनी बाजारपेठेच्या आव्हानांची चर्चा आपण ऐकत असतो. भारतातील काही उत्पादक तिकडून अत्यंत कमी किमतीत ही सामुग्री बनवून आणून भारतात विकत आहेत. त्याला तोंड देण्याची ताकद मिळवायची तर तुमच्यात मोठी गुंतवणूक क्षमता हवी. ती ‘निर्लेप’मध्ये नव्हती.<br />
<br />
3) भोगले परिवारातील तिसरी पिढी या उत्पादनात फारसा रस घेण्यास उत्सुक नव्हती. त्यांनी आपले संपूर्ण लक्ष ‘एआयटीजी’अंतर्गत उद्योगांवर केंद्रित केले आहे.<br />
<br />
मागील दोन वर्षांत कंपनीची स्थिती अधिक बिकट झाली त्याला परदेशातील उत्पादनांचा बाजारपेठेतील मोठा व तुलनेत स्वस्तात उत्पादने देण्याचा विषय जसा कारणीभूत होता तसाच व्यापारी वर्गाच्या ‘जीएसटी’नंतरच्या अडचणींचा विषयही कारणीभूत ठरला. अर्थात ‘जीएसटी’चा विषय तात्कालीक होता आणि त्या धक्क्यातून हा उद्योग सावरत होताच. पण परकीय आव्हान पेलणे अवघड दिसत होते. मागील 5 वर्षे यावर विचारमंथन सुरू होते. त्यातून पूर्णतः भारतीय कंपनीलाच हा ब्रँड हस्तांतरीत करण्याचा निर्णय भोगले परिवाराने घेतला. हा व्यवहार पार पडलेला असला तरी हा उद्योग, यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ औरंगाबादेतच राहणार आहे.<br />
<br />
000<br />
चांगले मूल्य पदरात पाडून घेण्यासाठी कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपनीला आपले समभाग विकण्याऐवजी ‘निर्लेप’ने घेतलेला ‘बजाज’शी हातमिळवणीचा निर्णय महत्त्वाचा म्हणावा असाच आहे. एक तर हा पूर्णतः भारतीय ब्रँड आहे. घरोघरी पोहोचलेला आहे आणि केवळ ‘किचन अप्लायन्सेस’मध्ये काम न करता घराला लागणार्या सर्व प्रकारच्या उपकरणांमध्ये काम करणारा आहे. पंखे, गॅस शेगड्या, ओव्हन, मिक्सरपासून बल्ब - ट्यूबपर्यंत अनेक उत्पादने या उद्योगाने भारतभर रुजविली आहेत. त्यांच्या याच बळाचा वापर ‘निर्लेप’चा ब्रँड अधिक ताकदीने वाढण्यासाठी होणार आहे. मुळात ‘निर्लेप’ हा ‘बजाज’चा स्पर्धक ब्रँड नव्हता. त्यामुळे मार्केटमध्ये अतिशय चांगले गुडविल असलेला नवा ब्रँड मिळवून ‘बजाज’ने नव्या मार्केटची पायाभरणी केली आहे, असेच म्हणावे लागेल. हा ब्रँड अधिक ताकदीने विस्तारण्याची क्षमता त्यांच्यात आहे, त्यामुळे हा ब्रँड केवळ जिवंतच राहणार नाही तर खूप मोठा होईल याची शाश्वती नक्कीच आहे. या कंपनीचा ‘मार्केट अॅक्सेस’ निर्लेपपेक्षा मोठा असल्याने त्यांचा फायदा या ब्रँडच्या विस्तारासाठीच होणार आहे. भारतातील ‘नॉनस्टिक’चे मार्केट साधारण 400 कोटी रुपयांचे आहे. निर्लेपची आजची विक्री 50 कोटींची असली तरी त्याचे ‘मार्केट व्हॅल्यूएशन’ 90 कोटींचे आहे. त्या आधारावर विचार केला तर चार वर्षांपूर्वीची 100 कोटींची निर्लेपची उलाढाल ताज्या आर्थिक वर्षात 50 कोटींवर आली असली तरी आजही निर्लेपकडे सुमारे 25 टक्क्यांचा मार्केट शेअर आहेच. भारतीय बाजारपेठेत आजही कुठल्याही ‘नॉनस्टिक’ला ‘निर्लेप’ म्हणूनच ओळखले जाते... ही या ब्रँडची खरी ताकद आहे. त्याचा उपयोग ‘बजाज’ला करून घेता येणार आहे.<br />
<br />
000<br />
या पार्श्वभूमीवर ‘भोगले परिवारा’चे पुढे काय होणार, याची चिंता अनेकांना लागली आहे! अर्थात यातील कुणीही या उद्योगसमूहाला जवळून ओळखत नाही, त्यांना या उद्योगविश्वाचा विस्तार माहिती नाही पण मराठी उद्योजकांविषयीच्या ममत्वातून त्यांना ही चिंता लागली असावी, हे स्पष्ट आहे. वरच नमूद केल्याप्रमाणे हा ग्रुप आज सुमारे 600 कोटी रुपयांची उलाढाल करतो. ‘भोगले ग्रुप’ म्हणून ओळखता येईल अशा सात कंपन्या आज कार्यरत आहेत. ‘ड्युरावेअर प्रा. लि.’ आणि ‘सिल्व्हरलाईट प्रा. लि.’ या दोन नावांनी सुरू असलेले काम आता एकत्रितपणे ‘निर्लेप अप्लायन्सेस प्रा. लि.’ या नावाने सुरू झाले आहे. त्याच बरोबर ‘उमासन्स स्टील फॅब प्रा. लि.’ ‘भोगले कोटिंग्ज अँड पेन्टस् प्रा. लि,’ अशा कंपन्या ‘निर्लेप ग्रुप’मध्ये काम करतात, तर ‘मराठवाडा ऑटो कॉम्पो’, ‘उमासन्स ऑटो काम्पो’, ‘भोगले ऑटोमोटिव्ह प्रा. लि.’ या ऑटोमोटिव्ह आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपन्या ‘एआयटीजी’च्या छत्राखाली एकत्र आल्या आहेत. त्यामध्ये विविध ऑटोमोबाईल कंपन्यांना कौशल्यपूर्ण व दर्जेदार सुटे भाग बनवून देण्यापासून ‘ओरोबोरस’ हा स्वतःचा सायकल ब्रँड आणि बॅटरी संचालित विविध कृषिपूरक उत्पादने ही निकट भविष्यातील या ग्रुपची प्रमुख बलस्थाने ठरणार आहेत.<br />
<br />
थोडे विस्ताराने सांगायचे तर 2016 मधील एक प्रसंग सांगता येईल. सन 2016 च्या डिसेंबरमध्ये औरंगाबादेत एका कृषि प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. एक एक स्टॉल पाहत पुढे जात असताना एका स्टॉलवर श्री. राम भोगले त्यांच्या सहकार्यांसह दिसले. त्यांची ओळख ‘निर्लेप’ अशी, पण या वेळी सर्वांच्या शर्टवर ‘एआयटीजी’चा लोगो... मी उत्सुकतेने तिकडे खेचला गेलो तर स्टॉलवर वेगळेच उत्पादन. माहिती घेतली तेव्हा लक्षात आले की ते ‘कापूस वेचणी यंत्र’ आहे...! श्री. भोगले म्हणाले - ‘हे आमचे नवे प्रॉडक्ट’.<br />
<br />
कपाशी वेचणीत शेतकर्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल ऐकून होतो. आजकाल शेतीत मजूरच मिळत नाहीत, ही परिस्थिती आहे. शिवाय, कपाशी वेचताना कडक बोंडामुळे बोटे रक्ताळतात, ही मजुरांची तक्रार जुनीच आहे. हे काम सहजतेने होण्यासाठी त्यांनी केलेले हे सुंदर संशोधन...! ‘श्रीजय 380 कापूस वेचणी यंत्र’ या नावाने 2018 मध्ये ते बाजारातही आले आहे. जेमतेम 1100 ग्रॅम वजनाचे, केवळ 12 व्होल्ट डीसीवर चालणारे हे छोटेखानी यंत्र एका छोट्या बॅटरीवर चालते. कापूस बोंडातून अलगद बाहेर ओढला जातो, तो या यंत्रातून मागे खेचला जातो. पाठीवर लावलेल्या पिशवीत तो जमा होत राहतो. पिशवी भरली की मोकळी करायची, काम पुढे चालू. एकदा बॅटरी चार्ज केली की 7 ते 8 तास काम चालू राहते. कुणी डोकेबाज शेतकरी असेल तर तो सोलर पॅनल लावूनही काम करू शकेल...! 8 तासांत एक यंत्र 60 ते 80 किलो कापूस वेचू शकते. महत्त्वाचे म्हणजे त्यात इतर पालापाचोळा खेचला जात नाही. कापूस स्वच्छ राहतो. जेमतेम 6 ते 7 हजारांत हे यंत्र त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. मग माहिती मिळविण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला. ‘अप्लाईड इनोव्हेशन टेक्नॉॅलोजी ग्रुप’च्या (एआयटीजी) अंतर्गत ‘उमासन्स ऑटो कॉम्पो’ची ही निर्मिती. ऑटो कॉम्पोनंट क्षेत्रातील कामे करत असतानाच संशोधनात्मक उत्पादनांची निर्मिती करून स्वतःचे ब्रँड प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ‘एआयटीजी’ची स्थापना झाली.<br />
<br />
000<br />
श्री. राम भोगले सांगतात, “इंजिनिअरिंग उत्पादनात आम्ही अन्य उद्योगांना गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवीत आमचे वैशिष्ट्य जपले. पण त्याशिवाय थेट समाजापर्यंत पोहोचणारे इंजिनिअरिंग उत्पादन असले पाहिजे, या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू होते. त्यातूनच ‘कापूस वेचणी यंत्रा’ची निर्मिती झाली. आमच्या नव्या नावातच ‘इनोव्हेशन’ला ‘अप्लाईड’ या विशेषणाची जोड दिलेली आहे. या क्षेत्रात आम्हाला फक्त इनोव्हेशन सिद्ध करायचे नाही तर त्याची उपयोजितता, उपयुक्तताही प्रत्यक्षात उतरवायची आहे. त्या दृष्टीने हे उत्पादन आम्ही भारतात प्रथमच आणले...<br />
<br />
“नवी दिशा ठरवताना आम्ही शेतीचा विचार डोळ्यांसमोर ठळकपणे ठेवलेला आहे. कृषिप्रधान मानल्या जाणार्या भारतात शेतीसमोर आज असलेली आव्हाने सोडविण्यात आम्ही आमचे योगदान दिलेच पाहिजे, या विचारातून आम्ही ही उत्पादने आणत आहोत. कापसाची वेचणी ही शेतकर्यांसमोर मोठी समस्या असते. ती सोडविण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वीपणे केला. आता पुढील काळात शेतकर्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल असे जमिनीचा पोत मोजणारे वेगळे यंत्र आम्ही बाजारपेठेत आणत आहोत. जमिनीतील ओल, त्यातील सामू (पीएच), त्यातील इतर घटक मोजणारे आणि त्याची आकडेवारी तात्काळ देणारे हे यंत्र शेतकर्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल, असे आमचे भाकित आहे. त्या आधारावर पिकांना पाणी, खते व अन्य पूरक द्रव्ये कधी, कशी व केव्हा द्यायची हे ठरविणे शेतकर्याला सोपे जाईल. त्याची इतरांवरील अवलंबिता कमी होईल आणि तो वेगाने प्रगती करू शकेल असे आम्हाला अपेक्षित आहे...<br />
<br />
“शेतकर्यांसाठीच आम्ही आणखी एका यंत्राची निर्मिती करीत आहोत. हे स्वयंचलित ‘ट्रिमिंग मशीन’ आहे. विशेषतः फळशेतीच्या क्षेत्रात, म्हणजे डाळिंब अथवा संत्र्यांच्या बागांमध्ये वा अशा प्रकारच्या अन्य शेतींमध्ये हे यंत्र उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक मोसमाआधी अशा रोपांची छाटणी करणे गरजेचे असते. ही एक किचकट आणि कौशल्यपूर्ण प्रक्रिया असते. हाताने छाटणीत बर्याचदा एकसमानता नसते अथवा रोपांच्या फांद्या नीटपणे कापल्या जात नाहीत. रोपांची साल सोलवटली गेली किंवा त्यात योग्य प्रकारे छाटणी झाली नाही तर तेथे बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि फळबाग धोक्यात येते. हे सारे या यंत्रामुळे टळते आणि नेमकेपणाने छाटणी होऊन शेतकर्यांना त्याचा फायदा होतो...<br />
<br />
“सन 2012-13 पासून शेतीपूरक उपकरणांवर आमचे संशोधन सुरू झाले आहे. 2015-16 मध्ये आम्ही चाचणीसाठीची यंत्रे विकसित केली आणि 2017 च्या उत्तरार्धात कापूस वेचणी यंत्र बाजारात आणले. आता अन्य यंत्रे क्रमाक्रमाने बाजारात येतील. या उत्पादनांच्या डिझाईन-डेव्हलपमेंटसाठी आम्ही ‘आय इन्व्हेंट लॅब्ज’ ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली आहे.”<br />
<br />
000<br />
आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शंभराहून अधिक वर्षांपासून उभे असलेल्या ‘फॅमिली बिझनेस’च्या यशकथा आपण वाचतो. भारतात त्या तुलनेत शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ टिकलेल्या उद्योगांची संख्या बरीच कमी. या पार्श्वभूमीवर ‘भोगलें’सारख्या उद्योजकीय कुटुंबाची काळानुरूप स्वतःत बदल घडवून सातत्यपूर्ण प्रगतीच्या पथावरील घोडदौड भारतीय मनाला नक्कीच समाधान देणारी असते. या परिवाराचे वैशिष्ट्य असे की तो केवळ उद्योगात रमला नाही आणि पैशाभोवती फिरला नाही. त्यांनी सामाजिक भान राखले.<br />
<br />
आजही औरंगाबादच्या उद्योगजगताचा आणि समाजविश्वाचा निर्विवाद चेहरा म्हणून भोगले परिवाराला, या परिवाराचे प्रमुख म्हणून श्री. राम भोगले यांना समाजमान्यता आहे. हे लक्षणीय आहे. उद्योगविश्वातील मंदी, व्यावसायिक आव्हाने यांना तोंड देत हा समतोल राखणे ही कसोटीच असते. ती हा परिवार मागील अर्धशतकापासून पार करीत आला आहे.<br />
प्रसंगपरत्वे, भावनेच्या गुंत्यात न अडकता योग्य वेळी योग्य निर्णय घेत जुन्या वाटा बदलत नव्या वाटा शोधणे हे खर्या उद्योजकाचे लक्षण असते. भोगले परिवार हेच करतो आहे. नव्या वाटा शोधताना, नवी, अभिनव, समाजाभिमुख उत्पादने बाजारपेठेत आणताना नजिक भविष्यात हा ग्रुप आणखी काही मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवणार आहे, मोठ्या सहकार्यातून मोठी उलाढाल मराठवाड्यात होणार आहे, हे माझे निरीक्षण.<br />
या ग्रुपच्या वाटचालीला शुभेच्छा.<br />
<br />
<b>- दत्ता जोशी, औरंगाबाद</b><br />
<b><br /></b>
‘निर्लेप’बाबत अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा -<br />
<http://dattajoshis.blogspot.com/2012/04/blog-post_21.html>Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-22480057734916310312018-05-09T00:48:00.002-07:002018-05-09T00:48:33.787-07:00काश्मिरचे पर्यटन किमान 10 वर्षे विसरायला हवे...<br />
<div class="_3x-2" data-ft="{"tn":"H"}" style="-webkit-text-stroke-width: 0px; background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 12px; font-style: normal; font-variant-caps: normal; font-variant-ligatures: normal; font-weight: 400; letter-spacing: normal; orphans: 2; text-align: start; text-decoration-color: initial; text-decoration-style: initial; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 2; word-spacing: 0px;">
<div data-ft="{"tn":"H"}" style="font-family: inherit;">
<div class="mtm" style="font-family: inherit; margin-top: 10px;">
<div style="font-family: inherit;">
<div style="font-family: inherit; position: relative;">
<div class="_5cq3" data-ft="{"tn":"E"}" style="font-family: inherit; position: relative;">
<a ajaxify="https://www.facebook.com/photo.php?fbid=2459951590697455&set=a.171033762922594.47735.100000479132195&type=3&size=688%2C450&source=13&player_origin=story_view" class="_4-eo _2t9n" data-ploi="https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/32154678_2459951594030788_1659087295975784448_n.jpg?_nc_cat=0&_nc_eui2=v1%3AAeHOdGRF1pJa575AW4Ps6bwdrDO6jjQSSfDsM_2YMPFRxg76beDqEPuv85QAl8BCSJK78A1xuzyjQ3Bv7qCYT15aTxkoc05CdKJfSUAZUfdwcg&oh=3f9ba914f2da884fc60a9aa6343bf92d&oe=5B861559" data-render-location="permalink" href="https://www.facebook.com/photo.php?fbid=2459951590697455&set=a.171033762922594.47735.100000479132195&type=3" rel="theater" style="box-shadow: rgba(0, 0, 0, 0.05) 0px 1px 1px; color: #365899; cursor: pointer; display: block; font-family: inherit; position: relative; text-decoration: none; width: 476px;"></a></div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
<br />
<div class="_5pbx userContent _3576" data-ft="{"tn":"K"}" style="-webkit-text-stroke-width: 0px; background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-variant-caps: normal; font-variant-ligatures: normal; font-weight: 400; letter-spacing: normal; line-height: 1.38; margin-top: 6px; orphans: 2; text-align: start; text-decoration-color: initial; text-decoration-style: initial; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 2; word-spacing: 0px;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEuQi7n6SsdvYVuCH2xdO9iOb6DetNxv-ehnqHQ-vkJKn1AKoRfh-HAWfR2y-oJKyKb6ccWOWGRWyIxLuqstA8-Wz0eMvoBsq1XeAHiha1wYEkmDyQYp6jhK95qcKNWUdq3WreCop2AjIu/s1600/kashmir.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="450" data-original-width="688" height="417" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEuQi7n6SsdvYVuCH2xdO9iOb6DetNxv-ehnqHQ-vkJKn1AKoRfh-HAWfR2y-oJKyKb6ccWOWGRWyIxLuqstA8-Wz0eMvoBsq1XeAHiha1wYEkmDyQYp6jhK95qcKNWUdq3WreCop2AjIu/s640/kashmir.jpg" width="640" /></a></div>
<div style="font-family: inherit; margin: 0px 0px 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin: 0px 0px 6px;">
(© दत्ता जोशी, औरंगाबाद)</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
भारतद्वेष या एकाच मुद्द्यावर सतत हैदोस घालणार्या काश्मिरातील धर्मांधांनी परवा एका निरपराध पर्यटकाला ठेचून मारले. श्रीनगरहून गुलमर्गकडे जाणार्या मार्गात श्रीनगरलगतच असलेल्या नारबल येथे या पर्यटकांच्या वाहनावर तुफान दगडफेक झाली. काश्मिरात सुरक्षादलांनी नुकत्याच केलेल्या कारवायांत अनेक पाकिस्तानी दहशतवादी ठार करण्यात आले. त्याचा विरोध म्हणून ही दगडफेक होती.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
पोलिसांवर दगडफेक चालू होती, या गाडीवर चुकून दगड पडले, अशी भूमिका आता देशद्रोह्यांचा पुळका असलेले काही जण घेत आहेत. पण पर्यटकांची गाडी आहे, हे लक्षात येऊनही त्यावर तुफान दगडफेक झाली आणि त्यातील एक दगड लागून गंभीर जखमी झालेल्या आर. थिरुमणी सेल्वन या चेन्नईच्या युवकाला प्राण गमवावे लागले, हे सत्य दडवता येणार नाही.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
‘पर्यटक आम्हाला प्राणापलिकडे प्रिय आहेत’, ‘आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सदैव तयार असतो’, ‘आम्हाला दहशतवाद मान्य नाही’, ‘भारतच आम्हाला प्रिय आहे’ असे अनेक सुविचार चार वर्षांपूर्वी माझ्या काश्मिरच्या सहलीत मी अनेकदा अनेकांकडून ऐकले होते. सगळ्या पर्यटनस्थळी काश्मिरी समाज चांगले आगत स्वागत करायचा, हेही खरे. पण हे ही तितकेच खरे, की मी माझ्या हाऊसबोटवाल्याच्या मागे लागून श्रीनगरच्या नागरी वस्तीत गेलो, तेव्हा त्याने मला माझा कॅमेरा बाहेर काढू दिला नाही की खाली उतरू दिले नाही. श्रीनगरच्या किल्ल्यावर लिहिलेल्या देशद्रोही घोषणा शहराच्या सर्व भागातून स्पष्ट दिसत होत्या. पर्यटकांच्या आर्थिक आधारावर तिथली अर्थव्यवस्था चालते, हे सगळ्यांनाच ठावूक आहे. या स्थितीत कदाचित स्थानिक पातळीवर अतिरेक्यांशी ‘सामंजस्याचे’ बोलणेही झालेले असू शकते. पण आता हे सामंजस्यही संपुष्टात आल्याचे दिसत आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
मला थेट 1988-89 ची आठवण येते. एखाद-दुसर्या काश्मिरी पंडिताचा बळी घेण्यापासूनच त्या काळ्याकुट्ट अध्यायाला प्रारंभ झाला होता. त्या वेळीही मानवतावादी, समाजवादी, साम्यवादी यांनी ‘तसे काही नाही’चाच सूर आळवलेला होता. त्यानंतर दोनच वर्षांत काश्मिर खोर्यातून साडेपाच लाखावर काश्मिरी पंडितांना सारे काही तिथेच सोडून विस्थापितांचे जीवन जगण्यासाठी पळ काढावा लागला होता. हजारोंचे बळी गेले होते. शेकडो बलात्कार झाले होते. या पार्श्वभूमीवर एका पर्यटकाच्या हत्येकडे वरवरच्या नजरेने पाहणे योग्य ठरणार नाही. काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला आहे, पण त्यांच्याच आदेशाने दगडफेक करणार्या हजारो जणांवरील खटले काढून घेण्यात आलेले होते. हा राजाश्रय गंभीर आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
इथे माझे उदारमतवादी मित्र लगेच ‘भाजप सत्तेत भागीदार असल्या’ची आठवण करून देणारी घाणेरड्या भाषेतील वाक्ये लिहितील. पण सत्तेत सहभागी असणे आणि मुख्यमंत्री असणे यात फरक असतो. भाजपा सत्तेत आहे म्हणूनच काश्मिरातील देशद्रोह्यांची अंडिपिल्ली बाहेर निघताहेत. फुटीरतावाद्यांचे आर्थिक हितसंबंध पुराव्यांनिशी हाती येताहेत. शेकडो अतिरेक्यांना जन्नतची सैर घडविली जात आहे. हे विसरता कामा नये.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
सप्टेंबर 2017 मध्ये ‘जम्मू काश्मिर स्टडी सर्कल’च्या राष्ट्रीय परिषदेसाठी 3 दिवस जम्मूत होतो. जम्मूत असूनही कडेकोट बंदोबस्तात ही परिषद पार पडली. त्यात अनेक गोष्टींचा उहापोह झाला. सगळ्याच गोष्टी इथे मांडणार नाही. पण एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल. ती आहे जम्मू विभागाच्या वेगाने सुरू झालेल्या इस्लामीकरणाची. जम्मू-काश्मिर पुण्यभूमी मानली जाते. प्राचीन भारतीय परंपरेचा आरंभ इथूनच झाला. शेकडो-हजारो वर्षांची परंपरा सांगणारी असंख्य मंदिरे इथे उभी आहेत. अशा या राज्याचे तीन भाग पडतात. जम्मू, काश्मीर आणि लडाख. यातील लडाख बौद्धबहुल, काश्मिर मुस्लिम बहुल आणि जम्मू हिंदूबहुल असल्याचे सांगितले जाते.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
काश्मिरचा जेमतेम चतकोर भाग भारतात शिल्लक आहे आणि पंडितांच्या विस्थापनानंतर तो पूर्णतः मुस्लिमव्याप्त झाला आहे. लडाखमध्ये बौद्ध आणि मुस्लिमांमधील विवाहसंबंध वेगाने वाढत आहेत आणि तेथे मुस्लिम लोकसंख्या 50 टक्क्यांवर पोहोचली आहे. जम्मू भागातही इस्लामीकरणाला वेग आला आहे. एकीकडे रोहिंग्या मुसलमानांची वस्ती वसवून जम्मूतील दहशतकेंद्राची जणू स्थापनाच तेथे झाली आहे. दुसरीकडे माहिती अशी येत आहे की जम्मू भागातील डोंगर-दर्यांमध्ये जिथे कुठे प्राचीन मंदिरे आहेत त्याला लागून जागोजागी नव्या मशिदी उभ्या राहात आहेत. काही ठिकाणी वापरात नसलेल्या मंदिरांचे रूपांतरही मशिदींत झालेले आहे. हा प्रकार गंभीर आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
आणखी एक निरीक्षण असे सांगते की ‘पोट भरण्यासाठी’ काश्मिरातील मुसलमान आता जम्मूमध्ये येतो आहे. जम्मू शहराचे विभाजन करणार्या तवी नदीच्या दुसर्या टोकाला, जिथे नवे जम्मू वसलेले आहे त्या भागात मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भारतातील अन्य प्रांतातून तेथे जाऊन वास्तव्य करणार्या नागरिकांना कायद्याने मनाई आहे पण बांगलादेशी मुसलमान तेथे सुखेनैव राहतो आहे. त्यांना नागरी सुविधा मिळत आहेत. त्यांच्या हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयात कायदेपंडीत कायद्याचा कीस पाडत आहेत. त्याच वेळी काश्मिर खोर्यातून जम्मूत मुस्लिमांना आणून त्यांच्या वस्त्या उभविल्या जात आहेत. (अर्थात येथेही मानवतावादी - यामुळे काय होणार? हा तर नागरिकांचा हक्क आहे. असे तारे तोडू शकतात. पण त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की हे सारे जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे.)</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
या सार्या पार्श्वभूमीवर काश्मिरमधील या नव्या घटनेकडे पाहावे लागेल. भारतभरातून आणि जगभरातून काश्मिरात जाणार्या पर्यटकांवर तेथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्याच बरोबर केंद्रातून जाणार्या प्रचंड निधीवरही त्यांचे अस्तित्त्व अवलंबून आहे. पर्यटनातून अमाप पैसा कमावणार्यांकडून राज्याच्या महसुलात फारशी भर पडत नाही. कारण वीज नाममात्र किमतीत मिळते. पाण्याचेही तसेच. कुठल्याही रस्त्यावर टोल नाही. सारा पैसा केंद्र देते आणि स्थानिक नागरिक तो आपला हक्क समजतात.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
हे सारे लाटूनही भारताशी एकनिष्ठ राहण्याची त्यांची नियत नाही. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत ज्या सुरक्षा दलांनी त्यांना वाचविले त्यांच्यावरच दगडफेक करण्यात त्यांना शरम वाटत नाही. याचे कारण त्यांच्या धर्मांधतेत व फुटीर वृत्तीत दडले आहे. वाजपेयी सरकारने आणि आता मोदी सरकारनेही पूर्वांचलातील राज्ये आणि जम्मू-काश्मिरसाठी सढळ हाताने मदत केलेली आहे. दिल्लीत येऊन गेलेल्या अन्य सरकारांच्याा तुलनेत ही मदत अनेक पटींत आहे. याची कबुली स्थानिक नागरिकही देतात. पण तरीही ते भारताविरोधात, काश्मिरी पंडितांविरोधात आणि आता भारतीय पर्यटकांविरोधात हाती दगड घेतात. याच दगडांचे रूपांतर उद्या शस्त्रांत होऊ शकते.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
आणि आता थोडे मानवतावादी, समाजवादी, साम्यवादी, पाकिस्तानवादी मंडळींबद्दलही लिहिले पाहिजे.<br />यांच्या ‘सलेक्टीव्ह विज्डम’ला माझा सलाम.<span> </span><br />मुद्दाम ‘सलाम’ करतोय, नमस्कार नाही.<br />मी देशाच्या अन्य भागात बळी गेलेल्या विविध निरपराधांची नावे घेणार नाही. विविध हत्यांवर या मंडळींनी केलेल्या मातमबद्दल बोलणार नाही. कारण बोलून उपयोग होणार नाही. कारण हे बुद्धीवादी म्हणवतात आणि आपल्या बुद्धीचा उपयोग विकृत युक्तिवादासाठी करतात.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
त्यांचे शहाणपण केवळ निवडक विषय, व्यक्ती, प्रसंग आणि समाजांपुरतेच मर्यादित असते. त्यामुळेच ‘मुस्लिम दहशतवादी’ वृत्तींनी ‘काश्मिरा’त एका ‘हिंदू’च्या दगडाने ठेचून केलेल्या हत्येबद्दल बोलण्यात ते त्यांचा वेळ वाया घालणार नाहीत. टीव्हीवर चर्चा झडणार नाहीत. पेपरांत बातम्या येणार नाहीत. फेसबुकवर फोटो काळा होणार नाही. निषेधाच्या कॉमेंट येणार नाहीत. मेणबत्ती संप्रदाय अज्ञातवासात गेलेला असेल.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
त्यांना बाजूला ठेवू. या देशाचे सामान्य नागरिक म्हणून एक काम करू... पुढची किमान 10 वर्षे काश्मिरच्या पर्यटनाचा विचार मनातून दूर ठेवू. मी हे लेखन करण्याआधी काही टूर ऑपरेटरांशी अनौपचारिक चर्चा केली. माहिती मिळविली. काही बड्या टूर कंपन्यांकडे पर्यटकांनी केलेल्या बुकिंगपैकी 75 टक्के बुकिंग मागील 2-3 दिवसांत रद्द झाले आहेत. बर्याच छोट्या टूर ऑपरेटरकडील निम्म्याहून अधिक ग्रुप अन्यत्र डायव्हर्ट होताहेत. त्यांनी हिमाचल, सिक्कीम-दार्जिलिंग, केरळ आदी पर्याय स्वीकारले आहेत. हे प्रमाण वाढते आहे. 1988-90दरम्यानच्या दहशतवादी उद्रेकानंतर तेथील पर्यटनाचा व्यवसाय थंडावला होता. पुढे सारे हिंदू खोर्याबाहेर गेल्याची खातरजमा झाल्यावर तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक लॉबीने अनेक नाटके केली आणि अखेर भारतीय पर्यटक तिकडे पुन्हा वळला. मागची काही वर्षे थोड्याफार चढउतारांसह निभावली गेली.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
मागच्या वर्षी अमरनाथच्या यात्रेकरूवर गोळीबार झाला. त्यात काहीजणांना हौतात्म्य पत्करावे लागले. आता या निरपराध तरुणाचा बळी. काश्मिरच्या या धुमसत्या बर्फाला आणखी किती बळी द्यायचे? कशासाठी? मोदी सरकार पाकिस्तानातून येणार्या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात तर यशस्वी ठरतेय पण सीमेआतल्या या दहशतवाद्यांशी लढायचे तर आर्थिक रसद बंद करणे गरजेचे वाटते.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
जोवर कुठल्याही बंदोबस्ताशिवाय 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला श्रीनगरच्या लाल चौकात ध्वजवंदन होणार नाही, सुरक्षा दलांवर दगडफेकीची शेवटची घटना घडल्याला किमान 3 वर्षे होणार नाहीत, जोवर स्थानिक नागरिक दहशतवाद्यांना आश्रय देणे नाकारणार नाहीत तोवर काश्मिरचे सौंदर्य पाहणे टाळायला हवे. भारतीयांच्या पैशातून देशद्रोही पोसणे योग्य नव्हे. काश्मिरात जाण्यावाचून काही अडण्याचे कारण नाही. टूर आॅपरेटरनी सुद्धा या विषयात सकारात्मक भूमिका घ्यावी आणि पर्यटकांच्या जीविताची नैतिक जबाबदारी घेत तेथील टूर टाळाव्यात.</div>
<div style="font-family: inherit; margin: 6px 0px;">
हा देश आपलाच आहे. देशाच्या सगळ्या भागात आपण गेलाेच पाहिजे. पण जिथे आपल्या जीविताची हमी नाही उलट आपल्या आर्थिक याेगदानातून उलट दहशतवादच फाेफावताेय, तिथे जाणे काही काळ तरी टाळायला हवे.</div>
<div style="display: inline; font-family: inherit; margin: 6px 0px 0px;">
-दत्ता जोशी<br />औरंगाबाद</div>
</div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-6643953641270508122018-04-13T23:25:00.001-07:002018-04-14T00:03:18.142-07:00कथुआ... घृणास्पद गुन्हे आणि राष्ट्रविघातक वस्तुस्थितीचे तीन पैलू...<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgteVTM_R3k0MYT7KLYGr1BTkjDcCCdOvDXVLC7iVLBgFAJWBLA3Rl8qjISmfx_N5rO_c21854LYqTvZydrvjugJlEogaTo69E0-hz0dDmLkCeNqdxjwuPVwwg6mD9jyr4FESXY6wAgKymy/s1600/jammu-kashmir-map.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="584" data-original-width="800" height="233" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgteVTM_R3k0MYT7KLYGr1BTkjDcCCdOvDXVLC7iVLBgFAJWBLA3Rl8qjISmfx_N5rO_c21854LYqTvZydrvjugJlEogaTo69E0-hz0dDmLkCeNqdxjwuPVwwg6mD9jyr4FESXY6wAgKymy/s320/jammu-kashmir-map.jpg" width="320" /></a></div>
<br />
(दत्ता जोशी, औरंगाबाद)<br />
----------------<br />
हे लेखन जम्मूतील जबाबदार, माहितगार व्यक्तींकडून माहिती घेऊन केलेले आहे.<br />
------------------<br />
जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथील एका अबोध बालिकेवर झालेल्या अत्याचारामुळे देश ढवळून निघाला. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजेच. कथुआ, उन्नाव ही ओठांवर असलेली नावे. पण एनएच 12 वर चार नराधमांनी एका बालिकेवर केलेला अत्याचार असो, उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये 28 मार्चला 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचे प्रेत कालव्यात फेकणारे गुन्हेगार असोत, आसामातील पाचव्या वर्गात शिकणार्या मुलीवर पाच नराधमांनी केलेला पाशवी अत्याचार असो, बिहारच्या सासराममध्ये झालेला अल्पवयीन मुलीवरील बलात्कार असो की औरंगाबादेत एका मदरशाच्या मुख्याध्यापकाने आपल्याच विद्यार्थीनीवर केलेला बलात्कार... या आधी झालेले अन्य बलात्कार असोत की या पुढे दुर्दैवाने होणारे बलात्कार... बलात्काराच्या गुन्हेगाराला क्रूरपणे ठेचून मारण्याचीच शिक्षा झाली पाहिजे. यात कसलाही संशय नाही.<br />
<br />
इथे वैयक्तिक सांगायचे तर ही भूमिका मी मागील 20 वर्षांपासून मांडतो आहे. या गुन्ह्यात मानवाधिकाराला, गुन्हेगाराची मानसिकता समजून घेऊन त्याच्या सुधारणेला जागा ठेवण्यात येऊ नये. त्याला ठारच केले पाहिजे. त्यामुळे मेणबत्तीछाप आंदोलकांच्या भूमिकेला मी सातत्याने विरोधच केला आहे. या गुन्हेगारांना ठेचूनच ठार केले पाहिजे. ते कुणीही असोत, कुठल्याही जातीधर्मपंथाचे असोत, कुठल्याही राजकीय पक्षांचे, संघटनांचे असोत... त्यांना कुठलीही दयामाया दाखवता कामा नये. यासाठी कायद्यात जे काही बदल करावे लागतील, ते केले पाहिजेत. ऐनवेळी काहींना मानवतावादी पुळका येतो. कायद्यातील अशा बदलांना जे विरोध करतील त्यांनी यापुढे अशा प्रकरणांची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांना या गुन्ह्यात सहगुन्हेगार म्हणून ट्रीट केले पाहिजे.<br />
000<br />
<br />
एकीकडे अशा गुन्ह्याला कठोर शिक्षेची मागणी करत असतानाच या प्रकरणी आवाज उठविण्यामागील भूमिकेवरही थोडे लक्ष दिले पाहिजे असे मला वाटते. दुर्दैवाने भारतात अशा कुठल्याही सामाजिक विषयात आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याची आणि कारण असो वा नसो इतरांना होरपळविण्याची अहमहमिका लागलेली असते. कुठलाही राजकीय पक्ष याला अपवाद नाही. मानवतावादी चेहरा पांघरलेल्या काही संघटना अनेकदा अशा संधींचा शोध घेत असतात आणि अशा जिव्हाळ्याच्या विषयावर समाजात तणाव आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. समाजाने यातील धोका ओळखला पाहिजे आणि असा रंग देणार्या कुणालाही दूर ठेवले पाहिजे.<br />
<br />
कथुआच्या प्रकरणात जे घडते आहे ते अगदी सरळ साधे नाही. ज्या निष्पाप, निरागस मुलीवर बलात्कार झाला आहे ते सारेच्या सारे नराधम ठेचलेच गेले पाहिजेत. त्यांना एक क्षणही जिवंत राहण्याचा हक्क नाही. हे असे झाले तरच त्या मुलीला न्याय मिळेल. पण या गोष्टीच्या आडून जे भयानक राजकारण खेळले जात आहे ते देशासाठी घातक आहे. यातील एकही वाक्य मी भावनेच्या भरात लिहीत नाही. या विषयाचा अभ्यास करून, जम्मूतील जबाबदार माहितगार व्यक्तींकडून माहिती घेऊनच मी हे लेखन करीत आहे. याला कुठलाही संकुचित रंग नाही, याची खात्री बाळगावी.<br />
000<br />
<br />
कथुआत गुन्हा काय घडला, कसा घडला, त्याचे गुन्हेगार कोण यात मला जायचे नाही. ते सगळ्यांना ठावूक आहे. पण घडलेल्या या घृणास्पद गुन्ह्यानंतर त्याचा आधार घेऊन जे राजकारण पेटविले जात आहे ते त्याहून अधिक घृणास्पद आहे. त्याला जातीय, धार्मिक आणि आंतरराष्ट्रीय पैलू आहेत. त्यातील एक एक मुद्दा विचारात घेऊ.<br />
000<br />
<br />
1)<br />
हे प्रकरण मुस्लिम मुलीवर हिंदूंनी केलेले अत्याचार आणि त्याला सार्या हिंदू समाजाचा पाठिंबा असे रंगविले जात आहे. वस्तुस्थिती अजिबात तशी नाही. यातील मूळ वृत्त - ‘मुलगी मुस्लिम समाजातील आहे व गुन्हेगार हिंदू समाजातील आहेत’, हे सत्य आहे. पण त्यानंतरचे रंगवले जाणारे चित्र कपोलकल्पित आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे.<br />
<br />
या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी जे प्रत्यक्ष लढताहेत त्यांचा परिचय आपण आधी करून घेऊ. त्यातील पहिल्या आहेत अॅड. दीपिका सिंग राजावत. त्या अत्याचारित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरल्या आहेत. समाजकंटकांकडून मिळणार्या धमक्यांना न जुमनता त्यांनी या प्रकरणात आपले अस्तित्त्व कायम ठेवले आहे.<br />
<br />
जम्मू काश्मिर पोलिसच्या क्राईम ब्रांचचे एसएसपी रमेशकुमार जाला हे अत्यंत स्वच्छ व कर्तबगार इतिहास असलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत आणि अतिशय विक्रमी वेळेत परिणामकारकपणे कामगिरी बजावत त्यानी दोषींना गजाआड केले आहे. हे प्रकरण मजबुतपणे उभे राहिल आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल या साठी ते प्रयत्नशील आहेत. जम्मू काश्मिर पोलिस दलाचे एसपी श्री. वेद यांनी अत्यंत समतोल भूमिका घेत या प्रकरणी प्रारंभापासून लक्ष घातलेले आहे. गुन्हेगार कोणीही असोत, ते मोकाट सुटता कामा नयेत असे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेले आहेत. जम्मू चेंबर ऑफ कॉमर्सने या सर्व प्रकरणात अत्याचारित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्याला दुजोरा दिला आणि काही जणांनी जातीय भूमिकेतून पुकारलेल्या जम्मू बंदला विरोधही केला. राहूल पंडित नावाच्या लेखक व पत्रकाराने पहिल्या दिवसापासून या विषयी जनजागृती केली, आपली भूमिका लावून धरली. योगायोग असा की वर उल्लेख केलेले सगळेच जण हिंदू आहेत. ते एका ‘मुस्लिम’ मुलीवरील अत्याचार्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हा विषय हिंदू - मुस्लिम नाही, अबोध बालिका आणि नरपशू असाच आहे. सगळ्यांनीच कुठलाही अभिनिवेष न आणता हा मुद्दा महत्त्वाचा मानला पाहिजे.<br />
000<br />
<br />
2)<br />
या गुन्ह्यात ज्या निरागस मुलीवर अत्याचार झाले, ती मुस्लिम समाजातील होती. पण त्यातही थोडे खोलवर पाहायचे तर ती गुज्जर मुसलमान होती. जम्मू काश्मिरातील मागील काही दशकांच्या दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिम समाजातील जे मोजके समुदाय भारताशी एकनिष्ठ राहिले, त्यातील गुज्जर समाज हा महत्त्वाचा. कथुआ जिल्ह्यात या समाजाची संख्या लक्षणीय आहे. राजस्थानातून काही शतकांपूर्वी स्थलांतरीत झालेला हा मूळचा हिंदू गुज्जर, कालौघात अपरिहार्यतेत त्यांनी तलवारीच्या धाकाने इस्लाम स्वीकारला पण त्यांच्या घरांतून आजही पांरपरिक देवतांची पूजा होत असते. त्यामुळेच जम्मू काश्मिर व भारताशी या समाजाची बांधिलकी अविचल आहे. या राज्यात डोगरा आणि पंडित हे दोन समाज प्रबळ समजले जातात. गुज्जरांचे या समाजांशी चांगले नाते आहे. जम्मू काश्मिरातील दहशतवादाचे उच्चाटन करून तेथील विस्कळीत जनजीवन सांभाळण्याचे प्रयत्न करण्यात मुस्लिमांतील जे गट भारताला मदत करतात त्यात तेथील शिया समाज आणि गुज्जर समाज यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सौहार्दाची ही वीण उसवण्याचा आणि त्या द्वारे आजवर शांत राहिलेल्या जम्मू भागातही असंतोष पसरवून हा भागही काश्मिर खोर्याप्रमाणेच भारतापासून तोडण्याचा प्रयत्न या घटनेद्वारे केला जात आहे.<br />
000<br />
<br />
3)<br />
या प्रकरणाला एक पदर रोहिंग्या मुसलमानांचाही आहे. म्यानमारमधून पळ काढलेले क्रूर आणि रानटी रोहिंगे आधी बांगलादेशच्या आणि नंतर भारताच्या भूमीत आले. म्यानमार आणि भारत यांची सीमा पूर्वांचलात आहे. तेथून जम्मू काश्मिरचे अंतर सुमारे 3 हजार किलोमीटर आहे. हे अंतर पार करून काही हजार रोहिंगे मुसलमान 2013-14 पासून जम्मूजवळ पोहोचले. हे कसे आले, त्यांना कोणी आणले, त्यांना कोणी वसवले याची उत्तरे तर्काने शोधता येऊ शकतात.<br />
<br />
गंभीर बाब ही आहे की क्रूर रोहिंग्या मुसलमानांची ही वस्ती जम्मूलगत, जम्मू-श्रीनगर महामार्गालगत छन्नी परिसरात आहे. गंभीर बाब ही आहे, की या भागात भारतीय लष्कराचा जम्मूतील सर्वात मोठा तळ आहे आणि त्या तळाच्या कुंपणाला लागूनच ही वस्ती उभारण्यात आलेली आहे. हे रोहिंगे मुसलमान भारतात शांतीदूत म्हणून तर आलेले नाहीत. म्यानमारमधील शांतताप्रिय, अहिंसक बौद्धांनाही यांच्या क्रौर्यामुळे हाती शस्त्र घेण्याची वेळ आली त्यामुळे हे तेथून बाहेर पळाले. जेथे जातील तेथे दहशत माजवणे आणि इस्लामचा प्रसार करणे हा त्यांचा उद्देश आहे. त्याच उद्देशाने त्यांना जम्मूत वसवण्यात आले आहे. तेही लष्करी तळाजवळ.<br />
<br />
त्याचे परिणाम समोर आले आहेत. नुकताच झालेला लष्करी तळावरील हल्ला आठवत असेलच. हा हल्ला करणारे पाकिस्तानी दहशतवाद्यांना याच वस्तीत आठवडाभर आश्रय देण्यात आला होता आणि त्याच भागातून त्यांनी लष्करी तळावर हल्ला चढविला. इतकेच नाही तर नुकतीच जम्मू भागात लष्करी जवानांवर दगडफेकीची पहिली घटना घडली ती ही याच भागात. आजवर काश्मिर खोर्यात होत असलेला हा घाणेरडा प्रकार आता जम्मूत सुरू झाला आहे. तो रोहिंग्या मुसलमानांच्या तळावरून. त्यातही महत्त्वाची बाब ही आहे की काश्मीर खोर्यातून विस्थापित झालेल्या पंडितांची छावणी याच परिसरात असून तेथे हजारो काश्मिरी पंडित परिवार वास्तव्याला आहेत. त्यांच्या मनात दहशत माजविण्याचे काम हे रोहिंगे मुसलमान करीत आहेत. या घुसखोरांविरूद्ध जम्मूत जनआक्रोश आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर पडतो आहे. जम्मूतील वकिलांच्या आंदोलनाला हाही एक पदर आहे.<br />
000<br />
<br />
हा सारा विषय समोर येऊ लागल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी काँग्रेस आणि डावे प्रणित आघाडी सक्रीय झाली. त्यांच्या हाती कथुआ प्रकरणाने आयते कोलित मिळाले. त्या आधारावर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने राळ उडविण्यात आली. मिडिया सक्रीय झाला. सोशल मिडियातून चक्रे फिरू लागली. हिंदू समाज मुळातच सोशीक आणि नैतिकतेची चाड बाळगणारा आहे. त्यांच्या भावनांना आवाहन करून हवी तशी प्रतिक्रिया नोंदवून घेण्यात या धुरिणांना यश आले. <span style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif;">आरोपीला दगड़ाने ठेचुन मारा असे पवित्र कुरआन मधे म्हटले आहे.</span> हिंदूंमध्ये परस्त्री मातेसमान आणि तिच्या शीलावर आक्रमण हे आक्षेपार्ह मानले गेले आहे. त्यामुळेच विष्णुची पूजा फारशी होत नाही. अनैतिक वर्तनामुळे प्रत्यक्ष परमेश्वरालाही वाळित टाकणार्या हिंदू समाजात बलात्कार्यांना मान मिळत नाही. हा समाज सगळे गुन्हे क्षम्य मानतो, पण परस्त्रीची विटंबना करणार्याला क्षमा करत नाही. ही दुखरी नस पकडून धर्माशीच खेळ मांडण्यात आला.<br />
000<br />
<br />
हे सारे समजावून घेतल्यानंतर आता एका घातक आंतरराष्ट्रीय कारस्थानाबद्दल समजून घेतले पाहिजे. हा सारा ‘ऑपरेशन स्मियर’चा भाग आहे.<br />
000<br />
<br />
भारत एकेकाळी जागतिक बाजारपेठेत अग्रणी होता. ब्रिटिशकाळात येथील प्रक्रिया उद्योग बंद पाडून कच्च्या मालाच्या निर्यातीतून इंग्रजांनी भारतीय उद्योग - व्यापाराची कंबर तोडली. जागतिक बाजारपेठ काबीज करण्याची भारताची क्षमता नक्कीच आहे. भौगोलिक स्थिती, नैसर्गिक साधनसंपत्ती, उत्तम मनुष्यबळ, अपार बुद्धिमत्ता यांनी हा देश नटलेला आहे. हे सारे देशभावनेने प्रेरित होऊन उभे राहिले तर जगात पुन्हा एकदा अग्रमानांकन मिळविणे भारताला अवघड नाही. हीच भीती असलेल्या प्रगत म्हणवणार्या देशांनी जेथे शक्य असेल तेथे भारताला ठेचण्याचा प्रयत्न नव्याने सुरू केला आहे. विविधतेत असलेली एकता ही भारताची खरी शक्ती आहे. त्यालाच सुरूंग लावण्याचे कारस्थान शिजलेले आहे. आज केंद्रात सत्तेवर असलेले सरकार भ्रष्टाराचापासून दूर आहे, अनेक दूरगामी योजना देशाचे चित्रच बदलण्याती ताकद असलेल्या आहेत, काही मोजके निर्णय चुकले असले तरी समाज सर्वसाधारणपणे या सरकारच्या पाठीशी आहे हे चित्र या विघातक शक्तींना अस्वस्थ करणारे आहे.<br />
अशा स्थितीत देशात अराजक पसरविण्याचे षड्यंत्र या शक्तींनी रचले आहे. कोट्यवधी डॉलर या कामी खर्च होत आहेत. गुडघ्याला बांशिंग बांधून बसलेल्या सत्तातुरांना हाताशी धरून या सार्या शक्ती एकवटत आहेत. यात साम्यवादी आहेत, काँग्रेस आहे अगदी चर्चही आहे... भारतातील सहिष्णुता धोक्यात आणणे, भारत असुरक्षित आणि अस्थिर देश आहे, अशी बदनामी करणे, भारताच्या मानचिन्हांना कलंकित करणारे म्हणजे रामाऐवजी रावणाचे पूजन वगैरे उपक्रम आयोजणे, जेएनयू सारख्या ठिकाणाहून भारतविरोधी कारवाया चालवणे याला वेग येत आहे.<br />
<br />
गुजरातच्या निवडणुकीत जातीय विभाजनाचा प्रयोग झाला. एकीकडे राहूल गांधींच्या बेजबाबदार साथीदारांनी जातीय विषपेरणी केली आणि दुसरीकडे राहूल स्वतः मोदींना विकासाच्या अजेंड्याचा जाब विचारत राहिले. हा दुटप्पीपणा सर्व स्तरांवर सुरू आहे. महाराष्ट्रातील भीमा कोरेगावची घटना त्याचेच प्रतीक. त्यातूनच कर्नाटकात लिंगायत पंथाला वेगळ्या धर्माची मान्यता देण्याचा घातक खेळ करण्यात आला. हे सारे देश तोडणारे षड्यंत्र आहे. हे प्रकार वाढत जात आहेत. ‘भारत तेरे टुकडे होंगे-इन्शाअल्ला’ च्या घोषणा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ‘भारत माता की जय’ म्हणजे जबरदस्ती असे घातक युक्तीवाद करण्यात येऊ लागले आणि सर्वोच्च न्यायालयातील चांडाळ चौकडी म्हणता येईल असे उच्चपदस्थ अशा प्रकरणांना तात्विक मुलामा देत देशद्रोह्यांना साथ देऊ लागले. हा योगायोग नसतो. हा न्यायही नसतो. इथे पैसा बोलतो...!<br />
<br />
बलात्काराच्या काही घटनांची यादी मी वर दिली आहे. कथुआ आणि उन्नाव वगळता इतर सर्व ठिकाणी अत्याचाराची बळी ठरलेली व्यक्ती हिंदू आहे आणि बलात्कारी मुसलमान. औरंगाबादेत तर अत्याचारित मुलगी आणि बलात्कारी मौलवी हे दोघेही मुसलमान आहेत. येथे या प्रकरणी हल्लागुल्ला होत नाही. असे का? धार्मिक स्थळातील अत्याचाराचा दाखला दिला जातो, त्या मंदिरात सतत आठ दिवस बलात्कार कसा केला जाऊ शकतो, तिथे लोक दर्शनासाठी येत नव्हते का, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. असे कसे?<br />
<br />
अत्याचारी कुठलाही असो, तो अत्याचारीच असतो आणि त्याची लायकी ठेचून मारण्याचीच असते. असे असताना हा ‘सलेक्टीव्ह विज्डम’ कशासाठी? त्यामुळे या भारतमातेच्या कुठल्याही लेकरावर झालेला अत्याचार हा भारतमातेवरच झालेला अत्याचार आहे असेच मानले पाहिजे आणि प्रत्येक गुन्हेगाराला ठेचूनच मारले पाहिजे. यात जातीय, धार्मिक रंग येऊ देता कामा नये.<br />
<br />
पण आता मनाचा भडका उडविणार्या प्रसंगांत प्रतिक्रिया देण्याआधी आपण ‘ऑपरेशन स्मियर’चे बळी ठरत नाहीयत ना, याची खात्री प्रत्येक भारतीयाने करून घेतली पाहिजे. कोट्यवधी डॉलर्स खर्च करून अशा मोहिमा आखल्या जात आहेत. एक कर्तबगार सरकार पाडून बालिश व्यक्तीच्या हाती देशाची सूत्रे द्यावीत या साठी प्रयत्न होत आहेत. कठोर आर्थिक धोरणांमुळे दुखावलेले अनेक जण सरकारच्या विरोधात जात आहेत. पण जोवर समाज या सरकारबद्दल समाधानी आहे, तोवर त्यांना यश येणार नाही हे पक्के झाल्याने आता समाजाची दिशाभूल करण्याचा, त्यांच्यात असंतोष पेटवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. ही सावध राहण्याची, सावध करण्याची वेळ आहे.<br />
<br />
आज इथे इतकेच.<br />
भारत माता की जय.Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-25711498486449847102018-02-24T00:21:00.004-08:002018-02-24T01:01:43.863-08:00तेलुगु-मराठी सांस्कृतिक सेतू...<b>तेलुगु-मराठी या भाषाभगिनींच्या संवादसेतूच्या रुपाने लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी बजावलेली भूमिका अमूल्य आहे. पिढीजात उद्योजक असलेल्या बोल्ली यांनी आपला उद्योग सांभाळतानाच सहित्याच्या प्रांगणात वेगळे अस्तित्त्व सिद्ध केले. भाषांवरून भेद निर्माण करणार्या प्रादेशिकवादावर सांस्कृतिक एकात्मता, भाषिक सौहार्द हेच उत्तर ठरू शकते. याच संदर्भातील श्री. बोल्ली यांच्या प्रयत्नांबद्दल...</b><br />
-------------------------------------<br />
<br />
<b>मागे रहो नको मजू बाप म्हणता </b><br />
<b>भागवते वटे भक्त ते म्हणता</b><br />
<b>चरलिंग गुरुलिंग शंभु तु म्हणता</b><br />
<b>पुरवर कितिदूर हर हो ते म्हणता</b><br />
<b>मग मरहाटाचा महादेवु आमचा</b><br />
<b>गगनराणा आमचा, सुखदेवु आमचा</b><br />
<b><br /></b>
मराठी भाषेला साक्षात महादेवाची उपमा देत, गगनराणा म्हणत, एवढेच नव्हे, तर सुखदेव - अर्थात सुखकर्ता म्हणत ‘पालकुर्कि सोमनाथ’ या प्राचीन काळी होऊन गेलेल्या तेलुगू कवीने मराठीची पताका उंचावली आहे. तेलुगू-मराठीच्या आदानप्रदानाचा हा शुभारंभ होता?<br />
<br />
मराठीतील आद्यकवी म्हणून मुकुंदराज यांचा उल्लेख होतो. आद्यकवी मुकुंदराज यांनी सन 1160 मध्ये ‘विवेकसिंधू’ची रचना केली. ती मराठीतील / प्राकृतातील पहिली रचना मानली जाते. पण सन 1130 मध्ये पालकुर्की सोमनाथ या तेलुगू कवीने ‘पंडिताराध्य चरित्र’ या ग्रंथातील पर्वत प्रकरणात 220 व्या पानावर 22 ओळींची ही रचना मांडली आहे. हे लेखन तेलुगू लिपीत आहे पण भाषा प्राकृत आहे. तेलुगूंना ते उच्चार कळत नसत, त्यामुळे अर्थ लागत नसे. लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी हे वाचले आणि त्यांच्या असे लक्षात आले, की भाषिक एकात्मतेचा हा आगळा आविष्कार आहे. त्याच बरोबर ‘विवेकसिंधू’च्याही आधी मराठीत आलेली ही रचना ऐतिहासिक ठरणारी आहे. हा विषय त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्यासमोर ठेवला. 1988 मध्ये ठाण्याच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या जागतिक मराठी परिषदेत पुलंनी लक्ष्मीनारायण बोल्ली यांची याच विषयावर मुलाखत घेतली. मराठी- तेलुगू या दोन भाषाभगिनींतील दुवे बोल्ली यांच्यामुळे जगासमोर येण्यास प्रारंभ झाला. सहित्य जगाला जोडते, याची प्रचिती या दोन भाषांत येऊ लागली ती त्यांच्याच मुळे...!<br />
<br />
प्रासादिक मराठी काव्यरचना करणार्या, तेलुगुची मराठीत भाषांतरे करणार्या आणि मराठीतून तेलुगू भाषांतर करण्याचा अनुभव असलेल्या लक्ष्मीनारायण बोल्ली त्यांच्या वयाच्या 18 व्या वर्षापयर्यंत नीटपणे मराठी भाषा बोलता येत नव्हती आणि तेलुगू सुद्धा ते पुढे वाचून वाचून शिकले, असे सांगितले तर आश्चर्य वाटते. आंध्रप्रदेशातून सोलापुरात आलेल्या असंख्य विणकरांपैकी हा एक परिवार. त्यांच्या आजोबांनी मेहनतीने स्वतःचा छोटा कारखाना टाकला, वडिलांनी त्याचा विस्तार केला. ती परंपरा जोपासतानाच लक्ष्मीनारायण यांच्यात भाषेचे बीज पेरले गेेले. त्यातून पुढचा प्रवास उलगडत गेला.<br />
<br />
इतिहासाचा धावता आढावा घेताना ते सांगतात, “रझाकाराच्या छळाला कंटाळून आंध्रप्रदेशातील (तेव्हाच्या हैदराबाद संस्थानातून) मोठ्या संख्येने हिंदू विणकर तेथून बाहेर पडू लागले. या छळात तेथील रेड्डी किंवा भूस्वामी यांनीही आपापला वाटा उचलला होता! आजच्या कर्नाटकचा सुद्धा काही भाग त्या संस्थानात होता. अशा प्रकारे कन्नड आणि तेलुगू भाषक लोकांचा ओघ त्या काळात इंग्रजांची राजवट असलेल्या सोलापुरात वाढला. कारण हे अंतर त्यांच्या गावांपासून मजल दरमजल करत चालत गाठण्यासारखे होते. साधारणपणे 1890-1900 च्या दरम्यान हे स्थलांतर सुरू झाले. हा समाजातील आर्थिक दुर्बल घटक होता. अज्ञानी होता. पण त्यांच्या हातात कला होती. विणकामाच्या काठ्या, धोटे घेऊन हे लोक सोलापूरच्या हद्दीत आले. अगदी सुरवातीला आलेल्या गटाला त्या वेळी पोलिसांनी अडवले. हातात काठ्या असल्यामुळे त्यांचा गैरसमज झाला होता. पण हे निरुपद्रवी विणकर असल्याचे लक्षात येताच तेव्हाच्या कलेक्टरनी त्यांची सुटका केली. पुढे कुठे जाणार हा प्रश्नच होता. त्यांनी कलेक्टरकडेच आसरा देण्याची विनंती केली. तेव्हा वेशींच्या आतील सोलापूर गच्च भरलेले होते. शहराच्या पूर्वेला त्यांनी या समाजाला जागा दिली आणि सारा समाज तेथे एकवटला. अन्य कोठेही नसलेले विणकर एकत्र राहण्याचे चित्र सोलापुरात दिसते ते त्यामुळे. याच कारणामुळे त्यांनी आपली भाषा, संस्कृती जोपासली. जिवंत ठेवली.”<br />
<br />
“तेव्हा सोलापुरात कापड मिल चालू होती. काही काळाने तोट्यात गेलेली ही मिल त्याच्या मालकाने तोडली. तेव्हा या विणकरांपैकी काहींनी त्यांना विनंती करून तेथील यंत्रसामुग्री मिळविली. त्या काळात खड्डामाग चालत. त्यावर विमकाम सुरू झाले. पुढे खड्डामागांची रुपांतरे पायडल मागात झाली आणि त्यानंतर फ्रेमलूम आल्या. प्रत्येक स्थित्यंतरात उत्पादनात सुधारणा होत गेल्या. विणकर सहकार तत्वावर एकत्र आले...<br />
<br />
“पुढे सरकारने त्याला उद्योगाचा दर्जा दिला त्याच वेळी परवाने पद्धतीचा फासही आवळला. अशिक्षित विणकरांना त्यातील कायदेशीर तरतुदी ठावूकच नव्हत्या. अधिकार्यांनी त्या काळात या विणकरांना खूप नाडल्याच्या तक्रारी आल्या. तंत्र सुधारत होते. उत्पादन अधिकाधिक चकचकीत होऊ लागले होते. पण आता कामगारांचा प्रश्न निर्माण होऊ लागला होता. कामगारांच्या दुर्लक्षामुळे मालाचा दर्जा घसरणीला लागला. परिणामी सोलापुरातील वस्त्रोद्योग डबघाईला आला. आज जे उद्योग चालू आहेत, त्या प्रत्येक उद्योगाबाहेर कामगार हवे असल्याच्या पाट्या सदोदित लावलेल्या असतात. कामगार हवे आहेत. पण ते मिळत नाहीत. या उद्योगातील नवी पिढी यात उतरण्यास तयार नाही...”<br />
<br />
अशा पार्श्वभूमीवर नरसय्या बोल्ली आंध्र प्रदेशातून सोलापुरात सुमारे 100 वर्षांपुर्वी आले. ते कष्टाळू आणि दूरदृष्टीचे होते. त्यांनी वैयक्तिक काम करताकरता हळूहळू स्वतःची मिल उभी करण्यास सुरवात केली. लोकांना एकत्र करणे, एकत्र ठेवणे, त्यांच्याकडून कामे करून घेणे, ही कौशल्ये नरसय्या बोल्ली यांच्याकडे होती. त्यांच्या पुढच्या पिढीत इरय्या बोल्ली जन्माला आले. त्यांच्यात वडिलांपेक्षा अधिक चांगले गुण होते. त्यांनी आपल्या कारखान्याबरोबरच शहरातील जनजीवनावरही प्रभाव टाकला. त्यामुळे सोलापूरचे पहिले महापौर म्हणून ते निवडून आले. लक्ष्मीनारायण त्यांचे पुत्र. यांनीही वस्त्रोद्योग सांभाळलाच, पण त्यांची रुची साहित्यात निर्माण झाली. ती सुद्धा वेगळीच कथा आहे.<br />
<br />
सोलापुरात राहायचे, तर मराठी आले पाहिजे, या प्रेरणेतून इरय्या बोल्ली यांनी मराठी शिकून घेतली. लक्ष्मीनारायण यांचीही मराठीशी तोंडओळख झाली. पण शाळेत त्यांचा पाय टिकत नसे. प्रगती ठीक नव्हती. त्यातच, त्यांच्या वडिलांचा शिक्षणाला विरोध होता. शिकलेली पोरे वाया जातात, असा त्यांचा पक्का समज होता. त्यामुळे ते मुलाला शाळेत जाण्यापासून रोखत. मुलाने शिकून ‘ब्राह्मण पंडित’ व्हायची गरज नाही, असे सांगत; त्यांनी थेट मिलमध्ये जाऊन कामाला लागावे, असे त्यांना वाटत असे.<br />
<br />
15 एप्रिल 1944 रोजी जन्माला आलेल्या लक्ष्मीनारायणने 1962 मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी मॅट्रिकचा उंबरठा ओलांडला. त्या आधी दोन वेळा त्याची शाळा सुटली होती. वडिलांनी त्याला कामालाही लावले होते. ही समाजातील प्रथाच होती. पण शरीरप्रकृती अतिशय क्षीण असल्याने जेथे कामाला लागला, त्यांनी या मुलाला घरी परत पाठवले. अशा स्थितीतून अभ्यास करत या मुलाने मॅट्रिकची परीक्षा दिली व उत्तीर्णही झाला.<br />
आता मात्र त्याने नोकरी करणे आवश्यक आहे, असे वडिलांना वाटत होते. कमी कष्टाची नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने त्यांनी शब्द टाकला आणि इंडस्ट्रियल बँकेत लक्ष्मीनारायण यांना नोकरी मिळाली. ही खरे तर अगदी सामान्य, म्हणजे एका ‘पोर्या’ची नोकरी होती. बँकेत अधिकारी, कर्मचारी होते, वेगवेगळे वरिष्ठ तेथे येत. हे वेगळेच वातावरण या मुलाला अनुभवण्यास मिळत गेले. एक चुणचुणीत पोरगा आपल्याकडे कामाला आहे, याचे त्यांनाही कौतुक होते. या परस्पर पूरक वातावरणातून लक्ष्मीनारायण यांच्यासमोर वेगळे विश्व उलगडत गेले.<br />
तेथे असलेली सारी मंडळी तेलुगू नव्हती. त्यात बहुसंख्य मराठी लोक होते. ते मराठीतून बोलत आणि लक्ष्मीनारायण यांच्या मराठीला हसत. कारण ती मराठी नव्हती...! वेगळीच भाषा होती! बँकेत 80 जणांचा स्टाफ होता. या सर्वांसोबत राहायचे तर आपले मराठी सुधारले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले आणि त्यांनी पुढाकार घेत बँकेत वाचनालय सुरू केले. बँकेकडे त्यासाठी थोडे बजेटही असे पण जबाबदारी कोण सांभाळणार, असे म्हणत ते दुर्लक्ष करीत. हा मुलगा ते करतोय म्हटल्यानंतर सगळेच तयार झाले. ही गोष्ट साधारण 1963 ची. लायब्ररीतून पुस्तके नेऊन वाचणे, जाणीवपूर्वक चांगले मराठी बोलणे, सर्वांसोबत संवाद वाढविणे अशा पद्धतीने त्यांनी मराठी शिकण्यास प्रारंभ केला. त्यांची जिद्द पाहून बँकेनेही साथ दिली. सर्व जण त्यांना सहकार्य करीत.<br />
<br />
आपल्या धडपडीतून सर्वांचा विश्वास जिंकत त्यांनी 1966 मध्ये मराठी व्याख्यानमाला सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. (तेव्हा सुरू झालेली उद्योग बँक व्याख्यानमाला आजही सुरळीत सुरू आहे...!) गणेशोत्सव बँकेतही होत असे. याच निमित्ताने दहा दिवस दहा व्याख्याने आयोजण्याची त्यांची कल्पना सर्वांनीच उचलून धरली आणि व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. हा लक्ष्मीनारायण यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता. मराठी साहित्यातील अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तींचा संपर्क त्यांना या निमित्ताने मिळाला. हा अनुभव त्यांचे आयुष्य समृद्ध करणारा ठरला. ते सांगतात, ‘शरीर दुर्बळ असले तरी लोकांना एकत्र आणण्याचा वडिलांचा गुण मात्र माझ्यात आलेला होता.’<br />
प्रारंभी सोलापूरातील स्थानिक लोक आणि नंतर हळूहळू बाहेरचे निमंत्रित आणण्यास प्रारंभ झाला आणि व्याख्यानमाला प्रतिष्ठा पावू लागली. तेथे त्यांची बोलण्याची हौसही फिटू लागली. त्यांचा व्यासपीठावरील वावर सहजपणे होऊ लागला. मराठी प्रमाण पद्धतीने बोलली जाऊ लागली.<br />
<br />
व्याख्यानमालेपाठोपाठ त्यांनी बँकेत नाटके बसविण्याच्या चळवळीलाही जन्म दिला. ते स्वतः लक्ष घालून नाटके - एकांकिका निवडत, त्या बसवून घेत, स्वतः त्यात भूमिका करत. वेगवेगळ्या स्पर्धांत सहभागी होऊन त्यांच्या टीमने बरीच बक्षिसेही मिळविली. शिक्षण बेताचे असले, तरी या ‘एक्स्पोजर’मुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलत गेले. पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, शिवाजी सावंत, वपु काळे अशी साहित्यातील मोठी मंडळी पाहायला-अनुभवायला मिळाली. त्यांच्याशी संवाद वाढला.<br />
<br />
असेच दिवस जात होते. बँकेच्या वाचनालयातील पुस्तके आणून वाचन चालू होते. भाषेचा तो संस्कार मनावर होत होता. असेच एकदा रवींद्र भट यांनी लिहिलेले ‘इंद्रायणी काठी’ हे पुस्तक त्यांनी आणले आणि ती रात्र त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडविणारी रात्र ठरली. बँकेतून घरी आल्यानंतर वडिलांनी त्यांना त्या रात्री मिलमध्ये जाऊन लक्ष ठेवण्यास सांगितले. ते पुस्तक घेऊन मिलमध्ये पोहोचले. रात्री गेट बंद करून तेथेच ते पुस्तक घेऊन वाचायला बसले आणि संत ज्ञानेश्वर व त्यांच्या परिवारावर कोसळलेल्या संकटांची मालिका वाचून त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. सारे पुस्तक त्यांनी रात्रीतून तन्मयतेने वाचून काढले. पहाटे चार-साडेचारलाच ते घरी परतले. पाच-साडेपाचला तयार होऊन घराबाहेर पडले. वडिलांनी विचारले, ‘कुठे निघालास?’ त्यांनी सांगितले ‘आळंदी’ आणि ते पुण्याच्या बसमध्ये बसले.<br />
पुण्यातून ते आळंदीत आले. संजीवन समाधीवर डोके टेकले. अश्वत्थवृक्षाचे दर्शन घेतले. एकटेच दिवसभर त्या परिसरात फिरत-भटकत राहिले. ‘ही जागा मला आईप्रमाणे बोलावत होती,’ असे ते सांगतात. सारा दिवस तेथे घालवून ते संध्याकाळी बसमध्ये बसले आणि पुण्याला निघाले. त्यांच्या मनात काहीतरी दाटून आले. सोबतचा कागद पेन काढून ते लिहू लागले<br />
<br />
माझ्या मराठीचे बोल । चाखिले अमृताचे फळ<br />
त्याहुनि रसाळ । ऐसे बोल मराठीचे<br />
माझ्या मराठीची अक्षरे । उडती संध्येची पाखरे<br />
घेऊनिया कण चोचीत । ज्ञान अमृताचे<br />
माझ्या मराठीची चाल । जाई जुईची वेल<br />
अक्षर फुलांचे पाऊल । वाजे सकाळ संध्याकाळ<br />
माझ्या मराठीची माया । पुष्ट कामधेनुची छाया<br />
सस्नेहे चोखिता तान्हा । वाग्र्साचा फुटे पान्हा<br />
माझ्या मराठीची जादू । कैसी मी मुखे वदू?<br />
अमृताचा की चंद्रू । सांडी अक्षरे भूवनी<br />
ऐसी माय मराठी माझी । देखिली मी कधी न दुजी<br />
<br />
ही कविता त्यांनी तेव्हा ‘स्वराज्य’ या साप्ताहिकाकडे पाठविली आणि त्यांनी ती मुखपृष्ठावर प्रकाशित केली. ‘कवी’ लक्ष्मीनारायण बोल्ली यांचा जन्म अशा प्रकारे ज्ञानदेवांचे आशीर्वाद घेऊन आळंदीहून परतताना आला. तेथून त्यांची मराठी सारस्वतातील सेवा सुरू झाली. वयाच्या विसाव्या वर्षी लक्ष्मीनारायण यांनी पहिला लेख लिहिला. तेथून हा लिहिता झाला. त्या काळात पुण्यात ‘सकाळ’ची धुरा ना. भि. परुळेकर सांभाळत. त्यांना या मुलाचे भारी कौतुक. तेलुगू भाषक हा मुलगा उत्तम मराठी लिहितो, त्यामुळे तेव्हा इतरांना लेखासाठी 10 रुपये आणि कवितेसाठी पाच रुपये मानधन ठरलेले असताना या मुलाला त्याच्या दुप्पट मानधन देण्याचा आदेशच तेव्हा परुळेकरांनी देऊन ठेवलेला होता!<br />
<br />
एकीकडे मराठीवर प्रभुत्त्व मिळविलेले असतानाच त्यांचा तेलुगूचा अभ्यासही एव्हाना सुरू झाला होता. घरातील संवादामुळे ते तेलुगू भाषा बोलू शकत पण ती अक्षरे त्यांनी कधी गिरविलेली नव्हती. एक एक अक्षर जुळवून वाचत त्यांनी साधारण 1980 च्या सुमारास तेलुगू लिहिण्या-वाचण्यास प्रारंभ केला. वृत्तपत्रांपासून पुस्तकांपर्यंत सारेच काही ते वाचत गेले. एव्हाना त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘मैफल’ तयार झाला होता. मराठीतील ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकरांची प्रस्तावना त्याला लाभली होती. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत थाटात साजरे झाले.<br />
<br />
हा काव्यसंग्रह पु. ल. देशपांडे यांना त्यांनी दिला. त्यावर पु.लं.नी प्रतिक्रिया दिली, “तू कविता लिहितो आहेस, पण अशाच कविता अनेक जण लिहितात. तुझे वेगळेपण काय? तू तेलुगू परंपरेतून आलेला आहेस. तुला दोन्ही भाषा येतात. मराठी आणि तेलुगूतील उत्तम साहित्य तू वाचून काढ. तिकडचे इकडे आण, इकडचे तिकडे ने. झाड तुझ्याकडे आहे, सावली सगळ्यांना दे.” पुलंच्या या सांगण्यातून त्यांच्या आयुष्याची दिशा ठरली. त्यांनी तेलुगू वाचनावर लक्ष केंद्रित केले आणि त्यातून ‘पालबुर्की सोमनाथ’ त्यांच्या हाती लागले.<br />
<br />
सन 1130 च्या दरम्यान होऊन गेलेल्या पालकुर्की सोमनाथ या तेलुगू कवीने रचलेला ‘पंडिताराध्य चरित्र’ हा काव्यग्रंथ बोल्ली यांनी वाचला. त्यातील पर्वत प्रकरणात 220 व्या पानावर असलेली 22 ओळींची रचना सर्व तेलुगू अभ्यासकांसाठी गूढ ठरलेली होती. ती वाचल्यानंतर बोल्ली यांच्या ध्यानात आले, की ही तेलुगू लिपित शब्दबद्ध केलेली मराठी काव्यरचना आहे. त्या काळी संत हे समाज जोडण्याचे साधन होते. ते विविध क्षेत्रांतून प्रवास करीत आणि आध्यात्मिक पायावर आधारित भाषिक संवाद कौशल्यांतून समाज जोडत. जशा संत नामदेवांनी पंजाबमध्ये जाऊन पंजाबी रचना केल्या आणि त्यांचा अंतर्भाव पवित्र ‘गुरुग्रंथ साहीब’मध्ये करण्यात आला, तशाच पद्धतीने पालबुर्की सोमनाथांनी तेलुगू-मराठीतील दुवा सांधला होता.<br />
<br />
बोल्ली यांनी पुलंशी संपर्क साधून हा विषय कळविला. योगायोगाने त्या वर्षी, म्हणजे 1988 मध्ये ठाणे येथे षण्मुखानंद सभागृहात जागतिक मराठी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील एका सत्रात पुलंनी बोल्ली यांची मुलाखत घेतली आणि दोन भाषाभगिनींतील हा दुवा समाजासमोर आला. तेथून त्यांच्या मराठी-तेलुगू संदर्भातील लेखनाला वेग आला. दोन्ही भाषांतील तुलनात्मक अभ्यास सुरू झाला. हे प्रमाण पुढे वाढत गेले. गोदावरीला आंध्रप्रदेशात ‘तल्ली गोदावरी’ म्हटले जाते.... म्हणजे ‘आई गोदावरी’. महाराष्ट्रात जन्मलेल्या कृष्णा-गोदावरीने आंध्रप्रदेशला सुजलाम सुफलाम केले. हा संदर्भ तेलुगू साहित्यातही प्रतिबिंबित झाला आहे. भाषा, साहित्य, संस्कृती, सण, व्रतवैकल्ये, लोकगीते, कला, संतसाहित्य अशा विविध पैलूंतून हा ठेवा शोधून उजेडात आणण्याचे कार्य पुलंच्या प्रेरणेतून बोल्ली यांनी केले.<br />
<br />
बोल्ली यांची साहित्यसाधना सुरू होती. तेलुगू-मराठी संवाद शोधताना हाती लागलेल्या साहित्याचा आढावा घेणारे ‘तेलुगू फुलांचा मराठी सुगंध’ हे त्यांचे पुस्तक पुलंच्या प्रस्तावनेसह प्रकाशित झाले. याची अर्पणपत्रिका बोल्ली यांनी काव्यस्वरुपातच लिहिली आहे -<br />
<br />
तेलुगूच्या वेली। मराठी फुलली।<br />
ओंजळ भरली। कवितांनी॥<br />
कवितांचा लळा। लागला आगळा।<br />
म्हणोनिया केला। हा प्रयत्न॥<br />
प्रयत्नांचा भाव। प्रज्ञेचा अभाव।<br />
यत्नाचा स्वभाव। दावियला॥<br />
दाविता कविता। चुका ज्या होता।<br />
पोटी त्या घेता। सांभाळिजे॥<br />
<br />
मराठी-तेलुगू या भाषांतील सांस्कृतिक दुवा ठरलेल्या लक्ष्मीनारायण बोल्ली यांचा याच कार्यासाठी पोट्टीश्रीरामलु विद्यापीठातर्फे ‘डी. लिट.’ देऊन गौरव करण्यात आला. ते सांगतात, ‘दहावी पास झालेला माझ्यासारखा माणूस या अभ्यासामुळे ‘डॉक्टर’ म्हणून ओळखला जाऊ लागला...!<br />
<br />
ते सांगतात, “मी ज्ञानदेवांचा भक्त आहे. मी हे विनम्रपणे सांगतो. बोरकर सांगत, ‘माझा एक मुलगा सोलापुरात राहतो.’ त्यांनी मला मानसपुत्र मानले होते. ते मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले, ‘ज्ञानेश्वरी सतत तुझ्याजवळ ठेव, त्यातून मी बोलेन, तू ऐकत जा.”<br />
<br />
त्यांच्या लेखनाची अनेक ठिकाणांहून मागणी होते. त्यांनी साहित्य अकादमीसाठी चार पुस्तके अनुवादित केली आहेत. त्यापैकी तीन पुस्तके ही अकादमी पुरस्कार प्राप्त मूळ तेलुगू पुस्तकांचा मराठी अनुवाद आहेत तर एक अकादमी पुरस्कार प्राप्त मराठी पुस्तकाचा तेलुगूत केलेला अनुवाद आहे. अशा पद्धतीने त्यांच्या नावावर तेलुगूतीलही एक पुस्तक नोंदविले गेले. आजवर त्यांची एकंदर 21 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते साहित्य अकादमीच्या पुरस्कार समितीचे सदस्यही आहेत.<br />
<br />
‘एका साळियाने’ या त्यांच्या आत्मचरित्राला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा न. चिं. केळकर पुरस्कार, स्मिता पाटील पुरस्कार आणि हिंगोली येथील साहित्य संस्थेचा वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. ज्याला वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत धड मराठी बोलता येत नव्हते, त्याला हे पुरस्कार मिळणे हा चमत्कारच आहे, असे ते सांगतात. एका तेलुगू भाषकाने मराठीतून केलेली साहित्यसेवा अनेकांना आश्चर्यचकित करते. त्यालाही त्यांचा आक्षेप नसतो. ते सांगतात, “एकेकाळी ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले होते. सातशे वर्षांनी तोच चमत्कार करण्याचे त्यांनी ठरविले आणि रेड्याऐवजी माझ्यासारख्या ‘वेड्या’ची निवड केली. माझ्या लेखनाबद्दल माझा एवढाच विनम्रभाव आहे.”<br />
<br />
या प्रवासात अनेक टप्पे आले. कधी धक्के बसले. काही पारिवारिक होते. त्यातील एक त्यांच्या वडिलांनीच दिला! महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट लेखन पुरस्काराच्या निवड समितीत गंगाधरपंत कुचन यांच्या शिफारसीवरून बोल्ली यांची निवड करण्यात आली होती. या पुरस्कारासाठी पुस्तके वाचून अभिप्राय द्यायचा असतो. असाच एकदा पुस्तकाचा एक भलामोठा गठ्ठा घरी येऊन पडला. त्यांच्या वडिलांनी चौकशी केली ‘हे काय आहे?’ बोल्ली यांनी सारे काही सांगितले. वडिलांचा प्रश्न होता, ‘या कामाचे पैसे किती मिळणार?’ तेव्हा एका पुस्तकाच्या वाचन-अभिप्रायासाठी शासन 17 रुपये मानधन देत असे. तो आकडा त्यांनी सांगताच वडील खवळले. ‘आपल्याकडे लेबरला किती पगार आहे हे माहिती आहे का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. बोल्ली यांच्यावर त्यांच्या रागाचा परिणाम होत नाही, हे दिसताच त्यांनी चक्क घर सोडण्यास सांगितले...! लक्ष्मीनारायण बोल्ली अनेक वर्षे घर सोडून राहात होते. पुढे, काळाच्या ओघात वडिलांनी मुलाला घरी परत बोलावले...!<br />
<br />
नाट्य आणि साहित्य क्षेत्रातच कार्यरत असलेल्या शोभा यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. सौ. शोभा बोल्ली यांचेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांविषयीचे पुस्तक प्रसिद्ध आहे. या जोडप्याचे गुण रक्तातच घेऊन आलेल्या ममता हिनेही नाट्यक्षेत्रातच करिअरला प्रारंभ केला आहे. तिनेही अनेक पुरस्कार जिंकले आहेत.<br />
<br />
मॅट्रिकनंतर बँकेत हरकाम्याची नोकरी पत्करलेल्या लक्ष्मीनाराण बोल्ली यांनी पुढे आपल्या कर्तृत्त्वाने व्यवस्थापक पदापर्यंत मजल मारली. आपल्या वडिलांच्या व्यवसायात ते प्रारंभीच्या काळात सहभागी झाले नाहीत. नंतर ते नोकरी सोडून व्यवसायात उतरले व वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागले.<br />
<br />
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही चढउतार आले. त्यांचा विवाह वयाच्या 16 व्या वर्षी 12 वर्षीय भूलक्ष्मी यांच्याशी झाला होता. ते सांगतात, “सुरवातीची काही वर्षे ठीक गेली, पण त्यानंतर काही पेच सुरू झाले. रात्री-अपरात्री घरकामे करणे, विक्षिप्तपणे वागणे वाढत गेल्याने आम्ही मीरज, हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचारही केले. पण उपयोग झाला नाही. माझी दहा वर्षे अशा अवस्थेत गेली. त्यानंतर 1988 च्या दरम्यान काही काळ मी एकटाच मद्रासमध्ये वास्तव्यास होतो. तो काळ शांततेचा गेला. मात्र या काळात माझ्या आणि शोभा कल्याणी यांच्या संबंधांबाबत सोलापुरात चर्चा होती. नाट्यक्षेत्रातील माझी सहकारी असलेल्या शोभा हिच्याशी माझे सूर जुळत होते. पुढे एका क्षणी मी मागील आयुष्य बाजूला ठेवून शोभाशी विवाहबद्ध झालो. त्यासाठी वडिलांचे घर आणि मालमत्ता सोडली. मेघदूत इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान चालविले. त्यातून संसार उभा केला. पुढे, माझ्या वडिलांच्याच आग्रहावरून मी मिलचे काम सांभाळण्यास सुरवात केली. मी पहिल्या कुटुंबाची जबाबदारी विसरलोे नाही. काही मिळवायचे तर काही गमवावे लागते, हेच खरे.”Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-81503626631767683722018-01-22T21:43:00.001-08:002018-01-22T21:43:20.643-08:00उद्यम संस्कृती<b>परिसराच्या संस्कृतीचा आढावा घेण्याच्या यादीत ‘उद्यम संस्कृती’ हा विषय परंपरेत न बसणारा, पण तेवढाच महत्त्वाचा. कुठल्याही संस्कृतीच्या विकसनासाठी उद्यम संस्कृतीचा विकास सर्वाधिक महत्त्वाचा. नागर संस्कृती एकेकाळी नद्यांच्या काठी वसायची, त्यामागे महत्त्व होते ते कृषिसंस्कृतीचे... तिचा पाया आर्थिक. आता नागर संस्कृती ‘हायवे’काठी विकसित होतेय. तिचाही पाया आर्थिक. आर्थिक सुबत्तेचा मार्ग उद्यम संस्कृतीतूनच विकसित होतो. या दृष्टीतून हा आढावा...</b><br />
<b><br /></b>
<b>(दै. सामनाच्या २३ जानेवारी २०१८ च्या विशेषांकात प्रकाशित लेख)</b><br />
<br />
आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणार्या शहराचा मान आैरंगाबादने मिळविला, त्याला आता बराच काळ लोटला आहे. तो वेगही पुढे मंदावला. ते नैसर्गिकही होते. कुठलाही वेग असा शाश्वत टिकत नसतो. पण त्या निमित्ताने या परिसरात विकसित झालेली उद्यमसंस्कृती पुढील काळात या परिसराच्या विकासासाठी कारणीभूत ठरली. या प्रवासात अनेक टप्पे आले. विविध आव्हाने समोर उभी रहिली. पण त्या सर्वांतून मार्ग काढत आजवरची ही वाटचाल सुरू आहे. सुमारे अर्धशतकापूर्वी ‘निर्लेप’च्या स्थापनेतून इथल्या उद्यम संस्कृतीचा पाया घातला गेला. या संस्कृतीच्या विकासाला काही बड्या उद्योगांच्या आगमनाने चालन मिळाली. विविध पूरक उद्योगांच्या उभारणीतून ही संंस्कृती इथे विकसित झाली आणि आता हळू हळू हे शहर आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेत अग्रेसर होताना दिसत आहे. उद्यम संस्कृतीच्या विकासाचे हे टप्पे रंजक आहेत, त्याच वेळी भविष्यातील विकसनासाठी दिशादर्शक ठरणारे सुद्धा आहेत.<br />
<br />
एकेकाळी, वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतील मोठे उद्योग आले आणि त्या पाठोपाठ काही कुप्रवृत्तींचाही शिरकाव झाला. सुदैव असे, की काही मोजक्या हिंसक प्रकारांनंतर इथला कामगार सावध झाला आणि खूप अल्पकाळात ही कुप्रवृत्ती हद्दपार झाली. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर संभाजीनगरातील उद्योगक्षेत्र हे तुलनेत सर्वाधिक शांत असलेले उद्योगक्षेत्र मानता येते. औद्योगिक विकास साधायचा तर औद्योगिक विश्वातील शांतता सर्वाधिक महत्त्वाची असते, आपले घर उद्योग चालवतात, स्वार्थी नेते नाही, हे भान इथल्या ‘ब्लू कॉलर’ला आधी आले आणि हे वास्तव स्वीकारत त्यांनी आपल्या भूमिका मर्यादित केला. हक्कासाठी लढा देणे आणि सर्वनाशाकडे लोटणे या दोन वेगळ्या संकल्पना आहेत, हे या सर्वांनी ठसठशीतपणे जाणवून दिले. हाती हात घेऊन पुढे जाता येऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ याच औद्योगिक वसाहतींनी जगासमोर ठेवला. उद्यम संस्कृतीच्या पायाभरणीत या जाणिवेचा भाग अतिशय महत्त्वाचा.<br />
<br />
वेरूळची लेणी असोत, अजिंठ्याची शिल्पकला... नालंदा - तक्षशीलेची बुद्धिप्रधान ग्रंथसंपदा असो की हडप्पा-मोहनजोदारोची संस्कृती, या प्रत्येक ठिकाणच्या आविष्कारामागे भक्कम आर्थिक आधार होता. सैन्य उपाशीपोटी लढू शकत नसतेच. हेे सैन्य रणांगणावरचे असो की कलेच्या क्षेत्रातले... किमान दोन वेळच्या जेवणाची आणि मूलभूत सोयींची पूर्तता करणारा आर्थिक आधार कुणीतरी उपलब्ध करून दिलेला होता, म्हणून कुठल्याही कलाकृती उभ्या राहिल्या. हा आधार हवेतून येत नसतो. तो जमिनीवर साकारला जात असतो. हा आधार देणारे हात आणि त्या मागचा मेंदू जितका सकस, सकारात्मक आणि सशक्त, तितकी अन्य संस्कृतींची जोपासना बलशाली... हेच सूत्र जगभर दिसते. संभाजीनगरही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही.<br />
<br />
उद्यमिता ही सुद्धा एक संस्कृती आहे. ‘कामगारांची पिळवणूक करणारा भांडवलदार’ ही संकल्पना कधीच लयाला गेली आहे. कामगार आणि मालक ही दरी बुजविण्यात या उद्यम संस्कतीचा वाटा अतिशय मोलाचा. ही प्रेरणा दिली जपानी आणि जर्मन उद्योगांनी आणि तिथल्या कार्यसंस्कृतीने. नव्या नव्हाळीच्या विवाहितेला किंवा पहिलटकरणीला अनुभवी पिढीने केलेले मार्गदर्शन जितके मोलाचे तेवढेच या जपान-जर्मनीच्या कार्यसंस्कृतीचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. ‘फाईव्ह एस’, ‘कायझेन’, ‘झीरो डिफेक्ट’, ‘पीपीएम’ ... विविध संकल्पना जगभरातील उद्योगक्षेत्रात रुजत गेल्या आणि त्यातून सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतलेली नवी कार्यसंस्कृती विकसित होत गेली.<br />
<br />
या नव्या प्रवाहात आणखी दोन नव्या संकल्पना उद्योग क्षेत्राची परिमाणे बदलत चालल्या आहेत. ‘लीन मॅनेजमेंट’ आणि ‘आयओटी’ अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्ज. लीन मॅनेजमेंट ही मुळात जर्मन संकल्पना. भारतात आता ती येऊ घातली आहे. काही मोजक्या ठिकाणी ती अंमलातही आली आहे. लीन मॅनेजमेंट एखाद्या अँटीव्हायरससारखे काम करते. तुमच्या यंत्रणेतील, व्यवस्थापनातील त्रुटी ते दूर करते आणि तुम्हाला तुमची संस्था नव्या उंचीवर नेण्यास मदत करते. जिथे कुठे व्यवस्थापन आहे त्या प्रत्येक ठिकाणी याचा उपयोग आहे. ‘आयओटी’ने मात्र आता भारतात चांगलेच हातपाय पसरले आहेत. विविध कंपन्यांचा विस्तार वाढतो आहे, प्रत्येक युनिटवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. अशा स्थितीत संचालकांना एकाच वेळी एकाच प्लॅटफॉर्मवर त्यांच्या उद्योगसमूहाचा डेटाबेस उपलब्ध करून देणारे साधन म्हणून ‘इंटिग्रेटेड रिमोट मॅन्यूफॅक्चरिंग मॅनेजमेंट’ आली. त्याचा मुलाधार म्हणजे इंटरनेट.<br />
<br />
इंटरनेटचा वापर करून उद्योगातील प्रत्येक पायरीवर लक्ष ठेवणारी, नियंत्रण आणणारी संकल्पना म्हणजे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’. आज झालेल्या चुकांवर उद्या चर्चा करण्याऐवजी मुळात आजच चुका न होऊ देणारी ही पद्धती. यातून उत्पादनक्षमता वाढते, अचूकता निर्माण होते, वेस्टेज नियंत्रणात येते आणि या शिवाय संबंधित संचालकाला जे काही नियंत्रित करायचे आहे, ते इथे करता येते. मोठी क्षमता असणारी ही प्रक्रिया आहे. या प्रत्येक गोष्टींमुळे उद्योग क्षेत्र अधिकाधिक सक्षम होत चालले आहे. नवनव्या संस्कृतींना आत्मसात करून ही नवी आंतरराष्ट्रीय उद्यम संस्कृती बाळसे धरू लागली आहे.<br />
<br />
एकेकाळी असलेले ‘सेलर्स मार्केट’ आता ‘बायर्स मार्केट’ झाले आहे. एकेकाळी स्कूटरसाठी सहा-आठ वर्षांची वाट पाहावी लागायची, तिथे ठरवल्यानंतर सहा तासांत स्कूटर घरी येऊ लागली. हा बदल सगळीकडेच झाला. भौतिक सुबत्तेच्या सार्या वस्तू तेवढ्याच वेगाने बाजारपेठेतून घरापर्यंत पोहोचल्या. ही प्रक्रिया फक्त बाजारपेठेत आणि कर्जपुरवठा करणार्या वित्तीय संस्थांपुरती मर्यादित नसते. ती उद्योगक्षेत्रातही झिरपावी लागते. बाजारपेठेत झालेला हा बदल स्वीकारल्याशिवाय उद्योगक्षेत्राला तरणोपाय नव्हता. हा बदल किती सहजतेने स्वीकारला जातो त्यावर त्या त्या उद्योगांचे भविष्य ठरणार होते. संभाजीनगरची उद्यमसंस्कृती या संकटावर मात करण्यात यशस्वी ठरली. उत्पादन यंत्रणेतील आधुनिकीकरण, जागतिक स्तरावरील नव्या ग्राहकांचा शोध, तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामगारवर्गाचे कौशल्यविकसन... प्रत्येक आघाडीवर एकेक पाऊल पुढे टाकत उद्योजक आणि कामगारांनी हातात हात घेऊन प्रगतीकडे वाटचाल सुरू ठेवली आणि त्यातून इथली उद्यमसंस्कृती बहरली. आज उद्योगांच्या नफ्यामध्ये महत्त्वाचा वाटा गुणवत्ता नियंत्रणाचा आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आणि बड्या उद्योगांकडून अधिक स्पर्धात्मक दरात काम करावे लागले, अशा स्थितीत टिकून राहणे आणि प्रगती करणे यात गुणवत्ता नियंत्रण, उपलब्ध यंत्रणेचा पुरेपूर वापर, उपलब्ध कामगारांचा कौशल्यपूर्ण वापर या बाबी खूप महत्त्वाच्या ठरल्या.<br />
<br />
तंत्रज्ञान, भांडवल आणि कुशल मनुष्यबळ या त्रिसुत्रीवर उद्योगाची प्रगती अवलंबून असते. तंत्रज्ञान आणि भांडवल उभे करणे आज तुलनेत सोपे झाले आहे. मुद्दा उरतो तो कुशल मनुष्यबळाचा. औद्योगिक प्रशिक्षण, कामगारांसाठी कल्याणकारी योजना, त्यांच्या आत्मप्रतिष्ठेत वाढ करण्यासाठी उद्योजकांनी उचललेली पावले या आधारावर प्रगतीची पावले या मातीवर उमटली. त्यातून उद्यमसंस्कृती बहरत गेली. बडे उद्योग एकेकाळी आपल्या पुरवठादार कंपन्यांकडून सुटे भाग तयार करून घेत आणि आपल्या उद्योगात त्यांच्या जुळवणीतून अंतिम उत्पादन तयार होत. काळ बदलतोय, तसे या प्रक्रियेतही बदल होताहेत. सुट्या भागांऐवजी ‘असेंब्ली’चीच मागणी मोठ्या उद्योगांकडून होत असताना आपापल्या कौशल्यांत वाढ करण्याचा किंवा तो व्यवसाय सोडण्याचा असे दोनच पर्याय पुरवठादारांसमोर असतात. बहुतेकांनी ‘असेंब्ली’चा पर्याय निवडला, तेथे गरज होती मनुष्यबळाच्या कौशल्यविकासाची.<br />
<br />
उद्यमसंस्कृतीचा विकास होताना या घटकावर विविध उद्योगांनी घेतलेली मेहनत विलक्षण आहे. काही उद्योजकांनी ‘राईट पर्सन इन राईट बस, राँग पर्सन आऊट ऑफ बस’ अशी कठोर भूमिका कुणी घेतली तर आपल्याकडील प्रत्येक कामगार-कर्मचार्याला योग्य प्रशिक्षण देत, त्यांना प्रगतीच्या वाटा खुल्या करून दिल्या. प्रगतीचा ब्लू प्रिंट प्रत्येक ठिकाणी एकसारखा नसतो... तो तसा वापरता येत नसतो. प्रत्येक ठिकाणची गरज, उपयुक्तता आणि उपलब्ध कौशल्ये यांच्या आधारावर तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा वापरावा लागतो. यात बहुतेकांनी यश मिळविले. या यशामुळेच जागतिक मंदीच्या या वातावरणातही इथल्या औद्योगिक वसाहतीत समाधानकारक उत्पादन चालू राहिले. बेकारीची कुर्हाड कोसळण्याचे प्रसंग तुलनेत कमी आले.<br />
मुंबई, पुणे किंवा नाशिकच्या तुलनेत संभाजीनगरातील उद्योजकतेला, औद्योगिक वसाहतींना अधिक प्रतिकूलतेचा सामना करावा लागतो. त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग पाण्याचा. पर्जन्यछायेच्या प्रदेशात असलेल्या या शहर-परिसराला पाणीटंचाईचा सामना नेहेमीच करावा लागतो. त्यातही कधी कुणी न्यायालयात जाते आणि न्यायालयाच्या आदेशावरून कंपन्यांना आपल्या शिफ्ट बंद कराव्या लागतात. अशा सर्व प्रतिकूलतांशी झुंजत प्रगतीच्या वाटेवरील घोडदौड सुरू ठेवली आहे. म्हणूनच इथल्या उद्यम-संस्कृतीबद्दल आवर्जून निरीक्षणे नोंदविण्याची गरज भासली.<br />
<br />
प्रत्येक भांडवलदार पिळवणूक करणारा नसतो, प्रत्येक कामगार कामचोर नसतो, कृषि आणि उद्योग ही दोन क्षेत्रे जशी विकसित होतील, तशी भारतासारख्या राष्ट्राची प्रगती होत राहील. दुर्दैवाने एकीकडे कृषिसंस्कृतीसंदर्भात अनेक खूप समाधानकारक वातावरण नाही. ते क्षेत्र रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या अतिवापरामुळे पोखरले गेले आहे आणि त्यातून बाहेर पडून सेंद्रीय शेतीकडे वळण्याचे त्राण अजून यायचे आहे. समतोल राखत प्रगतीची वाट चोखाळूनच त्या क्षेत्रातील भवितव्य घडेल. या तुलनेत उद्योगाच्या क्षेत्राने हे बदल जलदगतीने स्वीकारले आणि पचवले.<br />
<br />
आैरंगाबादच्या औद्योगिक वसाहतींनी सुद्धा ते आव्हान स्वीकारले आणि पेलले सुद्धा.<br />
अंतिमतः पहिला मुद्दा पुन्हा एकदा. उद्यमसंस्कृती आणि अन्य सर्व संस्कृतींचा परस्परसंबंध खूप महत्त्वाचा आहे. कला, साहित्य, क्रीडा... कुठल्याही संस्कृतीच्या विकासाला सर्वात महत्त्वाचा ठरतो तो आर्थिक आधार. म्हणूनच साहित्य संमेलनासाठी असो, कला महोत्सवासाठी असो की क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांसाठी... प्रत्येक ठिकाणी आवश्यक ठरते तो उद्यम संस्कृतीचा आधार. समाजभान जपणारी उद्यमसंस्कृती अन्य क्षेत्रांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी पूरक ठरते. आैरंगाबादेतील उद्यमसंस्कृती त्याला अपवाद नाही.<br />
<br />
- दत्ता जोशी<br />
(मुक्त पत्रकार व उद्योजकतेचे अभ्यासक)<br />
9422 25 25 50Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-41483338949295143052018-01-11T05:06:00.001-08:002018-01-11T05:06:19.269-08:00अंदमान डायरी - 1<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
अंदमान म्हणजे काळे पाणी. स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्त भारतीयांसाठी जणू एक दुःस्वप्न बनलेली भूमी. स्वातंत्र्योत्तर काळात दुःस्वप्न तर दूर झाले पण स्वर्गीय सौंदर्य असलेली ही लावण्यभूमी सहजप्राप्य राहिली नाही. 2004 मध्ये तमिळनाडूत निवडणूक कव्हर करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा रेल्वेत एका सैनिकाची भेट झाली. अंदमानच्या तळावर नियुक्त असलेल्या त्या सैनिकाकडून तिथले प्रत्यक्ष वर्णन ऐकायला मिळाले. तेथे पोहोचण्याचा एक मार्ग कळला. चेन्नईच्या बंदरातून अंदमानला जाण्यासाठी जहाज निघते. त्या जहाजाद्वारे 3 दिवसांच्या प्रवासानंतर तिथे पोहोचता येते, ही मला मिळालेली पहिली प्रत्यक्ष माहिती. त्या वेळी त्या जहाजाचे ‘जनरल’ तिकीट बहुधा 300 रुपये होते. आता ते 700 ते 1000 असल्याचे वेबसाईटरून कळले. पण त्या वेळी तेवढा वेळ हाताशी नव्हता. नंतरच्या काळात रोजच्या आयुष्यातील व्यापातून वेळ काढणे शक्य होत नव्हते.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मला भटकायला आवडते. विद्यार्थी दशेत चळवळीच्या माध्यमातून देशाच्या अनेक भागांत भ्रमंती झाली. पुढे पत्रकारितेत असताना वार्तांकनासाठी फिरस्ती झाली. लग्नानंतर कौटुंबिक सहल म्हणून काही ठिकाणी फिरून आलो. काश्मीर ते कन्याकुमारी, अनेक ठिकाणी अनेक राज्यांत मी स्वतःच नियोजन करून भटकलो. इंटरनेट वेगवान झाल्यानंतर आणि वाहतुक आणि हॉटेलांच्या सुविधा वेबसाईटवर सोप्या झाल्यानंतर ही भटकंती काहिशी सोपी झाली. योगायोग असा की प्रत्येक ठिकाण कुणीतरी मित्र-सुहृद असायचे, त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरायचे. अंदमानसाठी तसाच प्रयत्न मागची 3-4 वर्षे सुरू होता. पण योग जुळून येत नव्हता.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
ही सहल इतर सहलींच्या मानाने अधिक वेळ घेणारी, अधिक खर्चिक... वातावरण वेगळे, स्थानिक पर्यटन वैशिष्ट्यांची पुरेशी माहिती हाती नाही, अंतर्गत वाहतुक सुविधांची स्थिती, हाती असलेले पर्याय, त्यासाठीचे नियोजन या विषयी फारसा तपशील हाताशी नाही, अशा स्थितीत अंदमानचा नंबर थोडासा मागे राहिला होता. अन्य ठिकाणी सारे नियोजन स्वतः करण्याची व स्वैरपणे भटकण्याची सवय लागलेली, त्यामुळे कुठल्या ग्रुपसोबत जाण्याचा विचार मनाला पटत नव्हता.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मुळात अंदमान-निकोबारला भेट देण्याचा मुख्य हेतू अर्थातच सेल्यूलर जेलला भेट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्याचा होता. पर्यटन हा त्यात ओघाने येणारा दुय्यम भाग. साधारण 3 वर्षांपूर्वी थोडीशी जुळवाजुळव करून पाहिली. औरंगाबादेतून चेन्नईपर्यंत रेल्वेचा प्रवास आणि तिथून अंदमानचा जहाजाचा. पण या प्रवासातच एका बाजून साधारण 5 दिवस, असे एकूण 9 ते 10 दिवस मोडणार होते. शिवाय तिथल्या वास्तव्याचा काळ वेगळा. दुसरा पर्याय चेन्नईहून विमानाचा होता पण लोकल कॉन्टॅक्ट हाताशी नव्हते...</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
दिवस जात होते, उत्कंठा वाढत होती. योग जुळून येत नव्हता. मागच्या वर्षी एक मार्ग समोर आला. ‘सावरकर अभिवादन यात्रे’बद्दल काही ठिकाणी वाचले होते आणि त्याचे आयोजक कॅप्टन निलेश गायकवाड यांच्याशी फेसबुकवरून संपर्क झाला होता. त्यांच्याशी एकदा फोनवर बोललो. त्यांनी छान प्रतिसाद दिला. पण पुन्हा एकदा विविध कारणांमुळे दौरा मागे पडला. यंदा जानेवारीत पुण्यात निलेश यांची प्रत्यक्ष भेट झाली. या यात्रेबद्दल, त्यांच्या उपक्रमाबद्दल, हेतूंबद्दल विस्ताराने बोललो. मग वाटले, अपवाद म्हणून एकदा ग्रुपसोबत जाऊन पाहण्यास हरकत नाही. यंदाच्या वर्षातच जाण्याचा संकल्प केला. मुलाची इंजिनिअरिंगची टर्म एक्झाम साधारण कधी येईल ते पाहिले आणि डिसेंबरमध्ये जाण्याचे निश्चित केले. बुकिंग पुरेसे आधी करणे गरजेचे होते, त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्येच पैसे भरले आणि आम्हा तिघांचे नाव निश्चित केले. एवढे केले आणि हा विषय मी विसरून गेलो. आठवण झाली ती थेट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
अंदमानच्या आमच्या दौऱ्याबद्दल पुढे सांगण्याआधी मला थोडेसे निलेश गायकवाड यांच्याविषयी लिहिले पाहिजे असे वाटते. निलेश आणि प्रमोद गायकवाड हे नाशिक जिल्ह्यातील बंधूद्वय. शिक्षक आईवडिलांची ही मुले बालपणापासूनच सावरकरभक्त. त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेली. सटाणा इथे शालेय शिक्षण पूर्ण करत असतानाच आईवडीलांच्या संस्कारांमुळे त्यांच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांविषयी आत्मीयता निर्माण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तर क्रांतीकारकांचे मुकुटमणीच. त्यांच्याविषयीचा अपार आदर, आत्मीयता या दोघांही बंधूंच्या मनात आहे. या आत्मीयतेतूनच सावरकरांची ओळख समाजापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने निलेश गायकवाड यांनी ‘शिवसंघ प्रतिष्ठान’ची स्थापना केली. त्यातूनच संकल्पना पुढे आली ‘सावरकर साहित्य संमेलना’ची.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सन 2005-06 मध्ये त्यांनी सर्वप्रथम ही संकल्पना मांडली. एक देशभक्त, क्रांतीकारक म्हणून सावरकरांचे नाव जगाला माहिती आहेच, पण एक साहित्यिक म्हणूनही हे नाव प्रभावीपणे पोहोचावे, या दृष्टीने त्यांनी सावरकर साहित्य संमेलनाची संकल्पना मांडली. पहिल्या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी भूषविले आणि या संमेलनाचे आयोजन झाले तेे थेट अंदमानमध्ये...! 2009 या वर्षी...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
‘सावरकर’ हे नाव घेतल्यानंतर जे काही नजरेसमोर उभे राहते त्यात अंदमानची ती काळकोठडी सर्वात आधी येते. याच ठिकाणी सावरकरांच्या साहित्यातील ‘कमला’ या महाकाव्याचे लेखनही झालेले आहे. लेखन कसले? ते भिंतीवर लिहायचे... मुखोद्गत करायचे आणि पुसून टाकून परत लिहायचे. सावरकरांचे आयुष्य आणि त्या आयुष्यातील असे असंख्य प्रसंग एक चमत्कारच आहेत...! या चमत्कारांना नमन करण्याची संधी समस्त सावरकर भक्तांना मिळवून देण्याचा निलेश यांचा हेतू होता.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
समाजात चांगल्या गोष्टींना नावे ठेवणार्यांतची कमी नाही. कुणी एखादा पुढाकार घेेऊन काही करीत असेल तर त्याला मदत करण्याऐवजी त्याची टर उडविणारे, तो कसा अपयशी ठरेल या विषयी भाकिते करणारेच अधिक असतात. निलेश यांच्या बाबतीतही असेच झाले. ‘पुण्यात सावरकरांचा कार्यक्रम घेतला तर 15-20 च्या वर लोक येत नाहीत, मग अंदमानला किती येतील?’ हा या मंडळींचा आवडता प्रश्न होता. त्याला उत्तर देण्याच्या फंदात न पडता निलेश यांनी प्रयत्न करण्यास प्रारंभ केला. स्वतः अंदमानला जाऊन आले, तेथील व्यावसायिकांशी चर्चा करून ‘पॅकेज’ ठरविले गेले.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
प्रवासासाठी एअर इंडियाशी संपर्क झाला आणि किफायतशीर दरामध्ये अंदमान प्रवासाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संमेलन जाहीर झाल्यानंतर पहिल्या आठच दिवसांत 500 हून अधिक जणांनी अंदमानसाठी नोंदणी केली. हे संमेलन अपेक्षेहून अधिक यशस्वी ठरले.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
एकीकडे हा प्रवास चालू असताना अंदमानच्या संमेलनाला येऊ न शकलेल्या काही जणांचा पाठपुरावा सुरू झाला. त्यात अनेक ज्येष्ठांचाही सहभाग होता. आयुष्यात एकदा तरी ‘त्या’ महामानवाच्या वास्तव्याने पूनित झालेल्या कोठडीला भेट देण्याची आणि त्यासाठी अंदमानला जाण्याची त्या सर्वांची इच्छा होती. ‘शिवसंघ प्रतिष्ठान’ने ज्या बजेटमध्ये ज्या प्रकारची व्यवस्था केलेली होती त्याची माहिती मिळाल्याने तशीच व्यवस्था पुन्हा करता येेईल का, अशी विचारणा होऊ लागली. त्यातून निलेश यांच्या मनात नवी कल्पना सुचली.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणार्या. कंपन्यांचा या टूरचा खर्च बराच जास्त. अशा स्थितीत किफायतशीर दरात सेवेची ही संधी निलेश यांनी पाहिली. त्यांनी परत एकदा अंदमानचा प्रवास केला. तेथे यंत्रणा उभारली आणि मग त्यांनी अंदमान सहलीची उद्घोषणा केली. त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. ‘एक लाख सावरकर प्रेमींनी अंदमानमध्ये नेण्याचा संकल्प’ त्यांनी केलेला आहे. मागील 6-7 वर्षांत त्यांनी सुमारे 35 हजार जणांना अंदमान वारी करविली आहे.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
निलेश सांगतात, ‘‘हा आमचा व्यवसाय नाही. सामाजिक जाणिवेतून आम्ही अंदमान सहलींचे आयोजन करीत आहोत. सर्व खर्च निघतील इतकेच शुल्क आम्ही घेतो. त्यामुळे इतर कुठल्याही टुरिझम कंपनीच्या तुलनेत ‘शिवसंघ प्रतिष्ठान’ आकारत असलेले शुल्क कमी आहे. इतकेच नव्हे, तर कुणी स्वतः तिकिटे बुक करून ही सहल प्लान करीत असेल तर कदाचित त्या पेक्षाही स्वस्तात आमचे पॅकेज मिळते. कारण आम्ही विमान वाहतुकीसाठी करार केलेला आहे आणि निवास व्यवस्थाही आमची आहे. तेथे थेट खर्च जास्त होऊ शकतात...</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
‘‘संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला लोकांच्या अपेक्षा कळल्या. आम्ही केलेल्या व्यवस्था त्यांना आवडलेल्या होत्या. पुण्यातील लोकांना आवडले तर इतरांनाही ते नक्कीच आवडले असते...! आम्ही सहली म्हणून गणित मांडण्यास सुरुवात केली. स्थानिक हॉटेलांशी चर्चा करून ‘रेट बार्गेन’ केले, विमान कंपन्यांशी चर्चा केली. आम्ही ज्या संख्येने अंदमानला पर्यटक नेतो तेवढे कुणीही नेत नाही.’’</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-top: 6px;">
हा अनुभव मीही प्रत्यक्षात घेतला आहे. स्वतंत्रपणे बुकिंगचा मी मागच्यावर्षी केलेला प्रयत्नच त्याला साक्ष आहे...! हे सारे अनुभव पदरी घेऊन मी अंदमानच्या दौऱ्यासाठी सिद्ध झालो.<br />(क्रमशः)</div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-72691249775402245782018-01-11T05:05:00.002-08:002018-01-11T05:05:58.302-08:00अंदमान डायरी - 2<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
अंदमान भेट म्हणजे माझ्यासाठी, आमच्यासाठी ‘ड्रीम्स कम ट्रू’...! या दौर्या चा जवळजवळ सर्व टूर ऑपरेटर्सचा मार्ग पुण्यातून जातो, पण औरंगाबादेतून दर सोमवारी चेन्नईला जाणारी नगरसोल-चेन्नई एक्स्प्रेस मला सोयीची वाटली. 26 तासांचा प्रवास करून चेन्नईत उतरलो तेव्हा ‘शिवसंघ प्रतिष्ठान’चे सहकारी चेन्नई सेंट्रलवर घेण्यासाठी आलेले. त्यांनी त्यांच्या वाहनातून जवळच्याच हॉटेलात पोहोचवले तेव्हा आमच्या 33 जणांच्या बॅचमधील आम्ही तिघे पहिले ठरलो. इतरांहून एक दिवस आधी गेल्याने पुढचा दिवस विश्रांती घेतली आणि 14 ला सकाळी चेन्नईच्या मीनाबक्कम एअरपोर्टवरून पोर्टब्लेअरकडे उड्डाण केले.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मध्यंतरी बऱ्याच एअरपोर्टवरील गर्दी अनुभवली पण मेट्रो सिटी असूनही इथल्या एअरपोर्टवर मुंबई, दिल्ली, बंगलोरच्या तुलनेत गर्दी कमी वाटली. टूर ग्रुप असल्यामुळे वेळेचा ‘लसावी’ कमीच ठेवला जातो. त्यामुळे चेक-इन तब्बल दोन तास आधीच केले आणि मग उरलेल्या वेळेत एसीतला टाईमपास झाला.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
दुपारी पावणेतीनच्या सुमारास पोर्टब्लेअरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळावर उतरताना साहजिकच मनःस्थिती भारावलेली होती. आगमन दुपारी उशीरा झाल्याने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात हॉटेलमधील चेक इन आणि सेल्यूलर जेल मधील ‘लाईट अँड साऊंड शो’ इतकाच कार्यक्रम होता. अंदमान-निकोबार भारताचाच भाग असले तरी ‘टाईम झोन’चा विचार करता हा भूभाग ब्रह्मदेशच्या - म्यानमारच्या खाली येतो. त्यामुळे आपल्याकडे साडेसहाच्या सुमारास मावळणारा सूर्य इथे साडेचार - पावणेपाचलाच क्षितिजाआड गेलेला असतो. त्यामुळे इथल्या पर्यटनाला वेळेच्या मर्यादा असणार, हे निघण्यापूर्वीच लक्षात आलेले होते...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सेल्यूलर जेलच्या दरवाजातील वटवृक्षाला साक्षीदार व सूत्रधार कल्पून मांडलेला ‘लाईट अँड साऊंड’ शो पहिल्या दिवसाच्या आकर्षणाचे केंद्र होता खरा, पण ओम पुरीच्या खर्जातील आवाजातून मांडला गेलेला इतिहास मनामनांतील पौरूष, क्षात्रवृत्ती जागृत करण्याऐवजी हतबल वार्धक्याची केविलवाणी अनूभूती देणारा वाटला. शब्दांशब्दांतून स्फुल्लिंग चेतविण्याऐवजी पेटत्या निखार्यां वर पाण्याचा शिडकावा करणारा वाटला. आपल्या जहाल कृत्यांनी ब्रिटिशांना जेरीला आणणार्याव स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमांची गाथा सांगण्यापेक्षा भाकड अहिंसेच्या पुजार्यांंचेच गुणगाण करणारा वाटला. या संहितेची प्रेरणा स्फूर्तीतून आली की औपचारिकतेतून, हा मला संशोधनाचा विषय वाटतो. हा खेळ नव्याने मांडायला हवा. ही संहिता बदलायला हवी. इथून जाताना प्रेक्षकांच्या मनातील देशभक्ती उचंबळून यावयास हवी... देशासाठी काही करण्याची प्रेरणा जागवायला हवी. ही निव्वळ भूतकाळाची जंत्री नकोय, त्याला उज्ज्वल भवितव्याचा जोड द्यायला हवा...<br />000</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
रात्री झोपताना सूचना मिळाली, ‘पहाटे दोनला उठायचे, 3 वाजता चहा मिळेल आणि साडेतीनला बसमध्ये बसायचे.’ स्थानिक वेळेचा पहिला फटका पहिल्याच रात्री! इतक्या पहाटे निघण्याचे कारण? पहिली भेट होती बारतांगला. इथे निसर्गाच्या चमत्कारातून अवतरलेली चुनखडींची लेणी अप्रतिम आहेत. इथे पोहोचायचे तर सुमारे 125 किलोमीटरचा प्रवास बसने करायचा, त्यानंतर 15 मिनिटांचे ट्रोलरचा जलप्रवास आणि त्यानंतर पुढे अर्ध्या तासाचा स्पीडबोटने गाठायचा पल्ला. परतीचा क्रम पुन्हा तसाच...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
शिवाय, हा रस्ता जोरवा या वनवासी भागातून जाणारा. त्यांना त्रास नको म्हणून दिवसातून फक्त 4 वेळा वाहनांना त्या परिसरातून जाण्याची परवानगी. सकाळी 6, 9, दुपारी 12 आणि 3. परतीची परवानगीही तशीच...! हा सगळाच अजब प्रकार. एकीकडे पर्यटनाचा चालना देण्याची भूमिका जाहीर करायची आणि दुसरीकडे हा आडमुठा सरकारी प्रकार. सकाळी 6 च्या बॅचमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी साडेचार-पाचपासून शेकडोच्या संख्येने रांगा लागलेल्या.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पण या गैरसोयीतून गेल्यानंतर पाहता आलेला निसर्गाचा चमत्कार मंत्रमुग्ध करणारा ठरला. काही अतिउत्साही मंडळींनी हात लावून केलेले काही शिल्पांचे नुकसान सोडले तर एका घळीत साकारलेला हा खजिना अप्रतिमच. पण एक गोष्ट जाणवली. या कलाकृतींमागचे विज्ञान समजावून देण्यापेक्षा कुठल्या दगडात हत्ती दिसतोय आणि कुठे गणपती यांचाच तपशील गाईड जास्त सांगत होते! या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे अर्धा तास स्पीडबोडमधून प्रवास केल्यानंतर सुमारे सव्वा किलोमीटर जंगलातून चालावे लागते. हा मार्गही छान विकसित केलेला. या बेटांवरील वनसंपदा किती संपन्न आहे याच्या पुढील तीन-चार दिवसांत येणार्याा प्रत्यंतराचीच जणू ही झलक!<br />000</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पुढचा दिवस होता हॅवलॉक बेटांवर जाण्याचा. इथले राधानगर बीच हे देशातील सर्वांगसुंदर समुद्रकिनार्यां पैकी एक. पोर्ट ब्लेअरमधून क्रूझने सुमारे अडीच तासांचा जलप्रवास आणि तेथे उतरून बसने साधारण अर्ध्या तासाची रपेट. हे केले की एका सुंदर समुद्र किनार्या वर आपण पोहोचतो. या दिवशी पहाटे मात्र चार पर्यंत झोपता आले. सव्वा पाचला जेट्टीवर पोहोचून सकाळी साडेआठच्या सुमारास हॅवलॉक बेटांवर पोहोचलो तेव्हा सूर्य चांगलाच वर आलेला होता. आपल्याकडे दहा-साडेदहाला येतो तसा!<br />बीचवर पोहोचण्याचा रस्ताही डोंगरातून, झाडा-झुडपांतून...</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
‘मंझिल’इतकाच ‘रास्ता’ही सुंदर! रस्ते मात्र अरुंद. खड्ड्यांनी भरलेले. समोरून रिक्षाही आला तरी दोन्हीपैकी एका वाहनाला रस्ता सोडून खाली उतरावे लागेल, असा. काही टूर ऑपरेटर या ठिकाणी मुक्कामाचीही सोय करतात. तसे झाले तर बीचसाठी जास्त वेळ देता येणे शक्य असते. पण ती सोय ‘हनिमुन कपल’साठी अधिक उपयोगाची...! फार तर सेकंड हनिमुनच्या लाभार्थ्यांसाठीही ते ठीक...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
छान सोनेरी वाळू, शांत पहुडलेला नीतळ पाणपसारा, अर्धचंद्राकार हिरव्याकंच डोंगरांची लाभलेली झालर आणि वाळू-पाण्यात पहुडलेले सुखलोलुप जीव... राधानगरचा हा किनारा खरेच रमणीय. राधानगरचा हा रस्ता शामनगरातून जातो हे ही गमतीचे! राधा-श्यामाची प्रीत फुलावी, असेच इथले रम्य वातावरण. पाण्यात उतरायचे त्यांनी पाण्यात उतरावे, वाळूत पहुडणार्यांलना त्याचे स्वातंत्र्य, किनार्याावर बसायचे तर बाकांची सोय आणि थोडा उंचीवरून नजारा पाहायचा तर लाकडी मनोरे उभारलेले... जो जे वांच्छिल तो ते लाहो...! दोन-तीन तास पाण्यात खेळून आलेला थकवा घालवायचा तर थोडा पोटोबा करावा लागणार. पण काकडीसारखी फळे बाहेरून आणावी लागत असल्याने विक्रेत्यांना त्याची किंमत 40 रुपये ठेवावी लागते... साहजिकच दोन काकडींची भूक मग एकाच काकडीवर भागते!<br />000</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-top: 6px;">
इथे जाता-येतानाचा क्रूझचा प्रवास मात्र रम्य... समुद्राच्या मध्यम लाटा अंगावर खेळवत वेगाने पाणी कापणारी क्रूझ, डेकवर उभे राहून भन्नाट गार वारा अंगावर घेत, अधूनमधून उडणार्यार तुषारांनी किंचित ओलावत... अशा वातावरणात अनुभवण्याची चहा-कॉफीची चव (इच्छुकांसाठी जो जे वांच्छिलची सोय नाही. क्रूझवर मद्यपानास परवानगी नसते!)... सारा माहोल प्रसन्न करणारा. निघताना सूर्योदय बंदरातच होतो पण सूर्यास्त मात्र समुद्रातून पाहता येतो. अंधार पडता पडता आपण पोर्ट ब्लेअरच्या जेट्टीवर पोहोचतो आणि थकले भागले शरीर लवकरात लवकर बिछाना जवळ करू मागते...! (क्रमशः)</div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-86292782750709178312018-01-11T05:04:00.005-08:002018-01-11T05:04:58.947-08:00अंदमान डायरी - 3<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
अंदमान -निकोबार आपल्याला नकाशात पाहताना सलग रेषेसारखा वाटत असला तरी प्रत्यक्षात तो सुमारे 700 बेटांचा आणि उत्तर-दक्षिण सुमारे 700 किलोमीटर लांबीचा पट्टा आहे. उत्तरेला म्यानमारमधील रंगून आणि दक्षिणेला इंडेनेशिया-मलेशिया आदी देश या बेटांपासून भारत भूमीच्या तुलनेत खूप जवळ, अगदी काही शे-दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत. (चेन्नई ते अंदमान हे अंतर सुमारे १७०० किलाेमीटर आहे.)</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
त्यातील बहुसंख्य बेटे निर्मनुष्य आहेत. काही बेटांवर वनवासींचेच वास्तव्य आहे, तेथे आपल्याला प्रवेश नाही. काही बेटांवर सैन्यदल तैनात आहे. भारतभूमीच्या संरक्षणासाठी अत्यंत मोलाचा असलेला हा टापू या सैनिकांमुळे सुरक्षित आहे. मानवी वस्ती असलेल्या मोजक्या बेटांपैकी काही मोजकीच बेटे या सहलीत आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. त्यातील आम्ही भेट दिलेली दोन महत्त्वाची बेटे - रॉस आयलंड आणि नॉर्थ बे किंवा कोरल आयलंड.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
रॉस आयलंड ही जुलमी ब्रिटिशांची अंदमान-निकोबार बेटांची राजधानी. सेल्यूलर जेलच्या गच्चीत उभे राहिलो तर पुढे रॉस आयलंड स्पष्ट दिसते. या जेमतेम एक चौरस किलोमीटरच्या बेटावर ब्रिटिशांनी आपली राजधानी उभारलेली होती. पोर्ट ब्लेअरमध्ये त्यांनी तुरुंग उभारला, पण या बेटांवरील कारभार हाकण्यासाठी लागणार्याल मुख्यालयासाठी त्यांनी हे सुरक्षित बेट निवडले. साऱ्या कैद्यांनी मिळून बंड पुकारले तर धाेका नकाे, इतकाच त्यांचा उद्देश! जेमतेम 500 ब्रिटिशांच्या वसतीसाठी येथे नगरी उभारण्यात आली. क्लब हाऊस, जलशुद्धिकरण केंद्र, भव्य बॅप्टिस्ट चर्च, सारे काही अतीव सुंदर. पण ते भारतीय कैद्यांच्या रक्त आणि घामातून उभारलेले.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सुनामीच्या तडाख्यात 2004 मध्ये या बेटाची बरीच नासधूस झाली. परवा ‘उखी’नेही तडाखा दिला. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा जमिनीत ओल होती आणि तडाख्याच्या काही खुणा ताज्याच होत्या. ग्रुप एकत्र आला आणि गाईड म्हणून सामोर्याज आल्या अनुराधा राव. नाव, चेहरा पाहिल्यासारखा वाटत होता, तेवढ्यात मला नगरच्या विक्रम एडके यांची एक जुनी पोस्ट आठवली. त्यांनी अनुराधाजींचे व्यक्तिचित्र छानसे शब्दबद्ध केलेले होते. ते वाचल्याचे आठवले आणि मी कान आणि डोळे टवकारले.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
अनुराधा या बेटावरच्या रहिवाशी. ही त्यांची चौथी पिढी. आधीच्या तीनही पिढ्या याच बेटावर जन्मल्या, वाढल्या. 2004 च्या सुनामीने त्यांच्या परिवारातील सर्व 27 सदस्य देवाघरी गेले, पण त्या एकट्या वाचल्या. त्यांच्या बचावण्याचे श्रेय पक्ष्यांना आणि प्राण्यांना...! त्या मुक्या जिवांना सुनामीचा अंदाज आधीच आला आणि त्यांनीच अनुराधा यांना सुरक्षित ठिकाणपर्यंत नेले...! इथल्या मोर, हरणं, पक्ष्यांशी त्या छान गप्पा मारतात. त्यांना खाऊ देतात. त्यांच्या हाकेसरशी सगळे पक्षी त्यांच्याकडे झेपावतात. हरणे येऊन लगट करतात आणि मोरांचा केका सुरू होतो. ससे पायात रेंगाळू लागतात...! बेटाच्या रचनेची खडान्खडा माहिती देत असतानाच त्यांच्या या मुक्या जिवांशी गप्पाही सुरू असतात.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
एकेकाळी ही प्राणी-पक्षी संपदा खूप कमी झालेली होती. बेटावरील सरकारी माणसे त्यांचा फन्ना उडवीत. अशा स्थितीत त्यांच्या रक्षणाची जबाबदारी या किरकोळ देहयष्टीच्या बाईंनी घेतली. त्या आता पोर्ट ब्लेअरमध्ये राहतात, पण सकाळपासून रात्रीपर्यंत रॉसवर थांबतात. प्राण्यांशी गप्पा मारतात, बुलबुलची काळजी घेतात, मोर - सशांमध्ये रमतात, खारुताईला दूध पाजतात आणि आलेल्या पर्यटकांना बेटाबद्दल, ब्रिटिशांच्या कामकाजाबद्दल, त्यांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि सावरकरांच्या त्यागाबद्दल माहिती देतात. बाई बोलायला तडकफडक, स्पष्टवक्त्या. ज्यांनी तिथल्या सशस्त्र सैनिकांची, सरकारी अधिकार्यांोची पत्रास ठेवली नाही त्यांना बेशिस्तपणा करणाऱ्या पर्यटकांचे काय?</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पण त्यांच्या सांगण्यातून या बेटाचा इतिहास जिवंत होतो. ब्रिटिशांनी आपल्या उपकारकर्त्यांवरही कसे अत्याचार केले, अंदमानच्या कैद्यांचा कसा छळ झाला, रॉसवरील प्रत्येक विटेवर या कैद्यांच्या घाम आणि रक्ताचे शिंतोडे कसे उडालेले आहेत, याचे शब्दचित्र अनुराधा राव आपल्या ओघवत्या भाषेत उभे करतात तेव्हा या बेटावरील सौदर्य शापित भासू लागले. ब्रिटिशांनी समुद्राचे पाणी गोड करण्याचा पहिला प्रकल्प इथे सुरू केला, वातानुकूलाची व्यवस्था इथे राबवली, भव्य चर्चची निर्मिती केली, पण त्या सर्वांचा हेतू अय्याशीचा, देखाव्यांचा होता आणि त्याचा पाया भारतीय कैद्यांच्या छळवणुकीचा. हे चित्र विसरणे कठीण.<br />000</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
कोरल बेटे अर्थात नॉर्थ बे आयलंड म्हणजे पारदर्शी, नीतळ, स्वच्छ पाणी असलेला समुद्रकिनारा. इथल्या उथळ समुद्रात असलेले प्रवाळ, रंगीबेरंगी मासे, पाण्याखालील जैवविविधता हे महत्त्वाचे आकर्षण. पण नॅशनल जिऑग्राफिकवरील रंगीत विश्व पाहून त्याची तुलना करत इथे पाहण्याचा प्रयत्न केला तर मात्र निराशाच पदरी पडते. 2004 च्या सुनामीत झालेल्या नुकसानींपैकी हे एक अत्यंत मोठे नुकसान. पाण्याखालचे हे रंगीबेरंगी विश्व त्यात बर्यारपैकी उध्वस्त झाले. आता उरले आहेत ते त्याचे अवशेष. त्यामुळे स्कूबा, सीवॉक सारख्या आकर्षणांपोटी केलेली इथली सहल खिसा रिकामा करते पण मन भरून समाधान देत नाही.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
समुद्राखालचे विश्व दाखविणारे वेगवेगळे पर्याय इथे उपलब्ध आहेत. नवलाईपोटी आपण ते पाहतो. दिवसाउजेडी, म्हणजे साधारण साडेतीन-चारच्याच सुमाराला पोर्ट ब्लेअरकडे येण्यासाठी निघतो. या जाण्यायेण्याच्या प्रवासात वाटेत आणखी एक छोटेखानी बेट दिसते. भले मोठे लाकडी ओंडके भरलेली काही जहाजे या बेटाच्या आसपास दिसत असतात. चौकशी करतो तेव्हा कळते, ती भारतातील सर्वात मोठी सॉ मिल आहे. नाव - चॅथम सॉ मिल. पोर्ट ब्लेअरच्या बेटांशी आता हा भूभाग पुलाने जोडलेला आहे. पण एकेकाळी हे स्वतंत्र बेट होते. या बेटावर, मिलला भेट देण्यासाठी आम्हाला वेळेअभावी प्रत्यक्षात जाता आले नाही, पण त्या विषयी स्थानिक लोकांकडून माहिती मिळविली. वाचनातून काही माहिती हाती आली.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
ही मिल आणि तेथील लाकडी वस्तूंचे प्रदर्शन पाहून अनेक जण भारावतात खरे, पण माझ्यासारख्या रोखठोक माणसाला हे भारावणे फार काळ टिकवता येत नाही. 1883 मध्ये ब्रिटिशांनी सुरु केलेली ही मिल म्हणजे जणू अंदमान-निकोबार बेटांवरील वनसंपत्तीचा कत्तखानाच! स्थानिक कामांची गरज भागविण्यासाठी ही मिल सुरू करण्यात आली असे सांगितले जात असले तरी स्थानिक गरजांच्या पूर्ततेसाठी आशियातील सर्वात मोठी मिल सुरू करण्याचे कारण काय? ब्रिटिशांनी चोहोबाजूने भारताची लूट केली, त्याचाच हा एक भाग होता. या सर्व बेटांवरील वनसंपदेचा बाजार मांडून ब्रिटिशांनी चांगली धनदौलत कमावली. लंडन, न्यूयॉर्कच्या बाजारपेठांमध्ये इथून लाकूड जात असे. त्या काळात इंग्लंडच्या राजपरिवाराने एकवेळ भारताला भेट दिली नाही, पण ते या बेटावर जाऊन आले, हा इतिहास आहे! त्या काळच्या आर्थिक महासत्तेला त्यांचे महत्त्वाचे आर्थिक कळलेले होते, एवढाच याचा अर्थ.<br />000</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
अंदमानचा निसर्ग मोठा लहरी. विमानतळावर हजेरी लावणारा पाऊस तुमच्या हॉटेल- रिसोर्ट परिसरात असेलच असे नाही. रॉस बेटांवर झोडपणारा पाऊस कोरल बेटांवर गायब असतो. सूर्य लवकर उगवतो, लवकर मावळतो. रात्री साडेसातनंतर तेथे बऱ्यापैकी सामसूम असते.<br />आता वाहनांची गर्दी वाढलेली आहे. रस्त्यांची रुंदी मात्र पूर्वीसारखीच कमी राहिलेली आहे. कधी तरी वाहतुक तुंबते. लोक सामोपचाराने मार्ग काढतात. दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात, चारचाकी चालक बेल्ट वापरतातच असे नाही. सिगारेट-गुटका-दारुची व्यसने चांगलीच हातपाय पसरून आहेत. पोर्ट ब्लेअरचा बहुतेक भाग स्वच्छ आहे. अजूनही बहुतेक चौकांतील वाहतुक नियोजन पांढरे हातमोजे घातलेला पोलिस करत असतो...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
अंदमानच्या दोन - तीन दिवसांच्या मुक्कामात दिसलेले हे चित्र. चार रात्री तेथे काढल्या. पाचव्या दिवशी सकाळी उठून सेल्यूलर जेलला भेट दिली आणि दुपारी तिथून निघून रात्री उशिरा चेन्नई-पुणे मार्गे पुढे टॅक्सीने औरंगाबादेत पोहोचलो. अंदमानला जाण्यापूर्वी आणि तेथून परतल्यानंतर वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ मनात दाटलेला होता. त्यातील एका मनस्वी भावनेला मी परवाच वाट काढून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींनी माझ्यावर झालेला परिणाम शब्दबद्ध केला होता. उद्या अखेरच्या भागात पुन्हा एकदा ‘मन की बात.’</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-top: 6px;">
(क्रमशः)</div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-47255547395188548462018-01-11T05:04:00.003-08:002018-01-11T05:04:15.159-08:00अंदमान डायरी - 4<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
देखावा करायचा म्हणून सांगत नाही, पण मी कुठेही जातो तेव्हा मी तिथला निखळ आनंद घेऊ शकत नाही. मी वर्तमानात रमतो खरा, पण मनाचा कोपरा कुठेतरी भूतकाळात रेंगाळत असतो. काश्मिरात 2012 मध्ये सहकुटुंब गेलो. तिथल्या बर्फाळ दर्याखोर्यांतून फिरताना, प्राचीन सुरेख मंदिरे पाहताना, अनेक ठिकाणी विखुरलेले अवशेष अनुभवताना मला तिथला प्राचीन भूतकाळ आठवतो, पाकिस्तान्यांनी, इस्लामी अतिरेक्यांनी केलेले काश्मिरी हिंदूंचे शिरकाण अस्वस्थ करते, 1989 मधील काश्मिर आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलो होतो तेव्हा विस्थापितांशी झालेली चर्चा आठवते. डोळे-सुराणा-फडणीस यांच्या समाजवादी विचाराच्या समितीने ‘काश्मिरात आलबेल आहे’चा व्ही. पी. सिंह सरकारला दिलेला अहवाल आठवतो आणि त्यानंतर सहाच महिन्यांत खोर्यात सुरू झालेला पाकिस्तान्यांचा, धर्मांधांचा रक्तपात आजही माझा रक्तदाब वाढवतो. आज एवढ्या वर्षांनंतरही काश्मीरची जखम भळभळती आहे. दोष कुणाकुणाला देणार?</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
गडकिल्ले भटकताना स्वकीयांनी केलेले विश्वासघात आठवतात, परक्यांचे हल्ले अस्वस्थ करतात, अफजुल्ल्याला जिथे धूळ चारली त्या जागेला विशेष संरक्षणात ठेवणे मला इतिहासाशी प्रतारणा वाटते. राजपुतांचे सुंदर किल्ले पाहताना त्यांनी त्यांच्या सुरक्षित स्वातंत्र्याच्या बदल्यात मुगलांच्या जनानखान्यात भरती केलेल्या आपल्या आयाबहिणींची केविलवाणी अवस्था दुःख देते. त्याच वेळी महाराणा प्रतापांची झुंजार वृत्ती आठवते आणि धर्माभिमान, देशभक्ती आणि ताठ कणा असल्यामुळे या राजावरही गवत खाऊन जगण्याची वेळ आली होती, हे वास्तव हृदयात कळ आणणारे ठरते. (देशभक्तांना प्रतिकूलतेत आणि अनुकुलतेतही जर्जर करणारा भारत हा एकमेव देश असावा!) दक्षिणेतली मंदिरे सुंदर राहिलीत खरी, पण तिथल्या जातीप्रथा बेचैन करतात. महाराष्ट्रात आलेले सुधारणांचे वारे तिथे व्यवस्थितपणे पोहोचले नाही, अगदी आजही जातींचे विटाळ तेथे पाळले जातात... त्रास होतो.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
अंदमानला जाताना सुद्धा अशाच विविध संमिश्र भावना मनात होत्या. ब्रिटिशांनी गुलामीत ठेवलेल्या या देशातील जहाल क्रांतकारकांना समाजापासून तोडण्यासाठी त्यांनी स्थापन केलेला हा तळ. या भूमीत माझ्या पराक्रमी पूर्वजांचे रक्त, त्यांचा घाम सांडलेला आहे. दुर्दैव असे, की या कामात माझ्याच देशातील काही विशेष देशभक्तांनी त्यांना सहकार्य केलेले आहे. अंदमानच्या भूमीला पाय लावणेही मनाला अपराधीपणाचे वाटते. त्यामुळेच सेल्यूलर जेलमध्ये प्रवेश करताना पहिल्या पायरीला वाकून नमस्कार करण्यात, सावरकरांच्या कोठडीतील भिंतीला आलिंगन देताना मला तिथल्या रोमरोमांंशी तादात्म्य पावल्याचे समाधान मिळते.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सेल्यूलर जेलचे नाव काढताच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव अग्रक्रमाने ओठांवर येते. पण मागच्या काही वर्षांत आणखी एक नाव सुद्धा ओठांवर येते, पण ते घृणास्पद व्यक्तिमत्त्व म्हणून. मणीशंकर अय्यर हे ते नाव. वाजपेयी सरकारच्या काळात पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या पुढाकारातून येथे क्रांतीज्योत चेतविण्यात आली. तिची उभारणी, देखभाल, सातत्याने होणारा गॅसचा पुरवठा हे सारे पेट्रोलियम मंत्रालय करते. या ज्योतीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चैतन्यमय ओळी अंकित केलेल्या पितळी प्लेट्स लावलेल्या होत्या. 2004 मध्ये मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात पेट्रोलियम मंत्री झालेल्या अय्यर महोदयांनी कारकीर्दीतील पहिला निर्णय घेत सावरकरांच्या त्या ओळी तेथून हटविल्या...! नेहरू परिवाराचा वैयक्तिक दात ज्यांच्यावर होता, स्वातंत्र्यानंतरही ज्यांची ब्रिटिशांनी जप्त केलेली मालमत्ता परत करण्यात आली नाही, जे सदैव उपेक्षेचेच धनी ठरले त्या सावरकरांच्या बद्दल अय्यर यांनी केलेली वर्तणूक अपेक्षितच होती.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सन 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर नवे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निर्णय घेतला आणि आधीच्या सारखीच आणखी एक क्रांतीज्योत आधीच्या शेजारीच, पण क्रांतीस्तंभाच्या चौथर्याच्या दुसर्या बाजूला उभारण्यात आली. पहिल्या ज्योतीवर अन्य प्रेरक व्यक्तिमत्त्वांच्या ओळी कोरण्यात आल्या आणि नव्या ज्योतीवर स्वातंत्र्यवीरांच्या ‘की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने’चे हिंदी भाषांतर कोरण्यात आले. या ज्योतीचे उद्घाटन प्रधान यांच्या उपस्थितीत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते 2016 मध्ये झाले. स्वातंत्र्यासाठी घरदार पणाला लावणार्या, मुलाबाळांना वार्यावर सोडणार्या स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत एका विशिष्ट परिवारातून व विचारधारेतून होणारा सातत्यपूर्ण, पिढीजात अंधविरोध वेदनादायी असतो... राष्ट्रभावनेतही असा भेदभाव करणारा परिवार निर्वंश झाला, तरच तो काळाचा न्याय म्हणता येईल. असे व्हावे, ही माझी परमेश्र्वर चरणी व्यक्तिगत प्रार्थना.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
000</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
अंदमानच्या या दौर्यात खूप काही पाहिले. बरेच काही पाहायचे राहिले सुद्धा. भारताचा अविभाज्य भाग असलेला पण भारतभूमीपासून भर समुद्रात सुमारे 1700 किलोमीटर दूर असलेला हा भूभाग केंद्रशासित प्रदेश आहे. या बेटांवरून एक खासदार लोकसभेत निवडून जातो. सध्या येथून भाजपाचा खासदार निवडून गेलेला आहे. इथे राज्य विधानसभा नाही. केंद्रनियुक्त उपराज्यपाल इथे सर्व कारभार पाहतात. औष्णिक वा आण्विक वीज निर्मिती केंद्रे येथे नाहीत. इथे वीजनिर्मिती डिझेल जनरेटरवर होते आणि ती संपूर्ण बेटाला पुरविली जाते. मागणी वाढलेली आहे पण पुरवठा अपुरा. त्यामुळे लाईट जाण्याचे प्रमाण जास्त. त्यामुळे बहुतेकांनी आपापल्या जनरेटरची सोय केलेली आहे. पेट्रोल-डिझेल मूळ भारतीय भूमीतून समुद्रावाटे जाते. हा वाहतुकीचा खर्च मोठा आहे, तरी इंधनाचे तेथील दरही उर्वरित भारतासारखेच आहेत. भारतीय नागरिक म्हणून इथल्या नागरिकांनाही उर्वरित देशातील नागरिकांच्याच सोयी सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
जाण्यापूर्वीच कॅप्टन निलेश यांच्याशी बोलताना त्यांनीच प्रकाशित केलेले एक पुस्तक पाहिले, ती सगळी ठिकाणे पाहता येतील का, असेही विचारले. सारे काही पाहायचे तर कदाचित 8-10 दिवस लागले असते. काही मोजके टूर ऑपरेटर जास्त काळच्या सहलीही नेतात. ‘सावरकर अभिवादन यात्रे’च्या माध्यमातून पाहायला मिळालेल्या अंदमानावर मी समाधानी आहे. तो भाग पाहिला, या निमित्ताने नवे मित्र जोडता आले. यात्रेतील व्यवस्थाही समाधानकारक वाटल्या. बहुतेक टूर ऑपरेटर दुपारचे जेवण ज्याने त्याने आपापल्या खर्चाने करावे, असे सांगतात. कॅप्टन निलेश यांच्या सहलीत, वॉटर स्पोर्टची फी सोडता आम्हाला एकदाही खिशात हात घालण्याची गरज पडली नाही. वेळच्या वेळी मिळालेले रुचकर पदार्थ सहलीची लज्जत वाढविणारे ठरले. चोख आयोजनाबद्दल मला त्या टीमचे <span class="_ezo" id="u_0_10" style="color: #f1765e; cursor: pointer; font-family: inherit; font-weight: bold;">अभिनंदन</span> करावेसे वाटते.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
या सहलीने देशाचे शेवटचे टोक पाहता आले, अनुभवता आले. माझा हा देश इतका विराट आहे आणि इथे इतके वैविध्य आहे की पर्यटनासाठी परदेशात गेलेच पाहिजे, याची गरज मला वाटतच नाही. आधी आपला देश तर पाहू या. तो पाहून वेळ आणि आयुष्य उरले तर परदेशात जाऊ..! बर्फ, डोंगर, दर्या, अरण्य, नद्या, समुद्र, रम्य किनारे... सारे काही इथे आहे. पाहू या.. काय काय पाहता येते ते...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-top: 6px;">
पाहीन तेव्हा सांगेनच.<br />(समाप्त)</div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-40370010519132064172017-12-19T19:36:00.001-08:002017-12-19T19:36:08.559-08:00हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते... श्री स्वतंत्रते...<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="4r59b-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="4r59b-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<br /></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="6a42-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh-7Vh_9Uk01b6IbE9OhuknrjFOnW4_87CFmgIq5q_xKSLx1W_LMCij-rNr3yYSSJ6PD59MzAO6CPAqXeJF_PPaA1Sja90R-XMrGPTZvADVVxIqxnqdGjQVdCFeP2WWjmpJAstE-9bjmH6o/s1600/cellulor+%252896%2529.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1065" data-original-width="1600" height="424" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh-7Vh_9Uk01b6IbE9OhuknrjFOnW4_87CFmgIq5q_xKSLx1W_LMCij-rNr3yYSSJ6PD59MzAO6CPAqXeJF_PPaA1Sja90R-XMrGPTZvADVVxIqxnqdGjQVdCFeP2WWjmpJAstE-9bjmH6o/s640/cellulor+%252896%2529.JPG" width="640" /></a></div>
<div class="_1mf _1mj" data-offset-key="6a42-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<br /></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="7mq40-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="7mq40-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="7mq40-0-0" style="font-family: inherit;">(© दत्ता जोशी, औरंगाबाद) </span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="ioa4-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="ioa4-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="ioa4-0-0" style="font-family: inherit;">सेल्यूलर जेलच्या पहिल्या पायरीला वाकून नमस्कार करीत स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या त्या तीर्थस्थळी अत्यंत विनम्रतेने प्रवेश करताना मनात असंख्य भावनांचे काहूर माजलेले होते. शालेय वयात कधीतरी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या नावाचा पहिला परिचय झाला तेव्हापासून भगूर, अंदमान आणि रत्नागिरी या तीन स्थानांची नोंद मनाच्या कोपर्यात कुठेतरी ‘तीर्थस्थळ’ म्हणून झालेली होती. त्यातील अंदमान सहजसाध्य नव्हते. अनेक वर्षांपासून मनस्वी इच्छा होती. या वर्षी 18 डिसेंबर रोजी ती पूर्ण झाली.</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="9oap2-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="9oap2-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="9oap2-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="481us-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="481us-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="481us-0-0" style="font-family: inherit;">जेलच्या पहिल्या बराकीच्या बाजूने पुढे चालताना उजवीकडे सातव्या बराकीच्या तिसर्या मजल्यावरची कोपर्यातील कोठडी दिसली आणि मनात अस्वस्थता दाटण्याला सुरुवात झाली. एक एक पाऊल पुढे टाकत होतो तसे मन भूतकाळात जात होते. सूर्यकिरणांप्रमाणे सात दिशांना पसरलेल्या मूळ सात बराकी, त्यांना मध्यभागी जोडणारा उंच टॉवर, त्या बाजूने वरती गेलेला जिना... प्रत्येक पाऊल पुढे टाकताना, एक एक पायरी चढताना शरीराला जडत्व येत होते. </span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="2vsbr-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="2vsbr-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="2vsbr-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="dufm1-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="dufm1-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="dufm1-0-0" style="font-family: inherit;">तिसरा मजला चढलो, डावीकडे वळलो, बराकीचा मुख्य लोखंडी दरवाजा पार केला आणि एक एक पाऊल टाकत टोकाकडे निघालो, तशी हृदयाची धडधड वाढली... डावीकडे एक एक कोठडी... तिला असलेला भक्कम दरवाजा... भास होऊ लागला, की आत अंदमानातले ते सारे स्वातंत्र्यवीर आहेत.. ते सारे उच्चरवाने घोषणा देताहेत... ‘भारत माता की जय’... ‘वंदे मातरम्’... ‘इन्कलाब जिंदाबाद’... आणि शरीराच्या रोमरोमी रोमांच फुललेल्या अवस्थेत मी शेवटच्या कोठडीपर्यंत पोहोचतो... या कोठडीला बाहेरून आणखी एक दरवाजा... इथेच तर ब्रिटिशांचा ‘मोस्ट डेंजरस’ कैदी बंद होता ना... एवढी कडेकोट सुरक्षा इथे हवीच...!</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="666p7-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="666p7-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="666p7-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="ctlak-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="ctlak-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="ctlak-0-0" style="font-family: inherit;">माझी पत्नी पद्मजा माझ्या पुढेच चालत होती. तिचीही अवस्था माझ्यासारखीच झाली असावी. तिने पायातले बूट बाहेर काढून ठेवले... मीही बूट-सॉक्स काढले... अनवाणी पायाने, भरलेल्या डोळ्यांनी स्वातंत्र्याच्या त्या गाभार्याच्या चौकटीला आम्ही प्रणाम केला आणि आत पाऊल ठेवले... ती काळकोठडी चोहोबाजूने अंगावर धावून आली. याच कोठडीत 10 वर्षांहून अधिक काळ राहून माझ्या देशाच्या स्वातंत्र्यवीराने ब्रिटिशांना घाम फोडला होता. विलक्षण आत्मबळ असलेल्या विनायक दामोदर सावरकर नावाच्या एका बॅरिस्टराने संपन्न वैयक्तिक करिअर बाजूला ठेवून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यागाचे परमोच्च उदाहरण घालून दिलेले होते. </span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXxaouWUJ6y81EgXCnfy-xzRJLtI-EpavY-bO2ousbFdHKT_AtTBIPdmKB8kyUnJH9JrNB5TrTRc5YNkNYxnkbLbjVD8Vft1e7fE68b1RyH3CmA7eg5FXmLoVcD2M5LxY2nwFMlQ52wlTy/s1600/cellulor+%252885%2529.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1065" data-original-width="1600" height="265" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXxaouWUJ6y81EgXCnfy-xzRJLtI-EpavY-bO2ousbFdHKT_AtTBIPdmKB8kyUnJH9JrNB5TrTRc5YNkNYxnkbLbjVD8Vft1e7fE68b1RyH3CmA7eg5FXmLoVcD2M5LxY2nwFMlQ52wlTy/s400/cellulor+%252885%2529.JPG" width="400" /></a></div>
<div class="_1mf _1mj" data-offset-key="ctlak-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="ctlak-0-0" style="font-family: inherit;"><br /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="2vng1-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="2vng1-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="2vng1-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="61lo4-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="61lo4-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="61lo4-0-0" style="font-family: inherit;">इथे उभा होतो तेव्हा शंभर वर्षांपूर्वीचा काळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून धावत होता. जुलमी जेलर विल्यम बॅरी, त्याचे तेवढेच क्रूरकर्मा साथीदार, न्यायाच्या नावाने जगभर भलावण करणारे आणि प्रत्यक्षात रक्तपिपासू असलेले ब्रिटिश राजघराणे, त्यांचे सरकार... या सर्वांना उच्चरवाने आव्हान देणारा स्वातंत्र्यवीर... आपल्या विलक्षण आत्मबळाने आपले अस्तित्त्व सार्थकी लावणारा आणि अंदमानातील इतर राजबंद्यांनाही विजिगिषु प्रेरणा देणारा नरवीर...</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="5vab7-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="5vab7-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="5vab7-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="6then-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="6then-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="6then-0-0" style="font-family: inherit;">कोठडीत लावलेल्या प्रतिमेला नमस्कार केला. लाकडी फळीवर अंथरलेले ब्लँकेट... त्यावर असलेली प्रतिमा आणि समोर ठेवलेले दोन लोखंडी वाडगे... ऊर भरून आला. त्या फळीवर मस्तक टेकवले... दोन्ही वाडगी कवेत घेतली... यातील कणाकणांना सावरकरांचा परीसस्पर्श झालेला... तो स्पर्श मी अधाशासारखा शोषून घेत होतो... तिथून उठलो... भिंतीला अलिंगन दिले... त्यावर कानशिल टेकवताना जणू सावरकरांच्या छातीवरच टेकल्याचा भास झाला... त्यांच्या दमदार श्वासाची धीरोदात्त लय जाणवू लागली... जणू ती सांगत होती, ‘‘अरे, नुसत्या आठवणींनी केविलवाणा झालास? मी 11 वर्षे इथे काढली आहेत. जिथून माझे प्रेतच बाहेर जावे अशी ब्रिटिशांची इच्छा होती तिथून मी जिवंतपणी बाहेर पडलोच, पण त्यांना या देशाबाहेर काढण्याचा सुवर्णक्षणही अनुभवता आला. तुमची पिढी सुदैवी आहे. तुम्ही स्वतंत्र भारतात जन्मलात, आपल्या विचारांचा ब्रिटिशांइतकाच द्वेष करणारी मंडळी शेजारी आहे पण राष्ट्रीय विचारांची ताकदही नक्कीच वाढली आहे. अजून बलशाली व्हा. राष्ट्र बलशाली करा...’’</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="6v0r-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="6v0r-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="6v0r-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="61dp5-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="61dp5-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="61dp5-0-0" style="font-family: inherit;">याच भिंतीवर सावरकरांनी ‘कमला’ उतरवले होते. याच कोठडीत त्यांचे स्वातंत्र्यचिंतन चालू होते. जेलर बॅरीच्या रूपाने ब्रिटिश राजसत्तेचे आघात सोसत असतानाच ते अधिकाधिक दृढनिश्चयी बनत होते. </span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="4e6s6-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="4e6s6-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="4e6s6-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="68nhp-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="68nhp-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="68nhp-0-0" style="font-family: inherit;">हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="5phuu-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="5phuu-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="5phuu-0-0" style="font-family: inherit;">तुजसाठि मरण तें जनन... तुजवीण जनन तें मरण</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="5p2vs-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="5p2vs-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="5p2vs-0-0" style="font-family: inherit;">तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="3erhf-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="3erhf-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="3erhf-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="85vm3-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="85vm3-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="85vm3-0-0" style="font-family: inherit;">अशी स्वातंत्र्यदेवतेची कठोर आळवणी करतानाच</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="di6vo-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="di6vo-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="di6vo-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="2096i-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="2096i-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="2096i-0-0" style="font-family: inherit;">गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="8u8g8-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="8u8g8-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="8u8g8-0-0" style="font-family: inherit;">स्वतन्त्रते भगवती तूच जी विलसतसे लाली</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="da8h0-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="da8h0-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="da8h0-0-0" style="font-family: inherit;">तु सूर्याचें तेज उदधिचे गांभीर्यहिं तूचि</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="9ev6u-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="9ev6u-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="9ev6u-0-0" style="font-family: inherit;">स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची...</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="vu13-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="vu13-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="vu13-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="7gkfd-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="7gkfd-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="7gkfd-0-0" style="font-family: inherit;">असे आलंकारिक वर्णनही करत स्वातंत्र्यदेवतेची उच्चरवानेे आळवणी करणारा हा स्वातंत्र्यवीर क्रांतीकारकांचा मेरूमणी ठरला. </span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="8b0dg-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="8b0dg-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="8b0dg-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="f27dj-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="f27dj-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="f27dj-0-0" style="font-family: inherit;">साडेसात गुणिले बारा फुटांच्या त्या कोठडीत आयुष्याची सुमारे 11 वर्षे विलक्षण मनोधैर्याने काढत असताना ते खच्ची करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होताच. त्याच कोठडीच्या बरोबर खाली कैद्यांचे फाशीघर आहे. त्या फाशीघरासमोरच फाशीच्या कैद्यांच्या अखेरच्या अंघोळीची व्यवस्था... दोन बराकींच्या मध्यभागी ब्रिटिशांची छळछावणी... जिथे अर्धपोटी राजबंद्यांकडून कोलू ओढवला जायचा, काथ्या कुटून दोर वळवून घेतले जायचे आणि रोजची मागणी पूर्ण न करणार्यांवर अक्षरशः अमानवी अत्याचार केले जायचे. इथून खूप कमी कैदी जिवंत परतले. जे परतले त्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक शक्ती अधिक भक्कम... तात्याराव आणि बाबाराव हे दोन सख्खे बंधू त्यांच्यापैकीच... त्यांनी सारे आयुष्य देशासाठी, देशहितासाठी खर्चले... ते अमर ठरले...</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="b4ne0-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="b4ne0-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="b4ne0-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="2q2ac-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="2q2ac-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="2q2ac-0-0" style="font-family: inherit;">पण या अमरत्वाला आपल्या माकडचेष्टांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न करणारी मंडळी आजही आहेत. त्या कोठडीतून बाहेर पडताना समोरच्या मैदानात पाहात होतो तेव्हा तेथे तळपणार्या दोन ज्योती दिसल्या. पहिली ज्योती मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ. अटलजींच्या कार्यकाळात तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या पुढाकारातून उभारली गेलेली. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी कोरलेल्या. </span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="6a004-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghg9pJed6-mUipWL31NPY1_1zEHaMdS4DMYr8RHVydXEU8dbvTRo4FW9n0bugEuYWbv-627uw-PW4d_6pJEkXnGtIx3QFXiasxoUI1n4BBC-kyn7GeAPv-Rg0cAcrzITwqgB7mbzakAqcv/s1600/cellulor+%252812%2529.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1065" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghg9pJed6-mUipWL31NPY1_1zEHaMdS4DMYr8RHVydXEU8dbvTRo4FW9n0bugEuYWbv-627uw-PW4d_6pJEkXnGtIx3QFXiasxoUI1n4BBC-kyn7GeAPv-Rg0cAcrzITwqgB7mbzakAqcv/s640/cellulor+%252812%2529.JPG" width="424" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjMLBdT1FPUtHW9ENOfcM8QrtJrlgR8VDoKNYCl91wZcOKZbV6dDpjhcSeilgBUE2rfX5fYYOkAQkH4stjdAOBnx_wALBp-RCY29VveL3vZuW31ZXb_gA8Pbn69iddU_9O5O4UfMQR0m4Z_/s1600/cellulor+%252822%2529.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1065" data-original-width="1600" height="265" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjMLBdT1FPUtHW9ENOfcM8QrtJrlgR8VDoKNYCl91wZcOKZbV6dDpjhcSeilgBUE2rfX5fYYOkAQkH4stjdAOBnx_wALBp-RCY29VveL3vZuW31ZXb_gA8Pbn69iddU_9O5O4UfMQR0m4Z_/s400/cellulor+%252822%2529.JPG" width="400" /></a></div>
<div class="_1mf _1mj" data-offset-key="6a004-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="6a004-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="eom7c-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="eom7c-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="eom7c-0-0" style="font-family: inherit;">पण एका परिवारापलिकडे ज्यांची र्हस्वदृष्टी गेली नाही अशा मर्कटवृत्तीच्या नेत्यांनी ती निशाणीही तिथून पुसली. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या सरकारमधील पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुसरी एक ज्योती उभारली. पहिल्या ज्योतीवर अन्य क्रांतीकारकांच्या ओळी कोरल्या गेल्या आणि नव्या ज्योतीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या... द्वेषाचे एक चक्र सर्वादराच्या प्रक्रियेने नव्या सरकारने पूर्ण केले...</span></div>
<div class="_1mf _1mj" data-offset-key="eom7c-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<br /></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="bteof-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="bteof-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="bteof-0-0" style="font-family: inherit;">त्या पुण्यभूमीतून बाहेर पडताना पुन्हा एकदा अनेक विचारांचे काहूर माजले. त्या स्मृतींना वंदन केले आणि माझे काम संपले का? त्यांनी मांडलेला विचार प्रत्यक्षात कुणी उतरवायचा? ज्या प्रबळ राष्ट्रनिर्मितीसाठी सावरकरांनी प्रयत्न केले ते प्रयत्न पुढे कसे जाणार? ज्या जातीभेद निर्मुलनासाठी त्यांनी रत्नागिरीतून प्रारंभ केला त्या मोहिमेचे काय? </span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="8v36j-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="8v36j-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="8v36j-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="97ebg-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="97ebg-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="97ebg-0-0" style="font-family: inherit;">जातीभेद विसरून एकत्वाने पुढे जाण्याचा प्रयत्न राष्ट्रीय शक्ती करताना पुन्हा पुन्हा त्यांना अपशकून करण्याचा प्रयत्न तीच जुनी मंडळी करताहेत, ज्यांनी शिवरायांना ‘वाट चुकलेला देशभक्त’ म्हटले होते... ‘मी अपघाताने हिंदू आहे’, अशी दर्पोक्ती केलेली होती. सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार्या भारतीय तरुणांना दरवाजातून हकालले होते... भगतसिंगांच्या सुटकेच्या मोहिमेला अपशकून करत ‘हिंसक विचाराच्या’ तरुणांना मुक्त करता कामा नये, अशी भूमिका मांडली होती, त्याच विचाराची मंडळी पुन्हा आपले उपद्व्याप सुरू करीत आहे... जातींचे कंगोरे पुन्हा टोकदार बनवले जात आहेत... </span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="cubea-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="cubea-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="cubea-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="890ra-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="890ra-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="890ra-0-0" style="font-family: inherit;">मी यात काय करू शकतो? आपण यात काय करू शकतो? हा विराट हिंदू समाज जातीभेदविरहित होऊन बलशालीपणे उभा राहिला तरच हा देश खंबीरपणे उभा राहू शकेल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काय करू शकेन? हा समाज, त्यातील द्रष्टे लोक काय करू शकतील? </span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="541ed-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="541ed-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="541ed-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="83s3t-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="83s3t-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="83s3t-0-0" style="font-family: inherit;">मी काहीतरी करेन... माझ्या क्षमतेनुसार काही करेन, एवढा निश्चय मी, आपण केला तरी खूप काही होईल...</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="bvchj-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="bvchj-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="bvchj-0-0" style="font-family: inherit;"><br data-text="true" /></span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="bi854" data-offset-key="d28r9-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="d28r9-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="d28r9-0-0" style="font-family: inherit;">आज इतकेच...</span></div>
</div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-65129317971575207882017-11-14T05:29:00.003-08:002017-11-14T05:29:38.638-08:00स्वयंपूर्ण संरक्षणसज्जतेसाठी...<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwExr3s8sy8nTKm8AiIV1N-Jk2PjvByNpWvucNB_jqNU7U9Ly2BAMcqYHPILRdl_VdFVheCOqRRlnPZHoxx6MzM00bWLFEtRc51-BwSHfq4ptclE_qrnHl7ysIcsmrgLSmNBukHynoZghM/s1600/_95988824_hi012760475.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="351" data-original-width="624" height="179" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwExr3s8sy8nTKm8AiIV1N-Jk2PjvByNpWvucNB_jqNU7U9Ly2BAMcqYHPILRdl_VdFVheCOqRRlnPZHoxx6MzM00bWLFEtRc51-BwSHfq4ptclE_qrnHl7ysIcsmrgLSmNBukHynoZghM/s320/_95988824_hi012760475.jpg" width="320" /></a></div>
भारतीय सैन्यदलांची वार्षिक खरेदी सरासरी 15 ते 18 हजार कोटी रुपयांची असते. नवी शस्त्रास्त्रे, विमाने, अत्याधुनिक लढाऊ साधने ही खरेदी वेगळी. या खरेदीत सैनिकांच्या गणवेशापासून बंदुकीच्या गोळ्यांपर्यंत विविध वस्तू असतात. सैनिकांसाठीचे बूट, सॉक्स, मच्छरदाण्या, बर्फावर चालणारे बूट अशा या वस्तू. अशा या गोष्टी परदेशातून आयात करण्याची गरज काय? त्या भारतात तयार होऊ शकणार नाहीत? नक्कीच तयार होतात. पण खरेदी कशा होणार?<br />
<br />
सत्तेत कोण आहे आणि त्यांचे हेतू काय आहेत यावर बरेच काही अवलंबून असते. आजवर भारतीय उत्पादकांना सैन्यदलापासून दूर ठेवायचे आणि परदेशातून वाढीव दराने आयात करून त्यातील मलिदा खायचा, अशी एक साखळीच या यंत्रणेत निर्माण झाली. साधारण वर्षभरापूर्वी खरेदीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला गेला. या पार्श्वभूमीवर पाहायचे तर केंद्रात नवे सरकार आल्यानंतर 2014 पासून ही परंपरा तुटण्यास सुरुवात झाल्याचे लक्षात येत आहे. 2015 पासून त्याला वेग आल्याचे दिसते आणि ‘मेक इन इंडिया’ या अभियानातून तर या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणचा प्रयत्न होत आहे.<br />
<br />
हे नेमके काय घडते आहे? संरक्षण क्षेत्राच्या विषयात अनेक पुस्तकांचे लेखन करणारे, एनडीटीव्हीमध्ये या विषयाचे तज्ज्ञ संपादक म्हणून कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांच्या औरंगाबाद येथे ‘सीएमआयए’द्वारे आयोजित एका वार्तालापास उपस्थित राहण्याचा योग आला आणि अनेक नव्या गोष्टींची माहिती समोर आली. गोखले यांच्यासारख्या अभ्यासकाच्या नजरेतून जे काही समोर आले ते चित्तवेधक होते. ‘इंडिया फर्स्ट’ या धोरणाद्वारे प्रामाणिक प्रयत्न केले तर काय बदल होऊ शकतात याचे प्रत्यंतर सध्या चालू असलेल्या विविध उपक्रमांतून येते आहे.<br />
<br />
भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षासाधनांचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून ओळखला जातो. ही बडी बाजारपेठ आपल्या हाती लागावी या साठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध शस्त्र उद्योजक भारतीय धोरणकर्त्यांना आपल्या अंकित करण्याचा प्रयत्न करत राहतात. आदनान खशोगीसारखी आंतरराष्ट्रीय दलाल मंडळी यामुळेच दिल्लीतील सत्तास्थानाच्या आसपास राहण्यात आणि त्यांना सर्वार्थाने ‘खुश’ करण्यात धन्यता मानत. परदेशी उत्पादकांची ही लॉबी इतकी भक्कम असते की त्यांना हव्या तशा ऑर्डर्सच नव्हे तर हवी तशी वार्तांकने प्रसारमाध्यमांद्वारे प्रकाशित करण्यात आणि येनकेनप्रकारेण यंत्रणांवर दबाव आणण्यात ती वाकबगार असते. अर्थात त्यातूनच ‘राफेल’सारखी प्रकरणे घडतात आणि अनेक पटीने अधिक किंमत मोजून भारत अशी साधने खरेदी करतो. त्यातून मिळालेली लाच विविध दलाल आणि राजकीय नेत्यांच्या खजिन्यात जमा होते.<br />
<br />
यात गोपनीय काहीच नव्हते. केंद्रात आलेल्या नव्या सरकारने प्रारंभापासून आपले धोरण स्पष्ट ठेवले आहे. जे अपरिहार्य आहे ते परदेशातून आणावेच लागेल पण जे भारतात बनवता येईल ते भारतातच बनवले पाहिजे, त्यात हळूहळू वाढ केली पाहिजे आणि कालांतराने भारताला या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे हे धोरण... दरवर्षी भारत 15 ते 18 हजार कोटींची खरेदी करतो. ‘मेक इन इंडिया’द्वारे हे प्रमाण दरवर्षी 5-10 टक्क्यांनीही घटवता आले तर 10-15 वर्षांत हे प्रमाण शून्यावर येऊ शकते.<br />
<br />
हे आधी होऊ शकले असते का? नक्कीच शक्य होते. पण ते का झाले नाही? असे सांगतात की संरक्षणदलांत रशियन लॉबी खूप प्रभावी आहे. विशेषतः सैन्यदलाला लागणारी विविध साधने रशियातूनच यावीत या साठी ही मंडळी आग्रही असते. त्या साठी एकीकडे लाच देण्याचा प्रकार होतो त्याच वेळी दुसरीकडे भारतीय उत्पादकांना या खरेदी यंत्रणेच्या आसपासही फिरकू न देण्याची खेळी खेळली जाते. कोणी पोहोचलातच तर त्याना नमोहरम कसे करायचे, त्याची फाईल पुढे सरकू द्यायचीच नाही, हे कशा पद्धतीने करायचे यात सचिव, सहसचिव पातळीवरील लॉबी सक्षम होती. स्वच्छ समजले जाणारे लुंगीधारी संरक्षणमंत्री कसलाही निर्णय न घेण्यासाठी प्रसिद्ध होते, पण त्याच वेळी मॅडमना ‘पटेल’ अशा व्यक्तीकडून आलेल्या आदेशानुसार एखादी फाईल 1-2 दिवसांत कशी अंतिम निर्णयापर्यंत यायची, याच्या सुरस कथाही संरक्षण मंत्रालयात उघड आहेत.<br />
<br />
सन 2014 नंतर मुळात धोरणे बदलली गेली. भारतीय उत्पादकांना हे सारे माग खुले करण्यात आले. किंबहुना, अशा उत्पादकांनी आपल्यापर्यंत पोहोचावे या साठी संरक्षण खात्याने प्रथमच देशात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले. उद्योजकांना आपल्या यंत्रणेत थेट प्रवेश दिला. आपल्या गरजा त्यांच्यासमोर शेअर केल्या आणि त्यातील कोणती साधने ते निर्माण करू शकतील याची विचारणा झाली. ‘मेक इन इंडिया’ हे धोरण मुळात याच क्षेत्रासाठी आहे. त्याचे प्राथमिक लक्ष दरवर्षी किमान 5 ते 10 टक्के परकीय आयात कमी करण्याचे आहे. या वेगाने गेल्यास आगामी 10 ते 15 वर्षांत ही आयात कमी होत जाईल आणि शेवटी आजच्या किमतीनुसार 15 ते 18 हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्या आधी सरासरी 5-10 टक्के वाटा भारतीय बाजारपेठेत येईल. हे शुभलक्षण नव्हे का?<br />
<br />
सरकारने ‘आयडीडीएम’ (इंडिजिनियसली डिझाईन, डेव्हलप अँड मॅन्यूफॅक्चर्ड) वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देणारे धोरण स्वीकारले आहे. हा मोठा धोरणात्मक बदल मानला जातो. आजही अनेक शस्त्रांच्या खरेदीसाठी भारताला परदेशी उत्पादकांशिवाय पर्याय नाही. त्याचे सर्वात महत्वाचे कारण - भारतातील एकाही शासनकर्त्याने आजवर अशा संशोधन व उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले नाही. त्यातील हेतू आपण समजू शकतो. पण ‘इंडिया फर्स्ट’ची आपली घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी नव्या सरकारने कमर कसली आहे, हे आता जाणवू लागले आहे. मुळात भारतीय उत्पादक निर्माण करणे, जे भारतीय उत्पादकांना शक्य नाही त्या साठी परदेशी उत्पादकांना भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी बाध्य करणे, त्यातून ‘ओईएम’ची फळी उभी करणे आणि कालांतराने भारताने या क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे, हे ते धोरण. त्यामुळेच आता भारत फोर्ज, एल अँड टी, टाटा, महिंद्रा, रिलायन्स नेव्हल या सारखा कंपन्याही या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्या परदेशी कंपन्यांशी तंत्रज्ञान करार करून ती उत्पादन भारतात बनविण्यासाठी सज्ज होत आहेत.<br />
<br />
अर्थात, या कंपन्या स्वतः थोड्याच या उत्पादनात उतरणार? त्यांच्या पुढाकारातून टीअर2, 3, 4 उद्योग या क्षेत्रात उतरतील आणि उद्योगक्षेत्राला त्यातून गती मिळेल. याच क्रमाने गेल्यास दरवर्षी एक ते सव्वा लाख नवे रोजगार निर्माण होतील. या दृष्टीने आता देशभरात हालचाली सुरू झाल्या आहेत. औरंगाबादसारख्या ‘टीअर 3’ शहरात ‘डिफेन्स क्लस्टर’ निर्माण झाले आहे. शहरातील काही उद्योजकांच्या पुढाकारातून त्यांच्या नव्या पिढीने त्यात स्वारस्य दाखविले आहे. केंद्राच्या नव्या धोरणांत अशा क्लस्टर निर्मितीला प्रोत्साहन मिळते. औरंगाबादकरांनी मंत्रालयाशी संपर्क साधला, प्रस्ताव दिला. एरव्ही अशा प्रस्तावकर्त्यांना फॉलोअप घ्यावा लागतो, असा आपला अनुभव. इथे दिल्लीतून पाठपुरावा सुरू झाला आणि या क्लस्टरला चालना मिळाली. हे क्लस्टर आज संरक्षणदलाच्या गरजांना साद देण्यास सज्ज झाले आहे.<br />
<br />
वरच्या पातळीवर बरेच बदल होत आहेत. पर्रीकर यांनी गोव्यात परतल्यानंतर काही काळाने निर्मला सीतारामन यांनी संरक्षण मंत्रालयाची सूत्रे स्वीकारली. एरव्ही न दिसणारे चित्र इथे दिसले. त्यांनी पर्रीकर यांना एक दिवस दिल्लीत निमंत्रित केेले आणि तब्बल 3 तासांची त्यांची ‘वन टू वन’ मीटिंग झाली. दिल्लीच्या वर्तुळात असे मानले जाते आहे की या खात्यातील सुधारणांसाठीचे ग्राउंड पर्रीकर यांनी आपल्या कार्यकाळात तयार करून घेतले आणि आता सीतारामन त्या मार्गावर पुढील उभारणीची भूमिका सक्षमपणे पार पाडतील. पण एक मंत्री आपल्या पूर्वासुरीला चर्चेसाठी विश्वासाने बोलावतो आणि या खात्यातील खाचाखोचा समजून घेतो हे चित्र दिल्लीने तर प्रथमच पाहिले. वरिष्ठ पातळीवर चालणारा भ्रष्टाचार जवळजवळ संपला असल्याचीही चर्चा या वर्तुळात आहे.<br />
<br />
पूर्वी फाईल अडवण्यासाठी विरोधकाकडून किंवा पुढे सरकवण्यासाठी उत्पादकाकडून लाच मागणारे निनावी फोन येत असत. 2015 नंतर हे फोन पूर्णतः बंद झाले. या खात्याच्या मुख्य सचिवांसमोरील डॅशबोर्डवर सार्या ताज्या नोंदी येत असतात. एखादी फाईल योग्य वाटली नाही तर तसा शेरा लिहा पण फाईल थांबवायची नाही, अशा सक्त सूचना आहेत. एकदा वरून सुधारणांचे सत्र सुरू झाले की ते खाली पोहोचण्यास फार वेळ लागत नाही. त्यामुळे संरक्षण दलातील खरेदीत होणार्या लाचेच्या मागणीचा अंत जवळ आला आहे, असे मानण्यास हरकत नाही. पूर्वी ‘आमचे अमुक इतके द्या, किंमत काहीही लावा’ अशी मागणी असायची. आता ‘तुम्ही 10 टक्के म्हणतात पण यात 20 टक्के मार्जीन दिसते आहे. ते 15 टक्क्यांवर आणा. किंमत कमी करा’, असा स्वच्छ आग्रह अधिकार्यांकडून धरला जात आहे. नेतृत्त्व स्वच्छ असले की यंत्रणेतील स्वच्छ अधिकार्यांना बळ मिळते आणि स्वच्छतेचा आग्रह सुरू झाला की आपोआप यंत्रणा सुधारते... याचेच हे उदाहरण.<br />
<br />
पूर्वी शेजारी देशांची आगळीक खपवून घेतली जायची. डिप्लोमॅटिक वे ने मार्ग काढण्याचा आग्रह धरला जायचा. आता चित्र बदलले आहे. अहमदाबादेत झोपाळ्यावर बसून फोटो काढण्याच्या एक दिवस आधी चीनने भारतीय सीमेत 10-12 किलोमीटर घुसखोरी करून हजार सैनिक पाठविले तेव्हा ‘अशा प्रसंगी तणाव कसा वाढवायचा?’ हे जुने धोरण सोडून एकीकडे भारताने 9 हजार सैनिक त्याच्या प्रत्युत्तरादाखल तेथे दाखल केले आणि दुसरीकडे चिनी अध्यक्षांना ‘एकीकडे मैत्रीच्या गप्पा आणि दुसरीकडे अशी कुरापत असे असेल तर संबंध कसे सुधारणार?’ अशी स्पष्ट जाणीव द्यायची... हा धोरणातला बदल आहे. डोलम (चिनी पद्धतीने डोकलाम असा उच्चार, पण मूळ भूतानीत डोलम) बाबतही चीनला जसेच्या तसे उत्तर देत आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यात भारत यशस्वी ठरला तो याच धोरणाने.<br />
<br />
भारत बदलतो आहे, कारण सत्ताधारी बदलले आहेत. कोणत्याही धोरणाचे परिणाम वर्षभरात दिसत नसतात. देशाच्या वाटचालीत 1-2 वर्षे खिजगणतीत धरली जात नाहीत. इथे दशके, शतके मोजली जातात. खूप काळानंतर ‘इंडिया फर्स्ट’ म्हणणारे आणि तसे धोरण प्रत्यक्षात उतरवणारे नेतृत्त्व भारताला लाभले आहे. काही मोजके लोक मात्र मात्र ‘विकास वेडा’ झाल्याची मल्लीनाथी करत बाळबुद्धीचा गौरव करण्यात मग्न आहेत.<br />
<br />
-दत्ता जोशी<br />
9422252550Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-88681054405312374832017-06-06T22:14:00.000-07:002017-06-06T22:14:01.874-07:00रूप बदलवणारा ‘देवदूत’...’ - डॉ. नितीन ढेपे<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhsT9Pel95DAn9HzsABs_baOhjf-0A6u3NVSFkVZkCYV4fPTyEaZrkt9Jpu1NBH6IkTSLFLqsFgw8rMz_mg1QZzQ0J5fdlz7CJWUJHaspphWyU7ogQJu9my7V7_c7uVSkcpuVzg90avYpPd/s1600/DHEPE1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1190" data-original-width="1600" height="237" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhsT9Pel95DAn9HzsABs_baOhjf-0A6u3NVSFkVZkCYV4fPTyEaZrkt9Jpu1NBH6IkTSLFLqsFgw8rMz_mg1QZzQ0J5fdlz7CJWUJHaspphWyU7ogQJu9my7V7_c7uVSkcpuVzg90avYpPd/s320/DHEPE1.jpg" width="320" /></a></div>
<b><br /></b>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhsT9Pel95DAn9HzsABs_baOhjf-0A6u3NVSFkVZkCYV4fPTyEaZrkt9Jpu1NBH6IkTSLFLqsFgw8rMz_mg1QZzQ0J5fdlz7CJWUJHaspphWyU7ogQJu9my7V7_c7uVSkcpuVzg90avYpPd/s1600/DHEPE1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1190" data-original-width="1600" height="237" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhsT9Pel95DAn9HzsABs_baOhjf-0A6u3NVSFkVZkCYV4fPTyEaZrkt9Jpu1NBH6IkTSLFLqsFgw8rMz_mg1QZzQ0J5fdlz7CJWUJHaspphWyU7ogQJu9my7V7_c7uVSkcpuVzg90avYpPd/s320/DHEPE1.jpg" width="320" /></a></div>
<b>जिद्दीला कोणतीही मर्यादा आडवी येत नसते! सातत्याने सर्वच बाजूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात अणदूरसारख्या छोट्याशा गावातील एक मुलगा आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त त्वचारोगतज्ज्ञ होतो... आपल्या शिक्षकांच्या नैतिक धाकामुळे स्वतःला सातत्याने समाजाभिमुख ठेवतो आणि देशातील प्रगत त्वचारोग रुग्णालय उभारतो त्याच वेळी सिंगापूरच्या शासकीय ‘नॅशनल स्कीन सेंटर’च्या धर्तीवर पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्वचारोग केंद्र उभारण्याचे स्वप्न पाहतो... बुद्धिमत्ता आणि जिद्दीचा आविष्कार असलेल्या डॉ. नितीन ढेपे यांच्याबद्दल...</b><br />
<br />
ही गोष्ट साधारण 2003 ची. सोलापुरात जेमतेम दोन वर्षे ‘त्वचारोग क्लिनिक’ची प्रॅक्टीस केलेल्या डॉ. नितीन ढेपे यांनी त्वचारोगावरील उपचारांसाठी असलेले लेझर उपकरण आणण्याचे ठरविले होते. हा खर्च साधारण 35 लाखांचा. तेव्हा त्यांचे बॅलेन्सशीटही केविलवाणेच होते. त्या आधारावर कोणतीही बँक फार तर 12-13 लाख रुपये कर्ज देऊ शकणार होती. ‘जवळच्या’ माणसांनी आधी मदतीची भरघोस आश्वासने दिली होती. वेळा आल्यावर मात्र त्या सर्वांनीच पाठ फिरविली. खूपच पिच्छा पुरविला, तेव्हा ‘त्या’ काही परिचितांनी, ‘सध्या माझ्याकडे नाहीत, माझ्या मित्राकडून उसने आणून देतो पण दोन टक्क्याने व्याज भरावे लागेल’ असे कबूल करून पैसे दिले. स्वतःची बाजारातील पत आणि मानवी स्वभाव या दोन्हींचे प्रत्यंतर त्यांना तेव्हा आले. त्यानंतर आजघडीला जेमतेम आठच वर्षांत परिस्थिती पूर्ण बदलली आहे. त्यांना हवे असलेले काही कोटींचे कर्ज बँका चढाओढीने ‘विनातारण’ मंजूर करू पाहतात. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये येऊन सर्व औपचारिकता पूर्ण करतात. डॉ. ढेपे ही सारी ‘गंमत’ शांतपणे न्याहाळत असतात. सुमारे दीड कोटींची वार्षिक उलाढाल असलेले सोलापुरातील ‘स्कीन सिटी’ हे रुग्णालय त्यांनी आता ‘जानकी ट्रस्ट’ला दान केले आहे. तेथे ते पुण्यातून दोन दिवस जाऊन विनामूल्य सेवा देतात. इतर काळ ते पुण्यातील साधू वासवानी चौकात असलेल्या ‘स्किन सिटी’त असतात. हॉस्पिटलबरोबरच त्वचारोग क्षेत्रातील पदव्यूत्तर शिक्षणाचे देशातील फक्त दोन खाजगी महाविद्यालयांपैकी एक महाविद्यालय ते चालवतात! त्यांच्या यशाची त्रिसुत्री आहे - ‘कठोर मेहनत, कठोर मेहनत आणि कठोर मेहनत.’<br />
डॉ. नितीन ढेपे ‘शिक्षकांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणार्या अणदूरचे. 25 फेब्रुवारी 1974 रोजी जन्मलेल्या नितीन यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण अणदुरात मराठी माध्यमातच झाले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण झाल्यानंतर जवाहर विद्यालयातून ते दहावी उत्तीर्ण झाले. 1989 मध्ये दहावीला ते राज्याच्या गुणवत्तायादीत 24 वे होते! पुढील शिक्षणासाठी त्यांनी लातूरच्या शाहू महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 1991 मध्ये 12वीला 99 टक्के गुण मिळवीत ते राज्याच्या गुणवत्तायादीत सातवे आले! उत्तम गुणानुक्रमामुळे साहजिकच त्यांना पुण्याच्या ‘बी.जे. मेडिकल कॉलेज’ला ‘एमबीबीएस’साठी प्रवेश मिळाला. वयाच्या 17 व्या वर्षांपर्यंतचा हा प्रवास इथे आठ-दहा ओळींत मांडता आला, पण हा प्रवास त्यांच्यासाठी अतिशय खडतर होता. या सर्व काळात त्यांच्या लक्षात राहिल्या त्या दोनच गोष्टी. पहिली - घरचे कमालीचे दारिद्—य आणि दुसरी - वाचनाचे अफाट वेड. त्यांचे वडील विश्वनाथराव पेशाने शिक्षक. पगारावर कर्ज काढून शेती करण्याच्या हौसेपायी घर कर्जबाजारी झालेले. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. पगाराला अनेक वाटा ! आर्थिक विपन्नावस्थेच्या झळा त्यांना बालपणापासूनच बसल्या. त्या झळा पुढे शिकत असतानाही कायम राहिल्या. दुसरी आठवण - ‘अवांतर वाचना’ची. अणदूरसारख्या ग्रामीण भागातही त्यांच्या शाळेतील ग्रंथालय मोठे समृद्ध होते आणि विशेष म्हणजे वाचू इच्छिणार्यांना तेथे मुक्त प्रवेश होता! वाचनवेड्या नितीन यांना जणू खजिनाच गवसला. त्यांच्या या वाचनवेडाला त्यांच्या ग्रंथपालांनीही प्रोत्साहन दिले. नितीन म्हणतात, ‘माझ्या वाचनाच्या वेडाच्या अनेक कथा तेथे प्रचलित आहेत. एकदा प्रवासात वाचतावाचता एकदा मी दोन गावे पुढे निघून गेलो. लक्षात आल्यानंतर परतीची बस पकडून अणदुरात आलो. शाळेच्या ग्रंथालयातील निम्म्याहून अधिक पुस्तके मी वाचून संपविली होती. मराठी साहित्यातील अनेक कसदार साहित्यिक मी त्या शालेय वयातच वाचले. या वाचनाचा माझ्यावर खूप खोलवर संस्कार झाला. खूप कमी वयात माझे विचार प्रगल्भ झाले.’<br />
पुण्यात ‘बी.जे. मेडिकल कॉलेज’ला एमबीबीएसला प्रवेश मिळाला. गुण चांगले होते म्हणून होस्टेलही मिळाले आणि स्कॉलरशिपसुद्धा! यापैकी कोठेही पैसे भरावे लागणार असते, तर कदाचित ते पुढे शिकूही शकले नसते. घरच्या आर्थिक परिस्थितीच्या झळा इतक्या तीव्र होत्या. आर्थिक चटक्यांमुळे परिस्थितीचे भान खूप लवकर येते. तसे त्यांनाही आले. एम.बी.बी.एस. 1997 मध्ये पूर्ण झाले. त्यांना चांगले गुण मिळाले. आता त्या नंतरची वाटचाल बिकट होती. इथे स्कॉलरशिप मिळणार नव्हती. आर्थिक स्थिती तर खूपच वाईट. अशामध्ये एम.डी.साठीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली. गुणानुक्रमामुळे त्यांना ‘पेडियाट्रिक’ची शाखा मिळाली. ही शाखा वैद्यकीय क्षेत्रात चांगली मानली जाते. पण नितीन मोठ्या अडचणीत होते. शिक्षणाची इच्छा अपार... बुद्धिमत्ताही होतीच पण आर्थिक भार सोसणे अशक्य झाले आणि अतिशय खिन्न मनाने त्यांनी ती शाखा सोडली आणि तुलनेत कमी खर्चात शिक्षण पूर्ण करता येईल, अशी ‘डर्मिटॉलॉजी’ची शाखा नाईलाजाने निवडली. निर्णयाची ती रात्र वादळी होती. ते म्हणतात, ‘उच्चशिक्षणाची खूप चांगली संधी मी माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळविली होती, पण आर्थिक स्थितीमुळे ती ती संधी स्विकारू शकत नव्हतो. मी नाकारलेली संधी माझ्यापेक्षा आठ-नऊ टक्के कमी असणार्या विद्यार्थ्याला मिळणार आणि मी मात्र त्या तुलनेत कमी महत्व असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार, हे सत्य पचवता येणे अशक्य होते. ती रात्र मी झोपू शकलो नाही. डोळ्यातून अश्रू वाहात होते. स्वतःचाच राग येत होता. पण सत्य स्वीकारावेच लागणार होते. मी ‘डर्मिटॉलॉजी’ला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळी आणखी एक निर्धार केला. या क्षेत्रात मी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करीन. आज ही शाखा दुर्लक्षित मानली जाते, त्या शाखेला महत्व येईल असे काम मी या क्षेत्रात करीन.’<br />
याच दरम्यान, एम.बी.बी.एस.ची एन्टर्नशिप करतानाच त्यांनी आपल्या मामांच्या मुलीशीच विवाह केला होता. त्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर. स्वतःसोबत पत्नीची जबाबदारी सांभाळतानाच त्यांना एम.डी. करायचे होते. एम.डी.चे शिक्षण घेतानाची आर्थिक स्थिती आणि त्या काळात त्यांना करावी लागलेली कसरत सामान्य कुवतीच्या मुलासाठी अशक्यप्राय वाटावी अशी होती. या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे दागिनेही मोडले! दैनंदिन महाविद्यालयीत अभ्यासक्रम पूर्ण करतानाच सायंकाळी ते क्लिनिक चालवायचे. रात्री आपल्या मित्रांचे विविध पेपर्स प्रतिपान 20 रुपये दराने टाईप करून द्यायचे. कमावलेला हा पैसाच ते शिक्षणावर खर्च करीत. जेव्हा इतर विद्यार्थ्यांकडे एखाद्या विषयाचे एकच पुस्तक असे, तेव्हा नितीन यांच्याकडे त्या विषयातील मान्यवर लेखकांची चार-पाच पुस्तके असत! याच काळात त्यांनी आणखी एक उपक्रम सुरू केला होता. तेव्हा मुंबईत नानावटी हॉस्पिटलमध्ये ‘स्कीन सर्जरी लेझर मशीन’ आलेले होते. या कामाचा अनुभव मिळविण्यासाठी ते सलग दोन महिने बिन-पगारी रजा घेऊन मुंबईत राहिले. त्यासाठी लागणारा पैसा त्यांनी त्यांची पत्नी योगिता यांचे दागिने गहाण ठेवून उभा केला. ससूनमध्ये उपलब्ध नसणारी उपकरणे त्यातून विकत घेऊन ती ससूनमधील रुग्णांवर प्रगत उपचारांसाठी वापरली! खरे तर हे प्रशिक्षण एम.डी. पूर्ण केल्यानंतरचे होते, पण एम.डी. पूर्ण केल्यानंतर तातडीने प्रॅक्टिस सुरू करून पैसे मिळविणे आणि घेतलेली कर्जे फेडणे नितीन यांच्यासाठी महत्वाचे होते. ते म्हणतात, ‘माझ्या या प्रयत्नांमुळे आणि घेतलेल्या अनुभवामुळे या दोन वर्षांत मी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत पाच वर्षे पुढे गेलो.’ पण हे पुढे जाणे अडचणीचे ठरू शकले असते. बुद्धिवंतांना मदत करणारा एक वर्ग जसा अस्तित्वात असतो, तसाच त्यांच्या वाटचालीत अडथळे आणणारेही काही लोक असतात. एम.डी. करताना प्रॅक्टिस करणे, पुढचे प्रशिक्षण घेणे नियमाला धरून नसते. या मुद्द्यावरून तो विद्यार्थी निलंबित होऊ शकतो. काही जण आपली तक्रार विभागप्रुखांकडे करणार आहेत, हे समजताच ते स्वतःच ‘ससून’चे तत्कालीन स्कीन स्पेशालिस्ट व विभागप्रमुख डॉ. अशोक नाईक यांच्यासमोर उभे ठाकले. सारी परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. ‘अशा प्रकारच्या तडजोडींवर आक्षेप घेणार असाल, तर मी वर्षभर बिनपगारी रजा घेऊन पैसे कमावेन आणि पुढील वर्षी येऊन एम.डी. पूर्ण करेन,’ असेही सांगून टाकले. त्यांच्या मेहनतीची जाणीव असलेले डॉ. नाईक यांनाही आपले तरुणपण आठवले. ते ही याच चक्रातून शिकत गेलेले होते! त्यांनी नितीन यांना हे सारे करण्याची परवानगीही दिली आणि काही अडचण आली तर मदत करण्याचे आश्वासनही! अखेर 2001 मध्ये डॉ. नितीन ढेपे पुण्याच्या ‘बी.जे. मेडिकल कॉलेज’मधून ‘एम.डी. डर्मिटॉलॉजी’ झाले.<br />
पुण्यातून अभ्यासक्रम पूर्ण केला, मुंबईत प्रगत ज्ञानाचा अनुभव मिळविला पण प्रॅक्टिससाठी मात्र त्यांनी सोलापूर निवडले. 2001 च्या जानेवारी महिन्यात ते सोलापुरात दाखल झाले. ऑगस्टपर्यंत जागेचा शोध घेऊन ती जागा क्लिनिकसाठी तयार केली आणि माणिक चौक, नवी पेठ, सोलापूर या पत्त्यावर 350 चौरस फुटांच्या जागेत ‘स्किन सिटी’चा शुभारंभ झाला. ही शाखा त्या काळात खूपच अप्रचलित होती. विशेषत्वाने ‘पांढरे डाग’ हा सर्वसामान्यांच्या चिंतेचा विषय असे. त्यामुळे ‘त्वचेची व्याधी म्हणजे पांढरे डाग’ एवढाच विषय तेव्हा प्रचलित होता. प्रत्यक्षात हे क्षेत्र खूप मोठे आहे.<br />
ही ‘प्रॅक्टीस’ करतानाच या क्षेत्रातील अद्ययावत उपचारप्रणाली आपल्याकडे असली पाहिजे, या हेतूने त्यांनी ‘लाईट शेअर लेसर डायोड’ हे उपकरण आपल्याकडे आणण्याचे ठरविले. हे उपकरण तेव्हा महाराष्ट्रात फक्त मुंबईत नानावटी हॉस्पिटलसह काही मोजक्याच ठिकाणी उपलब्ध होते. त्याच्या किमतीसह पूर्ण सेटअप सुमारे 35 लाखांपर्यंत जात होता! हा निर्णय फार मोठा आणि महत्वाचा होता. त्यांनी या 35 लाखांच्या जमवाजमवीला सुरवात केली आणि त्यांना माणसे ‘कळू’ लागली. आधी भरघोस मदतीची आश्वासने देणार्यांनी विविध कारणे शोधली. कोणी ‘माझा एक मित्र व्याजाने पैसे देतो. इतरांसाठी तो पाच टक्के व्याज घेतो. मी आहे म्हणून दोन टक्क्याने घेईल’ असे सांगत व्याज आकारून पैसे देई. त्यांच्या ‘बॅलेन्सशीट’च्या आधारावर बँकेतून फार तर 12-13 लाखांचे कर्ज मिळणार होते. अशा दोन्ही कर्जांची सांगड घालत त्यांनी पैसे उभे केले आणि डिसेंबर 2003 मध्ये हे उपकरण ‘स्किन सिटी’त दाखल झाले. याच टप्प्यावर त्यांच्या लक्षात एकच बाब आली... आपल्याला कोणत्याही संकटातून वाचविणारी एकच गोष्ट आहे - ती म्हणजे आपले बॅलेन्सशीट. अधिकाधिक उत्पन्न मिळवित जाणे आणि त्यावर अधिकाधिक कर भरणे, यातूनच आपले बॅलेन्सशीट मजबूत होत जाईल, आणि साहजिकच आणीबाणीच्या प्रसंगी बँका मदत करतील, हे सत्य त्यांना उमगले. ‘खाजगी सावकारांच्या घशात दोन-तीन टक्क्यांनी पैसे ओतून वरती त्यांचे उपकार घेण्यापेक्षा सरकारला टॅक्स देणे आणि प्रतिष्ठितपणे बँकांकडून कर्ज घेणे मला योग्य वाटले...’ हे सत्य ते जाता जाता सांगून जातात!<br />
पैसे गुंतवले, उपकरण आले पण पेशंट कसे येणार? त्यांना या उपकरणाची माहिती तरी कळली पाहिजे. मुंबईबाहेर राज्यातील इतर कोणत्याही शहरात नसलेले उपकरण सोलापुरात आल्याचे सर्वांना कळवून या पेशंटना सोलापुरात आणण्याऐवजी स्वतःच पेशंटकडे जाण्याचा अतिशय महत्वाकांक्षी आणि दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतला आणि मग पुढे सुरू झाली सतत साडेतीन वर्षांची भ्रमंती. लगतच्या उस्मानाबाद-लातूर शहरांबरोबरच औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, नगर, नाशिक, संगमनेर, पुणे, सातारा, पंढरपूर, बारामती, विजापूर, गुलबर्गा, बागलकोट आदि 20 शहरांतून त्यांनी ‘मोबाईल लेझर क्लिनिक’ची सेवा देण्यास सुरवात केली. दररोज सकाळच्या सत्रात एक शहर आणि सायंकाळच्या सत्रात दुसरे अशा प्रकारे साधारण 10 दिवसांत ते 20 शहरांत सेवा देत. या काळात त्यांनी एक ‘क्वालिस जीप’ विकत घेतली होती. या जीपमध्ये यंत्र घेऊन ते या शहरांतून जात. त्यांची एकंदर 16 जणांची टीम होती. काही जण जीपसोबत असत तर काही जण पुढच्या शहरांत जाऊन तयारी करीत. या काळात हॉटेलचा खर्चही वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांची पत्नी योगिता भल्या पहाटे उठून पोळी-भाजी तयार करून घेत असे आणि तोच दिवसभरातील त्यांचा आहार असे! दर आठवड्याला सुमारे दोन हजार किलोमीटरला प्रवास ते करीत. साडेतीन वर्षांतील त्यांचे एकंदर ‘रनिंग’ झाले सुमारे चार लाख किलोमीटर! दिवसभर पेशंट पाहायचे, प्रवासात एखाद्या झाडाखाली पोळीभाजी खाऊन घ्यायची आणि दिवसभर पेशंट पाहात रात्रीच्या प्रवासात झोप घ्यायची, असा हा क्रम. 2003 ते 2007 दरम्यान ही भ्रमंती चालू होती. ‘लेझर’साठी केलेली गुंतवणूक मोठी होती. ती परत मिळविणे आवश्यकच होते पण एकाच पेशंटकडून जास्त घेण्यापेक्षा खूप पेशंटकडून थोडे-थोडे मिळविण्यावर त्यांचा विश्वास होता.<br />
याच काळात सोलापुरातही काही बदल होत होते. साडेतीनशे चौरस फुटांच्या क्लिनिकमधून थोड्या प्रशस्त जागेत जाण्याचे त्यांनी ठरविले आणि त्याच रस्त्याच्या दुसर्या बाजूला एक मोठी जागा भाड्याने मिळवून तेथे इंटिरियरवर बर्यापैकी खर्च केला. ते केंद्र सुरू करणार, त्याच काळात हा रस्ता ‘मास्टर प्लान’मध्ये समाविष्ट झाला आणि त्यांच्या दोन्ही हॉस्पिटलवर मधोमध लाल फुल्या मारल्या गेल्या. सुमारे 50 लाखांची त्यांची गुंतवणूक एका रात्रीतून अक्षरशः रस्त्यावर आली! ही गोष्ट 2003 अखेरची. इथे मात्र त्यांच्यातील महत्वाकांक्षी स्वभावाने जबरदस्त उसळी घेतली. ‘आपला सेट-अप उचलावा लागण्याची ही शेवटची वेळ, आता या पुढे कोणीही धक्का लावू शकणार नाही अशीच जागा निवडायची’ असे ठरवून त्यांनी जागा शोधण्यास सुरवात केली आणि 2004 मध्ये बांधकाम सुरू असलेल्या ‘जुना एम्प्लॉयमेंट चौक’ या मोक्याच्या जागेत चार हजार चौरस फुटांचा अख्खा फ्लोअर बुक केला. त्या वेळी त्यांची गरज होती फक्त 400 चौरस फुटांची! खरेदी झाली. एव्हाना बॅलेन्सशीट सुधारत होते. बँकांनी या वेळी मदत केली आणि ही जागा त्यांच्या ताब्यात आली. एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असाव्यात अशा सर्व सुविधा त्यांनी या जागेत करून घेतल्या. त्या साठी ते पुण्या-मुंबईत अनेक हॉस्पिटल्समध्ये फिरले. ऑपरेशन थिएटर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉलपासून लायब्ररीपर्यंत सर्व सुविधा उभारल्या. नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याचे ठरले. त्या वेळी त्यांच्या शिक्षकांची शिकवण पुन्हा एकदा त्यांना आठवली... ‘फक्त नव्या इमारतीत जातो आहेस म्हणून नव्याने उद्घाटन कशासाठी? तू नवे काय केले आहेस?’ आणि या नैतिक दबावातून प्रेरणा घेत त्यांनी 2004 मध्ये 11 नवीन लेझर मशीन असलेली प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी आणली! एका रात्रीतून रस्त्यावर आल्यानंतर जेमतेम वर्षभरात घेतलेली ही झेप होती!<br />
याच काळात विस्ताराचा विचार सुरू झाला होता. 2004 मध्येच पुण्याच्या ‘स्टर्लिंग सेंटर’मध्ये त्यांनी एक छोटी जागा भाड्याने घेऊन आठवड्यातून एक दिवस पुण्यात येऊन बसण्यास त्यांनी सुरवात केली. उरलेला आठवडाभर त्यांचा एक डॉक्टर सहकारी क्लिनिक सांभाळे. त्याला ते पगार देत. ते म्हणतात, ‘हे क्लिनिक तोट्यात जात होते. पण केवळ नावामुळे माझ्या अनुपस्थितीतही माझे पुण्यातील स्थान हळूहळू पक्के होत होते!’ सोलापुरात कधीतरी सॅच्युरेशन येणार आणि सोलापूर सोडावे लागणार, याची त्यांना जाणीव होती. ते ओळखून त्यांनी हे पाऊल उचलले होते. पण म्हणून त्यांनी सोलापुरात दुर्लक्ष केले नाही. सोलापुरातील ‘स्किन सिटी’त सर्व अद्ययावत यंत्रणा येणे सुरूच होते. याच काळात त्यांचा एक मित्र सिंगापुरमधून एक फेलोशिप मिळवून आला. आपणही अशी एखादी फेलोशिप मिळवून आपली गुणवत्ता वाढवावी, असे नितीन यांच्या मनात आले. त्यांनी त्या मित्राकडे चौकशी केली... त्यानेही थोडीफार उत्तरे दिली आणि शेवटी हसत हसत टोला मारला, ‘एवढे हॉस्पिटल उभे करताय, तर तुम्हीच तुमची फेलोशिप सुरू करा ना...!’ त्याने गमतीत केलेली ही सूचना डॉ. नितीन यांनी भलतीच मनावर घेतली. पदव्यूत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा शोध सुरू झाला आणि अल्पावधीतच त्यांनी ‘डी.एन.बी.’ या अभ्यासक्रमासाठी रितसर परवानगी मागितली. सन 1985 मध्ये दिल्लीमध्ये डॉ. पी. एन. बहल यांच्याकडे हा अभ्यासक्रम खाजगी स्वरुपात सुरू झालेला होता. त्यानंतर कोणत्याही हॉस्पिटलला ही परवानगी मिळालेली नव्हती. कारण या साठीचे निकष कठोर होते. काही विशिष्ट संख्या असलेले बेडचे संपूर्ण सुसज्ज हॉस्पिटल, प्रशिक्षित प्राध्यापक, दरवर्षी किमान 5000 पेशंटची ओपीडी अशा प्रकारचे हे निकष. हॉस्पिटल सेट अप आणि वार्षिक 13 हजाराची ओपीडी तेथे मुळातच सुरू होती. विशिष्ट गुणवत्ताप्राप्त एक प्राध्यापक रुजू होतेच. तपासणीसाठी आलेल्या समितीने आणखी एका प्राध्यापकाची नियुक्ती करण्याची सूचना केली आणि डॉ. नितीन यांनी मागितलेल्या 2 ऐवजी 4 जागा मंजूर केल्या! डॉ. बहल यांना सन 1985 मध्ये मान्यता मिळाली होती. त्यानंतर सन 2005 मध्ये डॉ. नितीन ढेपे यांच्या ‘स्किन क्लिनिक’ला ही मान्यता मिळाली. त्यानंतर सन 2011 च्या अखेरपर्यंत कोणत्याही खाजगी संस्थेला ही मान्यता मिळालेली नाही! डॉ. नितीन ढेपे यांच्या शिरपेचातील हा एक मानाचा तुरा ठरला!<br />
सोलापुरातील अद्ययावत हॉस्पिटल सुरळीतपणे चालू लागल्यानंतर त्यांनी हळू हळू पुण्यात लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. आठवड्यातून एक दिवस ते येतच होते. हळू हळू हे प्रमाण वाढवून 2-3 दिवसांवर आले आणि सन 2007 च्या अखेरीस त्यांनी पुण्यातील साधू वासवानी चौकात ‘रुणवाल रिजन्सी’ या भव्य कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर 8 हजार चौरसफूट जागा भाड्याने घेतली आणि तेथे ‘स्किन सिटी’ची स्थापना केली. आता त्यांचे बॅलेन्सशीट मजबूत म्हणावे असे झाले होते. या सेट-अपच्या उभारणीसाठी त्यांना काहीच अडचण आली नाही. काही कोटींची उभारणी त्यांनी सहजपणे केली. साधारण दोन-तीन वर्षांत पुण्यातील कामकाज उत्तम प्रकारे सुरू झाले पण ‘स्किन सिटी पी.जी. इन्स्टिट्यूट ऑफ डर्मिटॉलॉजी’ सोलापुरातच सुरू होते. तेथे एव्हाना एम.डी. ला समांतर असलेल्या ‘डीएनबी’सोबतच ‘डीडीव्ही’ हा डिप्लोमा अभ्यासक्रम आणि सेशल्स विद्यापीठाचा ‘एम.डी. स्कीन’ हा विशेष अभ्यासक्रम सुरू झाला होता. एकंदर जागांची संख्याही आठवर गेली होती. परदेशातून विद्यार्थी येण्यास सुरवात झाली होती. या सर्वांना सोलापूरला जाऊन शिकणे अडचणीचे ठरू लागले. मग डॉ. नितीन यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही ‘इन्स्टिट्यूट’ पुण्यात स्थलांतरीत करून घेतली.<br />
सन 2010 मध्ये सोलापूरचे संपूर्ण हॉस्पिटल त्यांनी आपल्या आजींच्या नावाने ट्रस्ट करून ‘जानकी ट्रस्ट’ला दान केले. हे हॉस्पिटल आता धर्मादाय पद्धतीने चालविण्यात येते. तेथे सुमारे 40 टक्के पेशंटची तपासणी मोफत होते तर उर्वरित पेशंटकडून सवलतीचा दर आकारला जातो. त्यांच्यावरील उपचारांतही मोठी सवलत देण्यात येते. वार्षिक सुमारे दीड कोटींची उलाढाल असलेल्या या हॉस्पिटलच्या दानातून डॉ. नितीन ढेपे यांना मोठे समाधान लाभले. ते आता दर सोमवार व मंगळवारी सोलापुरात येतात आणि आपली सेवा मोफत देतात. या हॉस्पिटलमधून त्यांच्या खिशात एक रुपयाही जात नाही!<br />
पुण्यातील ‘स्किन सिटी’त सध्या तीन प्रकारचे उपचार होतात. पांढर्या डागांवर अत्याधुनिक उपचारांबरोबरच कॉस्मेटिक लेझरद्वारे ‘लायपोसक्शन’चा उपचारही येथे होतो. भाजलेल्या व्रणांवरील उपचारही येथे केले जातात. इसब, सोयरासिससारखे जुनाट त्वचाविकारही येथे दुरूस्त केले जातात. आता त्यांनी आपल्या कामाचा रोख हळू हळू बदलत आणला आहे. पहिल्या टप्प्यातील रुग्ण तपासण्यासाठी आता राज्यात अनेक भागांत त्वचारोगतज्ज्ञ आलेले आहेत, त्यांच्याकडून या रुग्णांनी उपचार घ्यावेत आणि ज्यावर राज्यात कोठेच उपचार होत नाहीत, अशा दुसर्या टप्प्यातील रुग्णांनीच आपल्याकडे यावे अशी आता त्यांची अपेक्षा आहे.<br />
भविष्यात त्यांना सिंगापूर येथील ‘नॅशनल स्कीन सेंटर’च्या धर्तीवर पुण्यात एक अद्ययावत हॉस्पिटल उभारायचे आहे. त्या साठीची तयारी त्यांनी सुरू केली असून लोहगाव परिसरात विमानतळाजवळ ‘मगरपट्टा आयटी पार्क’ भागात त्यांनी एक एकर जागाही खरेदी करून ठेवली आहे. इथे त्वचेसंबंधातील प्रत्येक विषयावरील संशोधन आणि उपचार होतील, असे त्यांचे स्वप्न आहे. त्वचेशी संबंधित ‘अथ्’ पासून ‘इति’पर्यंत सर्व प्रकारच्या तपासण्या आणि उपचार एकाच छताखाली आणण्याची त्यांची प्रेरणा आहे ती हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीच्या ‘रामोजी राव’ यांची! रामोजी राव यांनी ज्या प्रकारे वृत्तपत्रे, त्यासाठी छापखाना, टीव्ही चॅनल, ट्रान्सपॉन्डर, अनेक भाषांतील चॅनल, त्यांच्या चित्रीकरणासाठी सेट्स, त्यातून चित्रपटांसाठी फिल्मसिटी असा एकातून एक विस्तार केला आणि या विषयीच्या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या त्याच प्रकारे ‘स्कीन’ या विषयातील सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्धार डॉ. नितीन यांनी केला होता. त्यातूनच त्यांच्या ‘स्कीन’मागे ‘सिटी’ हे नाव लागले!<br />
आपल्या वैद्यकीय पेशापलिकडे जाऊन त्यांनी अनेक आवडी जोपासलेल्या आहेत. त्यांचे बालपण वाचनाने समृद्ध झाले. अजूनही ते बरेच काही वाचत असतात. त्यांच्या आवडत्या लेखकांमध्ये जी. ए. कुलकर्णी यांचेही नाव आहे! आपल्या या लाडक्या साहित्यिकाबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी मागील चार वर्षांपासून पुण्यातील एका उपक्रमाचे पालकत्व स्वीकारलेले आहे. ‘आशय सांस्कृतिक’ आणि ‘जी.ए. कुटुंबीय’ यांच्या वतीने मागील चार वर्षांपासून दोन दिवसीय ‘प्रिय जी.ए. महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत असते. या महोत्सवात ‘प्रिय जी. ए. सन्मान’ व इतर काही पुरस्कार प्रदान केले जातात. वरील दोन संस्थांसोबतच आयोजक म्हणून या कार्यक्रमात ‘स्कीन सिटी’ सहभागी असते. सन 2011 चा कार्यक्रम 12 व 13 डिसेंबर रोजी साजरा झाला आणि या कार्यक्रमात ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांना ‘प्रिय जी. ए. सन्मान’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात व्यासपीठावर बसलेले असताना डॉ. नितीन यांनी रा. चिं. ढेरे यांना आपण त्यांची पुस्तके वाचली आहेत आणि विशेषतः त्यांचे ‘खंडोबा’वरील संशोधन वाचल्याचे सांगितले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला! एक डॉक्टर असून संशोधनपर लेखन वाचणारा माणूस त्यांनाही बहुधा क्वचितच भेटत असावा! सोलापुरात आयोजित ‘पुलोत्सवा’लाही त्यांनी मोठी देणगी दिली होती आणि ते ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या ‘बी.जे. मेडिकल’च्या हिरकमहोत्सवातही त्यांनी मोठी देणगी दिली. त्यांच्यासारख्या ‘ज्युनिअर’ने दिलेल्या ‘आकड्या’चा वापर करून ‘बी.जे.’ने इतर अनेक ‘सिनियर्स’कडून भरीव देणग्या मिळविल्या!<br />
त्यांच्या या संपूर्ण वाटचालीत एक बाब मात्र थक्क करणारी आहे. आज कर्तृत्वाच्या शिखरावर उभे असलेले, विविध राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिषदा गाजविणारे डॉ. नितीन ढेपे दहावी - बारावी उत्तीर्ण होईपर्यंत धडपणाने बोलूही शकत नव्हते! त्यांना<br />
बालपणापासूनच तोतरेपणाचा त्रास होता. बालवयातील या त्रासामुळे वर्गातील मुले त्यांना चिडवीत. त्यामुळे त्यांनी स्वतःला आपल्याच कोशात कोंडून घेतले आणि सारे लक्ष केवळ अवांतर वाचन आणि अभ्यासावर केंद्रित केले. सातवीत असताना त्यांना आपल्या या त्रासाचा उबग आला. आपले आई-वडील आपल्यावर उपचार करीत नाहीत, असा त्यांचा आरोप होता. अखेर त्यांच्या आईने थोडे-थोडे करून पैसे जमवून त्या काळी मुंबईतून सोलापुरात येणार्या एका चांगल्या डॉक्टरला दाखविले. त्या डॉक्टरांनी तपासणी करून ‘मुलात काहीही दोष नाही’, असे सांगितले. आता नितीन यांच्यावर दबाव आला. आपल्यात कोणताही शारीरिक दोष नसेल, तर आपल्यात सुधारणा करणे आपलीच जबाबदारी आहे, याची खुणगाठ त्यांनी बांधली. तिथून पुढे त्यांचा स्वतःशीच संघर्ष सुरू झाला. ते जात्याच हुशार होते. वर्गात शिक्षकांनी कोणताही प्रश्न विचारला की त्यांचा हात वर जात असे. उत्तर देताना तोतरेपणामुळे वाक्य पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागायचा. या वेळी मुले चेष्टा करायची. काही शिक्षक हतोत्साहित करायचे पण नाना गुरुजींसारखे काही जण प्रोत्साहनही द्यायचे. दहावी उत्तीर्ण होईपर्यंत किंचितशी प्रगती झाली. पुढे लातूरच्या शाहू महाविद्यालयात त्यांनी अकरावीला प्रवेश घेतला. डॉ. नितीन म्हणतात, “शाहू कॉलेजची एक गोष्ट मला आवडली. इथे तुमची श्रीमंती पैशात नाही तर मार्कांवर मोजली जायची. चांगल्या अभ्यासामुळे मी नेहेमीच पुढे असायचो. त्यामुळे इथे प्राध्यापकांनी मला खूप प्रोत्साहन दिले. माझा तोतरेपणा घालविण्याचा प्रयत्न त्यांच्या लक्षात येत असे आणि ते मला त्या साठी मदतही करीत. अशा प्रकारे कठोर मेहनत आणि शिक्षकांचा पाठिंबा यांच्या बळावर ही समस्या सोडविण्यात मला यश आले!”<br />
आयुष्यातील सर्व बर्यावाईट प्रसंगांवर आपल्या अविचल मनोधैर्याने आणि कठोर मेहनतीच्या बळावर मात करीत डॉ. नितीन ढेपे यांनी आजवरची वाटचाल केली. बुद्धिमत्तेला त्यांनी दिलेल्या कठोर मेहनतीच्या बळावर केवळ आर्थिकच नव्हे तर सर्वांगीण संपन्नतेने ते आज समृद्ध आहेत. या सर्वांहून मौल्यवान आहे, ती त्यांच्या मनाची समृद्धी. विविध उपक्रमांत जिथे गरज आहे तिथे आवश्यक त्या स्वरुपात ते आपला वाटा उचलतात आणि नामानिराळे होतात. सतत नवे काही शिकणे, नव्या प्रवाहांना सामोरे जाणे आणि सातत्याने समाजाभिमुख राहाणे, ही वृत्ती आपल्या शिक्षकांच्या नैतिक धाकामुळेच आपल्यात जोपासली गेली असे आवर्जुन सांगत ते आपल्या प्रगतीचे सारे श्रेय आपल्या गुरुजनांच्याच चरणी अर्पण करतात...!<br />
<br />
ंं<br />
डॉ. नितीन ढेपे<br />
‘स्कीन सिटी’, पहिला मजला, रुणवाल रिजन्सी, साधू वासवानी चौक, पुणे-1<br />
<div>
<br /></div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-80084578577009682342017-05-12T09:10:00.001-07:002017-05-12T09:10:17.081-07:00भीष्मराज बाम ः थाेर मार्गदर्शक<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNlFKQtDEO0wNxCQ8J5Sc4_T-8c4MStJjkvU_LJDKeqxaN4zQOlbHzYM6URyswh8cSQgdfssbNxqICqUblwhLxHsvqUfazrwBnJf-zxYJHFGSZGSZCHAFidNDOcIYi2KG7CS1DJfJCnsNW/s1600/bb.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="266" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNlFKQtDEO0wNxCQ8J5Sc4_T-8c4MStJjkvU_LJDKeqxaN4zQOlbHzYM6URyswh8cSQgdfssbNxqICqUblwhLxHsvqUfazrwBnJf-zxYJHFGSZGSZCHAFidNDOcIYi2KG7CS1DJfJCnsNW/s400/bb.jpg" width="400" /></a></div>
<b><br /></b>
<b>पोलिस खात्यातील किंवा ‘आयबी’मधील अधिकारी म्हणजे उग्र चेहर्याचा, अक्कडबाज मिशा वगैरे असलेला कुणी उंचापुरा तगडा इसम असेल, असा समज होऊ शकतो. पण क्रीडा समूपदेशनात आज राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या भीष्मराज बाम यांच्या इतिहासात डोकावताना ते ‘आयबी’चे वरिष्ठ अधिकारी राहिलेले आहेत आणि अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांचे ते साक्षीदार आहेत ही माहिती हाती आली की गोंधळल्यासारखे होते. घरातील समजुतदार आजोबांसारखे प्रसन्न आणि मिश्किल व्यक्तिमत्त्वाच्या भीष्मराज बाम यांच्याशी रंगणार्या गप्पा म्हणजे माहितीचा खजिना. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात पूर्वायुष्यापेक्षा अधिक मग्न, कार्यरत आणि ऊर्जावान राहता येते हे दाखवून देणारी त्यांची दिनचर्या सर्वासाठी प्रेरक ठरावी. ‘योगशास्त्र हे मानसशास्त्र आहे,’ अशी मांडणी करून मनाची शक्ती वाढविण्यासाठी ते करीत असलेले मार्गदर्शन सचिन तेंंडुलकर, राहूल द्रवीडपासून अंजली भागवतपर्यंत अनेकांसाठी मोलाचे ठरले. भीष्मराज बाम यांच्या योगमग्न कार्याबद्दल...</b><br />
<b><br /></b>
‘‘कोणताही खेळ खेळताना एकाग्रता महत्त्वाची असते. तुमच्यावर येणारा दबाव योग्य पद्धतीने हाताळता आला की तुम्ही यशस्वी होऊ शकता. ही एक साधी ‘ट्रिक’ असते. ती मला साधली होती. सरावादरम्यान मी सरासरी कामगिरी करीत असे पण प्रत्यक्ष सामन्यात मात्र मी विजयी ठरत असे. स्नूकर, बिलियर्डस्, शूटिंग या क्षेत्रातील माझ्या या कौशल्यामुळे प्रारंभी त्याच खेळाशी संबंधित खेळाडू माझ्याकडे येत. मी त्यांना मार्गदर्शन करीत असे. त्यातील अनेक जण पुढे जागतिक विजेते ठरले. मोठ्या स्पर्धा जिंकू लागले. मग क्रिकेटपटूंचा समावेश झाला. आधी मुंबईचा जतीन परांजपे माझ्याकडे आला. त्याची कामगिरी सुधारली. मग सचिन तेंडुलकर, राहूल द्रवीड हे सुद्धा माझ्याकडे येत गेले. प्रवीण आमरे, सुलक्षण कुलकर्णी असे खेळाडू जणू माझे भक्तच झाले...’’ नाशिकच्या महर्षिनगर भागात असलेल्या प्रशस्त बंगलीच्या एका छोटेखानी कक्षात बैठक मांडलेले एकेकाळचे ‘आयबी’चे ज्येष्ठ अधिकारी आणि आताचे ‘ख्यातनाम क्रीडा समूपदेशक’ भीष्मराज बाम आपल्या छानशा शैलीत विवेचन करीत असतात. मधूनच काही मिश्किल उदाहरणे सांगत, कधी तात्विक विवेचन करीत, योगशास्त्राचा आधार देत त्यांच्या गप्पा सुरू असतात...!<br />
<br />
भीष्मराज बाम या नावाभोवती आज आगळे वलय आहे. भारतीय क्रीडाक्षेत्रातील बहुसंख्य ख्यातनाम क्रीडापटू कधी ना कधी तरी बाम सरांकडे आलेले आहेत. त्यांचे समूपदेशन घेतलेले आहे आणि त्यानंतर त्यांच्या कामगिरीत मोठा बदल झालेला जगाने पाहिलेला आहे. मानसशास्त्राशी संबंधित असलेल्या समूपदेशनाच्या विषयात काम करताना मानसशास्त्र हेच योगशास्त्र आहे आणि योगशास्त्र हे मानसशास्त्रच आहे, हा निष्कर्ष ते ठळकपणाने प्रारंभीच मांडतात. त्याच मुद्द्यावरून चर्चेची गाडी पुढे सरकू लागते...!<br />
<br />
खरे तर आज त्यांच्याकडे सगळ्याच क्षेत्रातील लोक येताहेत. क्रीडा, कला, समाजकारण आणि अगदी राजकारण सुद्धा...! प्रत्येकालाच समूपदेशनाची गरज असते. काही जण जाहीरपणे मान्य करतात तर काही जण मान्य करीत नाहीत इतकेच! बाम यांचा दरवाजा मात्र सर्वांसाठी खुला असतो. मात्र त्या साठी आधी वेळ ठरवणे आवश्यक असते.<br />
<br />
भीष्मराज बाम सांगतात, ‘‘योगशास्त्र म्हणजे अध्यात्म हा काही जणांचा चुकीचा समज आहे. योग आणि अध्यात्माचा कसलाही संबंध नाही. असलाच, तर अध्यात्मात योगशास्त्राचा उपयोग केल्यास त्या व्यक्तीस त्याचा लाभ होतो. योगशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे. मन म्हणजे काय? त्याची शक्ती कशी वाढवायची? मनाचे व्यवहार कसे करायचे? या सर्वांचे विवेचन योगशास्त्रात उत्तम प्रकारे केलेले आहे. स्वतःचा उत्साह टिकविणे, नैराश्येतून स्वतःला बाहेर काढणे, स्वतःची गुणवत्ता वाढविणे या साठी हे शास्त्र पूरक भूमिका बजावते.’’<br />
<br />
पण हे फक्त इतक्यापुरतेच मर्यादित नसते. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग यासारख्या रुग्णांनाही योगशास्त्राचा चांगला उपयोग होतो, असे निदर्शनास आलेले आहे. हे आयुष्याला सर्वांगाने स्पर्श करणारे शास्त्र आहे. सन 2006 मध्ये भीष्मराज बाम यांचे या विषयावरील पहिले पुस्तक आले. त्याला त्या आधीच्या दहापेक्षा अधिक वर्षांच्या तपश्चर्येचे बळ होते. त्यानंतर या सार्या कामाला अधिक वेग आला. तो इतका, की ते आता नोकरीत असतानापेक्षा जास्त ‘बिझी’ आहेत...!<br />
<br />
असे हे भीष्मराज बाम आहेत तरी कोण? नाशिकशी त्यांचा काय संबंध? त्यांच्याशी गप्पा मारताना त्याचीही उत्तरे मिळतात.<br />
0000<br />
<br />
हा परिवार मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातला. कोळथरे हे त्यांचे गाव. मूळ आडनाव कोल्हटकर. रघुजीराजे भोसले यांचे सेनापती भास्करराव कोल्हटकर... या भास्कररावांनी बंगालवर चढाई करून तेथील नबाबाला नमविलेले होते. त्यांच्या शौर्यावर रवींद्रनाथ टागोरांनी मोठे काव्य केलेले. मुगल फौजा या कोल्हटकरांना घाबरत. भास्कररावांना त्या काळी भास्कर पंडत म्हटले जायचे. रवींद्रनाथांच्या या काव्यात भास्कर पंडतांचा उल्लेख मानाने करण्यात आलेला आहे.<br />
<br />
अशा या परिवारात केव्हातरी ‘ब्रह्म’ ही पदवी मिळाली. त्याचा अपभ्रंश होत तो ‘बाम’ असा झाला. अशा या परिवारातील पुरुषोत्तम नारायण बाम (म्हणजे भीष्मराज यांचे वडील) उदरनिर्वाहाच्या शोधात हैदराबादेत गेले. त्या काळात हैदराबादेत निजामाचे राज्य असे. त्या राज्यात पुरुषोत्तम बाम वकिली करीत. ते केवळ नाणावलेले वकीलच नव्हते तर तेव्हाच्या हैदराबाद स्टॉक एक्सचेंजमध्ये ‘बाम अँड सन्स’ आणि ‘बाम अँड खान’ या त्यांच्या स्टॉक आणि शेअर ब्रोकिंग फर्मही नोंदविलेल्या होत्या. त्यांची प्रॅक्टीस चांगली चालत असे. निजामाच्या निकटवर्तियांत त्यांची चांगली उठबैस असे. निजामाचे आर्थिक सल्लागार तारापोरवाला यांच्याशी तर त्यांचा खासा घरोबा. भीष्मराज बाम यांच्यावर त्यांचा भारी लोभ. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर पुढे परदेशी शिकायला पाठवायचा शब्दही त्यांनी दिलेला होता.<br />
<br />
पुरुषोत्तम बाम हे नाणावलेले वकील आणि सत्याची चाड असलेले जागृत नागरिकही. त्या काळच्या निजामशाही मिलमध्ये काही भ्रष्टाचार होत आहे, याची माहिती मिळाल्यानंतर ते 100 रुपयाचा समभाग घेऊन या मिलचे शेअरहोल्डर झाले आणि त्यानंतर बॅलेन्सशीटचा अभ्यास करून थेट तारापोरवालांपासून अनेक मान्यवरांना त्यांनी नोटिसाच पाठविल्या. निजामाच्या दरबारातील अनेक मान्यवर न्यायालयात आरोपीच्या बाकड्यावर बसलेले भीष्मराज यांनी पाहिले. ते वडिलांसमवेत न्यायालयात जात असत. या प्रसंगानंतर तारापोरवालांचा लोभ संपला आणि भीष्मराज यांना परदेशी शिक्षणाचा विचार बाजूला ठेवून आपल्या करिअरसाठी पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ आली...!<br />
<br />
एव्हाना हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी गणित विषयात ‘बीए’ची पदवी मिळविलेली होती. पुढचा मार्ग शोधण्यासाठी साधारण 1962 मध्ये ते पुण्यात आले. बंड गार्डन परिसरातील एका हायस्कूलमध्ये अर्धकालीन शिक्षकाची नोकरी पत्करून त्यांनी उदरनिर्वाहाची सोय करवून घेतली. पुण्यातच त्या काळात रँग्लर परांजपे, रँग्लर महाजनी, रँग्लर केतकर आदी ज्येष्ठांच्या पुढाकारातून ‘यूपीएससी’चे वर्ग सुरू झाले होते. पुढे प्रशासनात नामांकित ठरलेले दिनेश अफजलपूरकर, श्रीकांत बापट आदी अधिकारी त्याच काळात अभ्यास करीत होते. त्यात भीष्मराज सहभागी झाले. पण हा प्रवेश सहजगत्या मिळाला नाही. त्या आधी बरेच काही घडले. त्यात भीष्मराज यांच्या आईची, गोदावरीबाईंची भूमिका त्यांच्या अनुपस्थितीतही महत्त्वाची ठरली! पुणे विद्यापीठाच्या विद्वतसभेवर सदस्य असलेल्या श्री. ढवळे यांच्या ओळखीतून हा प्रवेश झाला. ढवळे हे भीष्मराज यांच्या आजोळचे निकटवर्ती आणि दुसरीकडे ते ना. गोपाळकृष्ण गोखले यांचे जावई. त्यांच्या उच्चपदस्थ वर्तुळात सर्व रँग्लरचा सहभाग. हा वर्ग रँग्लर्सनीच सुरू केलेला...! त्यामुळे ‘गोदेचा मुलगा’ म्हणून ढवळे यांच्याशी झालेली ओळख वर्गात प्रवेश मिळवून देणारी ठरली. भीष्मराज यांच्या उत्तम इंग्रजीमुळे तेथे सगळेच जण प्रभावित होते. त्यांच्याकडे सर्व जण भावी ‘आयएएस’ म्हणूनच पाहात. पण जेमतेम दोन महिन्यांचा वर्ग पार पडला आणि त्यांना वडिलांच्या निधनाचे वृत्त कळले. ते तेथून थेट हैदराबादला परत गेले.<br />
<br />
वडिलांचा बिझनेस होता, त्यात बाबूलाल सूरजभान हे निजामाचे ज्वेलर त्यांचे भागीदार होते. त्यांच्याशी भीष्मराज यांची चर्चा झाली. भीष्मराज यांचा स्वभाव बिझनेसला पूरक नाही, हे त्यांच्यातील अनुभवी बिझनेसमनने ओळखले आणि सरळ नोकरी करण्याचा सल्ला दिला. तो शिरोधार्ह मानून भीष्मराज बाम यांनी नोकरीसाठी प्रयत्न केला.<br />
त्यांनी पोलिस खात्यात नोकरीसाठी अर्ज दिला. तेव्हा नानावटी नावाचे पोलिस महासंचालक होते. त्यांनी भीष्मराज यांची मुलाखत घेतली. तेव्हा चीन युद्धाचे सावट पसरलेले होते. त्या पार्श्वभूमीवर विस्ताराने चर्चा झाली, शारीरिक क्षमतेची चाचणी झाली आणि त्यांची पहिली नियुक्ती नाशिक येथे ‘डीवायएसपी’ म्हणून करण्यात आली. 1963 मध्ये ते पोलिस खात्यात रुजू झाले.<br />
<br />
ते सांगतात, ‘‘मला पहिली 8-10 वर्षे बराच त्रास झाला. पोलिस खात्यात प्रामाणिकपणे काम करायचे, इथे मी नाव कमवायला आलो आहे- पैसा कमवायला नाही. मिळणार्या पगारातच जगायचे आणि कायद्याच्या पालनासाठी कठोरपणे काम करायचे, हे मी ठरविलेलेे होते. पण इतर काही अधिकारी तसे नव्हते. माझ्या विरोधात निनावी तक्रारी जाऊ लागल्या. चौकशा झाल्या. एखादा प्रामाणिक अधिकारी जसा त्रासतो, तसेच ते त्रासले, पोलिस खाते सोडण्याचा विचारही मनात आला. पण वरिष्ठ पातळीवर चांगले अधिकारीही होते. त्यांनी धीर दिला, त्यातून ‘पोलिसिंग काय असते ते दाखवून देण्या’साठी पोलिस खात्यात कायम राहण्याचे त्यांनी ठरविले आणि ते याच विभागात निर्धारपूर्वक कायम राहिले.<br />
<br />
एकदा निर्धाराने उभे राहिले की काय होऊ शकते, याचा अनुभव त्यांना येऊ लागला. पहिल्या आठ-दहा वर्षांतील बदल्या आणि बढत्या होत असतानाच मुंबईत पोलिस उपायुक्त असलेल्या दीपक जोग यांनी त्यांना मुंबईत गुप्तचर खात्यात घेण्याची तयारी दाखविली, पण अंतर्गत चौकशीच्या कारणामुळे ते शक्य झाले नाही. पुढे इमॅन्युअर मोडक तेथे आल्यानंतर भीष्मराज यांना मुंबईत संधी मिळाली. 1976 ते 1978 या काळात मुंबईत डी.सी.पी. म्हणून काम केल्यानंतर पुढची 4-5 वर्षे, म्हणजे 1982 पर्यंत ते गुप्तचर खात्यात कार्यरत राहिले. 1982 मध्ये मुंबईत इंटलिजन्स ब्यूरोचे सहायक संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हा श्रीकांत बापट त्यांचे वरिष्ठ होते. त्यानंतरची 15 वर्षे त्यांनी सलगपणे ‘आयबी’मध्ये सेवा दिली. दिल्लीत ‘आयबी’चे उपसंचालक म्हणून बढती, तेथून मुंबईत त्याच पदावर बदली पुढे भोपाळमध्ये इन्स्पेक्टर जनरल म्हणून नियुक्ती आणि अखेर मुंबईतून ‘आयबी’चे सहसंचालक असताना निवृत्ती असा हा त्यांचा प्रवास. निवृत्तीनंतर त्यांनी सन 1996 मध्ये नाशिक जवळ केले. तेव्हापासून ते नाशिकमध्येच वास्तव्यास आहेत.<br />
<br />
खरे तर हा सारा त्यांच्या आयुष्याचा पूर्वार्ध म्हणावा लागेल. कारण ‘समूपदेशक’ म्हणून त्यांची भूमिका त्यानंतर सुरू झाली. उत्तरार्धाची चर्चा करण्याआधी पूर्वार्धातील काही आठवणींना उजाळा इथे नक्कीच दिला पाहिजे.<br />
इंटलिजन्स ब्यूरो म्हणजे ‘आयबी’ हा भारत सरकारचा गुप्तचर विभाग. गुप्त माहिती संकलित करणे, शत्रूंच्या गुप्त कारवायांचा छडा लावणे ही त्यांची भूमिका. त्यालाच ‘काउंटर इंटलिजन्स’ असेही म्हणता येईल. ‘आयबी’च्या सूचनांनुसार सुरक्षिततेची आखणी केली जाते. आयबीचे कार्यक्षेत्र देशांतर्गत असते तर परदेशातील हेरगिरीसाठी ‘रॉ’ अर्थात ‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’ कार्यरत असते. भीष्मराज बाम यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे विषय हाताळले. त्यातील बहुसंख्य देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेशी संबंधित असल्यामुळे त्याची वाच्यता होणे योग्य होणार नाही. पण जे विषय उघड करता येऊ शकतील त्यामध्ये ‘मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलना’चा विषय महत्त्वाचा होता. ते सांगतात, ‘‘त्या काळात मी मराठवाडाभर फिरलो. नरहर कुरुंदकरांसारख्या विचारवंतांची भेट झाली. अनंतराव भालेराव, केशवराव धोंडगे यांच्यासारख्या समाजाची नाडी कळणार्या माणसांसोबत मैत्री झाली. त्या काळात मराठवाड्यात मराठा आणि दलित समाजात तेढ मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. तत्कालीन सत्ताधार्यांनी तात्काळ नामांतराची घोषणा करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्या ऐवजी सबूरीचा सल्ला देत भीष्मराज बाम यांनी मराठवाडाभर आधी सुरक्षेचे जाळे विणण्याचा सल्ला दिला. असे काही घडले तर अभूतपूर्व हिंसाचार उसळू शकतो, हे इतिहासात सिद्ध झालेलेच होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गावोगावी सशस्त्र बंदोबस्त लावण्यात आला आणि अखेर 1994 च्या 14 जानेवारीला, मकर संक्रांतीच्या दिवशी नामविस्ताराची घोषणा करण्यात आली. आधीपासून घेतलेल्या काळजीमुळे फारशा अप्रिय घटना घडल्या नाहीत. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या वेळी बोलावून घेऊन माझे अभिनंदन केले.’’<br />
अशाच काही अविस्मरणीय गोष्टी मध्यप्रदेशात ते सहसंचालक असताना घडल्या. तेव्हा मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सुंदरलाल पटवा हे होते. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या एका धार्मिक स्थानाच्या कारणावरून तेथे खूप तणाव पसरलेला होता आणि काही राजकीय नेत्यांचा त्यात हात होता. हे सारे व्यवस्थित जाणून घेण्यासाठी बाम यांनी पोलिस खात्यातील एका इन्स्पेक्टरची मदत घेतली. खूप बारकाईने माहिती मिळविली तेव्हा असे लक्षात आले की ज्या मुद्द्यावरून रणकंदन माजले आहे, तो प्रत्यक्षात मुद्दाच नाही. एका परिक्रमेवरून वाद सुरू होता आणि त्या परिक्रमेत कुठलाही अडथळा नव्हता. तो सारा तणाव निवळण्यास हा निष्कर्ष मोलाचा ठरला. पटवा यांनीही त्यांचे अभिनंदन केले.<br />
<br />
मुंबई बॉम्पस्फोटाच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांनी केलेल्या गुप्त माहितीच्या संकलनामुळे या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यात मदत झाली. असाच आणखी एक महत्त्वाचा भाग ठरला तो एका पाकिस्तानी हेराला पकडण्याचा. पाकिस्तानातून आलेला हा मुसलमान धर्माचा माणूस अहमदाबादेत ब्राह्मण म्हणून राहात असे. त्याने तेथे बरेच धार्मिक समारोहही पार पाडले. एका मुलीशी त्याने लग्नही जमविले. पण कितीही बेमालूमपणे सोंग घेतले तरी कुठेतरी चुकते आणि संशय बळावतो. त्याच्याबद्दल संशय निर्माण झाला आणि त्याला भीष्मराज बाम यांच्या ताब्यात देण्यात आले.<br />
<br />
अशा प्रसंगी घाई-गडबड करता येत नसते. योग्य पद्धतीने ही बाब हाताळावी लागते. तो इतका उत्तम प्रशिक्षित होता की तपासणीला दाद देईना. 3 दिवस 3 रात्री त्याची उलटतपासणी सुरू होती. अखेर तिसर्या रात्री त्याने पहिली चूक केली. त्यानंतर अर्ध्या पाऊण तासात दुसरी चूक केली आणि त्याचे पितळ उघडे पडले. तो पैसे घेऊन नेपाळ मार्गे भारतात आलेला होता आणि काही घातपाती कारवाया करण्यासाठी तयारीत होता. त्याचा ‘आयएसआय’ हँडलर त्याला मार्गदर्शन करीत असे. याच्याकडून माहिती घेऊन त्या हँडलरलाही पकडण्यात आले आणि एक मोठा कट उधळला गेला.<br />
<br />
या सगळ्या गोष्टी ते संवेदनशील तपशील वगळून सांगतात, तरीही त्यांचे गांभीर्य कळू लागते. अनेक गोष्टींंंबाबत त्यांची मते स्फोटक आहेत. ही मुलाखत घेतानाच एका तुरुंगातून पळून जाणार्या गुन्हेगारांना चकमकीत ठार केल्याचे वृत्त आलेले होते. त्या कृतीचे ठाम समर्थन करताना त्यांनी भूतकाळातील काही दाखले दिले. मुंबईत जे.एफ.रिबेरो आयुक्त असताना ‘गुंडांकडे हिटलिस्ट असेल तर आमच्याकडेही तशीच हिटलिस्ट आहे’, हे त्यांचे विधान खळबळजनक ठरले होते. त्याच काळात एन्काउंटर घडली आणि गुंडांना पोलिसांची दहशत बसली. ही दहशत असलीच पाहिजे, असे ते सांगतात. त्यामुळेच भारतील लष्कराने पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचेही ते भक्कमपणे समर्थन करतात.<br />
000<br />
<br />
पोलिस आणि गुप्तचर विभागात प्रदीर्घकाळ सेवा झाल्यानंतर या पूर्णतः वेगळ्या क्षेत्रात कसाक काय प्रवेश झाला? पोलिस आणि योगशास्त्र किंवा समूपदेशन ही वरकरणी तरी पूर्णतः वेगळी टोके दिसतात...! ते सांगतात, ‘‘मी 34 वर्षे सेवा केली. 1 ऑक्टोबर 1996 रोजी वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झालो. मला सेवा सुरू ठेवण्याची ऑफर होती. पण मी ती नाकारली. माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच तत्कालीन वरिष्ठ वाघ साहेबांनी मला सांगितले होते, ‘तुमच्यापेक्षा तुमचे काम महत्त्वाचे आहे.’ ते मी प्रामाणिकपणे केले. मला दिलेले काम कसे चांगले होईल याचाच विचार केला. वैयक्तिक बढत्या, बदल्या, आरोप, बदनामी यांची चिंता केली नाही. तुम्ही यशस्वी आहात की नाही, ही बाब गौण आहे. तुम्ही प्रामाणिक आहात की नाही, हे सगळ्यांना समजते. मी प्रामाणिक राहिलो. काम करीत राहिलो. फळाची अपेक्षा केली नाही. म्हणूनच या यंत्रणेत टिकून राहिलो. प्रामाणिकपणाची मस्ती जास्त असते. त्या मस्तीत जगलो...<br />
<br />
‘‘ही वाटचाल सुरू असतानाच योगशास्त्राचा अभ्यास सुरू होता. निवृत्तीआधी आणि नंतरच्या प्रारंभीच्या काळात लेखन, व्याख्याने, समूपदेशनाचा प्रसंग आला. त्या दृष्टीने विचार करताना मी योगशास्त्राकडे पुन्हा एकदा वळलो आणि लक्षात आले की आपण मानसशास्त्र म्हणतो ते योगशास्त्रच आहेत. योगशास्त्र आणि मानसशास्त्र यात भेद नाही. मी मुळात खेळाडू होतो. पुण्यातील पर्वती धावत धावत सहज चढून उतरत असे. योगासने नियमींतपणे करीत असे. तो मूळ पिंड होता. समूपदेशनासाठी मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. प्रारंभी पाश्चात्य विचारवंतांची पुस्तके अभ्यासली आणि त्यातील संदर्भ पाहून लक्षात आले की हे सारे मुळात योगशास्त्रात आहे. मग त्याचा विचार जाणीवपूर्वक सुरू केला...<br />
<br />
‘‘मी बिलियर्डस्, स्नूकर, शूटिंगमध्ये सहभागी होत असे. अनेक मोठ्या खेळाडूंसोबत मी खेळलो. त्यातील अनेकांना पराभूतही केले. विशेष म्हणजे सरावादरम्यान माझी कामगिरी वाईट असायची आणि सामन्यात मात्र मी विलक्षण चांगली कामगिरी बजावत असे. त्या उलट अनेक खेळाडू सरावात उत्तम कामगिरी करीत आणि प्रत्यक्ष सामन्यात ते ढेपाळून जात. ते विचारण्यासाठी आल्यानंतर माझ्या लक्षात आले की या मागे मानसशास्त्र आहे. मग मी त्याचा अभ्यास सुरू केला...<br />
<br />
‘‘पाश्चात्य विचारांत आजारावर उपचार असतात, भारतीय विचार मात्र मुळातच आजारी न पडण्याचाच मंत्र सांगतो. योगशास्त्रात हेच आहे. मनातील आंदोलने कशी नियंत्रित करायची हे योगशास्त्र शिकवते. नुसतीच बोटे मोडून, शिव्याशाप देऊन समस्यांची उत्तरे शोधता येत नाहीत. त्या साठी मानसशास्त्रीय अभ्यासातून आलेले नियंत्रण उपयोगाचे ठरते. प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आधी मनोधारणा पक्की होणे गरजेचे असते. जन्म ते मृत्यू या दरम्यान आयुष्याचे अनेक पैलू असतात. बर्यावाईटाला कशा प्रकारे हाताळायचे, मैत्री-शत्रूत्वाला कसे सांभाळायचे याची प्रेरणा योगशास्त्रातून मिळते.’’<br />
000<br />
<br />
एकेकाळी, पोलिस दलात असताना भीष्मराज बाम हे ‘दक्षता’ या मासिकाचे संपादक होते. प्रारंभीच्या काळात ते उत्साहाने लेखन करीत. त्यांचा उत्साह लक्षात घेऊन पुढे खात्याने ती जबाबदारी त्यांच्याकडेच सोपविली. या लेखनासाठी झालेले वाचन त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. प्रदीर्घकाळपासून झालेले वाचन, मनन, चिंतन यातून त्यांची आजची भूमिका साकारली आहे.<br />
<br />
आज क्रीडा मानसशास्त्र हा त्यांचा अधिक प्रसिद्ध असलेला विषय आहे. त्याच विषयात त्यांची विविध पुस्तके प्रकाशित आहेत.मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद हिंदी, मराठी, तमिळ, पंजाबी आदी भाषांतून झालेला आहे. पण त्यांच्या मते ‘स्पोर्ट सायकॉलॉजी’ ही ‘अप्लाईड सायकॉलॉजी’ आहे. सर्वांचे मूळ योगशास्त्रातच आहे. बाम सरांचे वडील उत्तम ज्योतिषी होते. ती परंपरा पूर्णार्थाने बाम सरांमध्ये उतरली नाही, पण या विषयाशी त्यांची चांगली जानपहेचान नक्कीच आहे. धुळ्यातील अ. ल. भागवत हे त्यांचे अध्यात्मिक गुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून बाम सरांनी आपली वाटचाल सुरू ठेवली.<br />
<br />
या वाटचालीत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी कुठल्याही पुरस्कारासाठी ते कधीही आवेदन घेऊन गेले नाहीत. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार त्यांना 1994 मध्ये प्रदान झाला तर शासनाचाच जीवनगौरव पुरस्कार (2011-12साठी) सन 2015 मध्ये प्रदान करण्यात आला. या शिवाय अनेक पुरस्कार त्यांच्या घराची शोभा वाढवीत आहेत. या सर्व पुरस्कारांपेक्षाही मोठा पुरस्कार म्हणजे त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवून विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी गाठलेले कर्तृत्त्वाचे शिखर. हा पुरस्कार त्यांना सर्वात मोलाचा वाटतो.<br />
<br />
- दत्ता जोशी<br />
औरंगाबाद<br />
‘पोलादी माणसे - नाशिक जिल्हा’ या आगामी पुस्तकासाठी (कै) बाम यांच्याशी चर्चा करून हा लेख लिहिलेला होता.Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-12830800349501967262017-03-28T01:27:00.000-07:002017-03-28T01:27:03.109-07:00गोविंदराव व नागनाथराव ः व्यावसायिक सचोटीतील आदर्श<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiR8OhN1K-d6FGlUtTs34qwJf8gA8qAue_r0j-ychMHHOEim2fAX2gPorBoeratEVi-X1wZAfowgmpLNMKjBcrhyphenhyphenXeye6eHsn1XIA-jl_Te9feDVYYYZ_1LQ3hskV3zghI1rzspet2wH99k/s1600/new.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="250" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiR8OhN1K-d6FGlUtTs34qwJf8gA8qAue_r0j-ychMHHOEim2fAX2gPorBoeratEVi-X1wZAfowgmpLNMKjBcrhyphenhyphenXeye6eHsn1XIA-jl_Te9feDVYYYZ_1LQ3hskV3zghI1rzspet2wH99k/s320/new.jpg" width="320" /></a></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<b style="font-size: 12.8px;">औरंगाबादच्या जाहिरात विश्वातील पहिल्या पिढीचे उद्यमी आणि ‘गरूड अॅड्स’चे संस्थापक (कै.) गोविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रदान करण्यात येणारा ‘गोविंद सन्मान’ औरंगाबादच्या पहिल्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार नागनाथराव फटाले यांना आज (28 मार्च) प्रदान होत आहे. व्यावसायिक सचोटीच्या निकषावर 100 टक्के निष्कलंक म्हणावीत, अशा या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा हा आगळा संयोग. पुरस्कार प्रदानाच्या निमित्ताने दोघांच्याही व्यक्तिमत्त्वांचा हा धावता आढावा -</b></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<b>- दत्ता जोशी, औरंगाबाद</b></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
------------------------------<wbr></wbr>--------------------------</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
काही व्यक्तिमत्त्वांच्या पहिल्या भेटीत सुद्धा काही वेगळे घडत असते. अशी माणसे मनाला स्पर्शून जातात. त्यांचे-आपले काहीतरी अंतरंग नाते आहे, असे जाणवू लागते. गोविंद देशपांडे आणि नागनाथ फटाले या दोघांच्याही बाबतीत असेच आहे. निष्कलंक वैयक्तिक आणि व्यावहारिक चारित्र्य, सर्वोच्च व्यावसायिक सचोटी आणि पराकोटीची सामाजिक बांधिलकी जपणारी ही दोन माणसे. आज एकाच्या नावाचा सन्मान दुसर्या व्यक्तीला प्रदान होताना हा योग नक्कीच लक्ष्यवेधी ठरतो.</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
गोविंदराव औरंगाबाद शहरातील जाहिरात विश्वाचेे आदरणीय नाव. औरंगाबादेत स्थापन झालेली ‘गरूड अॅड्स’ ही दुसरी जाहिरात संस्था. साधारण 1980 च्या दशकात गोविंद देशपांडे आणि विलास कुलकर्णी या रा. स्व. संघाच्या संस्कारात वाढलेल्या दोन मित्रांनी ‘गरूड’ची स्थापना केली. संघाचा संस्कार व्यवसायात जसाच्या तसा उतरवताना ‘गरूड’ने सचोटीचे मानदंड निर्माण केले. ग्राहकांप्रती असलेली पारदर्शी व्यवहारांची बाब असो की दैनिकांप्रती असलेला चोख व्यवहार, प्रत्येक आघाडीवर ‘गरूड’ने आपली प्रतिमा उजळवून ठेवली. दुर्दैवाने हे दोघेही भागीदार अल्पायुषी ठरले. पण त्यांच्या सचोटीच्या उदाहरणांना आता आदर्श वस्तुपाठांचे मोल प्राप्त झालेले आहे.</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
हेच मोल नागनाथराव फटाले यांच्या पत्रकारितेला सुद्धा प्राप्त आहे. पत्रकारितेच्या बदलत्या स्वरुपात सुद्धा आपली प्रतिमा राखण्यात त्यांना यश आले. आज वयाच्या 80 व्या वर्षीही (जन्म 23 जून 1937) सक्रीय असलेले नागनाथराव मराठवाड्यातील पत्रकारितेच्या पहिल्या पिढीशी आजच्या पिढीचा उपलब्ध असलेला बहुधा एकमेव दुवा आहेत. त्यांच्या आयुष्याचे सिंहावलोकन हा जणू मराठवाड्याच्या पत्रकारितेचा इतिहास मानता यावा!</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
श्री. फटाले यांचे मूळ गाव पूर्वीच्या निझाम संस्थानातील मुधोळी (जिल्हा गुलबर्गा) पण रझाकारांच्या छळामुळे त्यांचे कुटुंब सोलापुरात स्थलांतरीत झाले. तेथेच नागनाथराव जन्मले. पुणे विद्यापीठाच्या इंटर कॉमर्स परीक्षेत अर्थशास्त्राचे ते 1959 चे सुवर्णपदकाचे मानकरी. 1962 ते 64 दरम्यान त्यांनी सोलापूरच्या संचारसाठी बातमीदारी केली. सन 1967 मध्ये ‘भूज’ पाकिस्तानला देऊ नये म्हणून दीर्घकालीन सत्याग्रह सीमेनजकीच्या खावडा येथे झाला. त्या काळात सत्याग्रहींची व्यवस्था करणे, तेथील बातम्या पाठविणे ही कामे केली. शेवटच्या तुकडीत ते सामील झाले. त्याचा परिणाम म्हणून त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. भूज तुरुंगातून सुटल्यानंतर ते 1968 साली औरंगाबादला आले आणि त्यांनी ‘मराठवाडा’ दैनिकात पूर्ण वेळ बातमीदार म्हणून कामाला सुरूवात केली. 1978 ते 1987 पर्यंत ते ‘टाईम्स ऑफ इंडिया (मुंबई) या इंग्रजी दैनिकाचे तसेच पुण्याहून प्रकाशित होणार्या ‘दै. सकाळ’चे अर्धवेळ बातमीदार म्हणून कार्य केले. 1987 पासून ‘दैनिक सकाळ’ चे पूर्णवेळ बातमीदार म्हणून काम पाहू लागले. जून 2004 पर्यंत ते ‘सकाळ’समवेत कार्यरत होते. सन 1978 पासून विद्यापीठ पत्रकारितेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मानद प्राध्यापक म्हणून त्यांनी वृत्तलेखन आणि विकास पत्रकारिता या विषयाचे अध्यापनही उत्कृष्टपणे केले. </div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
सार्वजनिक जीवनात श्री. फटाले यांचा मोठा सहभाग राहिला. मराठवाड्यातील पहिली ग्राहक चळवळ सुरू (1972-74) करण्याचा मान त्यांच्याकडे जातो. 1977 च्या आसपास फटाले यांनी कामगार क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य सुरू केले. एस. टी. हमालांची त्यांनी राज्यस्तरीय संघटना बांधली. साधारण 1968 च्या नंतरचा काळ लक्षात घेता म्हणावे लागते की, त्याकाळी वृत्तपत्रात पाऊसपाणी, पिके यासंबंधी फारच कमी बातम्या येत असत. त्याही काळात शेतीसंबंधी घटना, घडामोडी याही बातमीचे विषय आहेत, हे श्री. फटाले यांनी सातत्याने दाखवून दिले. सन 1985 च्या आसपास दुष्काळाच्या संदर्भातील लेखमालिका लिहिली. त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय विकास पत्रकारितेबद्दल प्रथम क्रमांक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठवाड्यातील जनजीवन, प्रश्न, सांस्कृतिक- शैक्षणिक प्रगती, विशेषतः दलितांच्या आकांक्षा, मागासलेपणातून निर्माण झालेल्या भावना, गरिबांचे प्रश्न, बेकारांचे प्रश्न, कलावंत, ऐतिहासिक स्थळे, पैठणी उत्पादन यांचा परिचय श्री. फटाले यांच्या बातम्या व वार्तापत्रांतून मराठवाड्यातील वाचकांना झाला. त्यांची ही कामगिरी नोंद घेण्याजोगी होय.</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
श्री. नागनाथ फटाले यांचे कार्य फक्त पत्रकारिता व शिक्षण एवढ्यापुरतेच मर्यादित नव्हते तर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केले. कामगारांच्या संघटना बांधल्या, उभारल्या, ग्राहक चळवळ उभी केली. याचबरोबर ज्योतिषशास्त्र व परामानसशास्त्र अकादमी, औरंगाबाद येथे उभारली. त्याचे त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणूनही कार्य केले. तसेच ग्रंथालय चळवळीत अनेक वर्षे काम केले. औरंगाबादेतील सिटीझन फोरमचे ते सदस्य आहेत. आरंभीच्या काळात फटाले यांनी काही शासकीय समित्यांवर काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर ते पदवीधर मतदारसंघातून निवडून आले. </div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
विधायक बदलाची नोंद घेण्याबरोबरच विधायक कार्य करण्याला समाजाला प्रवृत्त करण्याची क्षमता विकास पत्रकारितेमध्ये असते. सामान्य जनांना विकासाची प्रेरणा मिळावी आणि विकासकार्यात त्यांचा सहभाग वाढावा आणि त्यातून सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचवावा ही पत्रकारितेकडन अपेक्षा केली जाते. मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. नागनथ फटाले यांनी आयुष्यभर अशा विधायक बदलांची नोंद घेतली. त्यांनी लिहिलेली विकासविषयक वार्तापत्रे याची साक्ष देतात...</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
त्यांच्या या कार्यप्रवासाचा गौरव आज ‘गोविंद सन्माना’ने होतो आहे यात श्री. फटाले यांचा सन्मान आहे आणि या पुरस्काराचाही तो आगळा गौरव आहे.</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<b>- दत्ता जोशी, औरंगाबाद</b></div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-4448355134783375742017-03-14T22:15:00.000-07:002017-03-14T22:15:31.633-07:00कैरीची चटणी... माझा ‘वीक पॉइंट’...!<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjR-w8lYIQHwiapInJw4SzV7XW3mgj0J9UN-LmsL9UJSJUa8Fi1GSTbp8iwJOgFHP6mTZr_MMab6Fe-4hUa9e8RLteUGeyHTS7u89UMsPg7waFNwkPCopJgBeSFNeIRw0UglWgoj-aqV5Uz/s1600/chatni.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjR-w8lYIQHwiapInJw4SzV7XW3mgj0J9UN-LmsL9UJSJUa8Fi1GSTbp8iwJOgFHP6mTZr_MMab6Fe-4hUa9e8RLteUGeyHTS7u89UMsPg7waFNwkPCopJgBeSFNeIRw0UglWgoj-aqV5Uz/s320/chatni.jpg" width="273" /></a></div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
(© दत्ता जोशी, औरंगाबाद)</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
उन्हाळ्याची चाहूल वेगवेगळ्या मार्गांनी सर्वांना लागत असेल, पण मला लागते ती झाडांवर लगडलेल्या हिरव्यागार कैऱ्यानी. या कैऱ्यानी माझे बालपण समृद्ध केले आहे. देवणी, उदगीर सोडून सुमारे 26-27 वर्षांपुर्वी औरंगाबादेत आलो तेव्हा बसलेल्या अनेक ‘सांस्कृतिक धक्क्यां’मध्ये ‘कैरी विकत घेणे’ हा एक मोठा धक्का होता. जगात काही गोष्टी अशाच जाता-येता घेऊन यायच्या असतात, या मध्ये कैरी ही एक महत्त्वाची गोष्ट असे. ती विकत घ्यायची असते, हे वास्तव पचायला बराच काळ लागला.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
कुठलीही गोष्ट माझ्या गावाशी, देवणीशी जोडण्याची माझी सवय काही जात नाही. माझ्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक गोष्टीत देवणीच्या आठवणी सामावलेल्या असतात. अर्थात, उदगीरच्या आठवणींचा स्पर्शही त्यांना असतो पण मुळात संबंध देवणीचा!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
देवणीत बैलबाजाराच्या पलिकडे, नदीच्या काठालगत आमराई आहे. तिथे आंब्यांची दाट झाली. तिथे कुणी राखणदार असायचा. त्याची नजर चुकवून कैऱ्या पाडायच्या आणि पळवायच्या, हा आमचा नित्यक्रम. वर्गातील, गल्लीतील दोस्तांची शेती होती. त्यांच्यासोबत शेतावर जायचे आणि झाडावरील कैऱ्या मनसोक्त पाडून आणायच्या, ही त्यातल्या त्यात सहज-साधी-सोपी गोष्ट. शिवाय, शेतावर जाता येता रस्त्यात लागणार्यार झाडांवरील कैर्यान तोडणे हा एक विशेष कौशल्याचा भाग.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पण या पाडलेल्या कैऱ्याचे काय करायचे?</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
त्याचे दोन-तीन पर्याय असत. एक तर त्या कच्च्या खायच्या किंवा मग त्याची चटणी करायची किंवा मग कैरी भाजून किंवा उकडून पन्हे तयार करायचे. यातील पहिला मार्ग अधिक आवडीचा. देवणीच्या शाळेत असताना शेजारच्या गावातून दोस्त मंडळी माझ्या वर्गात शिकायला येत. हंचनाळ, संगम, अजनी, विळेगाव ही ती गावे. ही सगळी शेतकर्यानची मुले. त्यांच्या पिशवीत चटणी-भाकरीबरोबर ‘सिझनल’ फळे असत. कैर्याा, बोरं, सीताफळं, बिबे...! त्यांच्यातील काही जणांचे माझ्यावर भारी प्रेम. मला ते या रानमेव्यात वाटेकरी करून घेत.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
कैऱ्यांच्या दिवसात आंबट-चिंबट कैऱ्या खाणे हा एक महत्त्वाचा सोहळा. कैरी पडली की आधी देठाजवळचा चीक गाळून टाकावा लागत असे. तो गाळला नाही, तर ओठांच्या कडेला लागून राहायचा आणि तो उतला की जखमा व्हायच्या. आमच्या चोरून कैरी खाण्याचा हा उघड कबुलीजबाब...! पण कैर्यार खाणे थांबायचे नाही. त्या काळात माझ्या खिशात एक खास पुडी असायची. कैरी नुसती खायची नसते... त्याला मीठ लावले की चव वाढते. काही जण मिठात तिखट टाकून आणत. मी त्यात एक व्हॅल्यू अॅरडिशन करीत असे. मीठ आणि लाल तिखटात काळा मसाला, जिरेपूड अशा गोष्टी टाकत असे. त्याची भन्नाट चव अजूनही जिभेवर रेंगाळते. काही कैर्या अतिशय आंबट. काही खोबऱ्यासारख्या गोड. पाडाला आलेल्या पिवळसर गाभा असलेल्या कैर्यांनची चव तर शहरात कधी मिळणारच नाही! ती कैरी थेट झाडावरून तोडूनच खायला हवी...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
देवणीहून उदगीरला आलो. आमचे घर (तेव्हा) गावाबाहेर होते. आजूबाजूला शेती. रस्त्यातत ‘ख्रिश्चन बंगला’ नावाचा एक भलामोठा परिसर. त्याला काटेरी कुंपण घातलेले. त्या कुंपणालगत आंब्यांची झाडे. तिथला रखवालदार मात्र सजग असे. अशा वेळी त्याची नजर चुकवून काही विशिष्ट झाडांवरील कैर्याघ पाडणे ही कौशल्याची गोष्ट असायची. काही विशिष्ट झाडे या साठी की त्या झाडाच्या कैर्याू ‘ओळखी’च्या झालेल्या. काही खूप आंबट तर काही कमी. त्या त्या दिवसाच्या मूडप्रमाणे कैर्याश पाडायच्या. खिशातल्या खास ‘मसाल्या’सह गट्टम करायच्या. कधी दप्तरात टाकून शाळेत न्यायच्या...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
कैरीचे पन्हे करायची कामगिरी आईकडे असे पण कैरीची चटणी ही मात्र माझी खासियत. देवणीत असताना अगदी पहिल्यांदा अशी चटणी आत्यांनी केल्याचे आठवते. आत्या - म्हणजे माझ्या वडिलांच्या आत्या. मैनाआत्या... आम्हीही त्यांना आत्याच म्हणत असू. त्या परभणी जिल्ह्यातील धारासूरच्या. कधीमधी त्या आमच्याकडे येत, आम्ही त्यांच्याकडे जात असू. त्यांच्या हाताला छान गोडी. घरात आलेल्या कैर्यांधची त्यांनी केलेली चटणी वेगळीच होती. सालं काढलेली आणि कोय बाहेर काढून टाकलेली कैरी खलबत्त्यात टाकून वाटायची आणि त्यात वरून तिखट मीठ टाकायचे. ती वाटून एकजीव झाली की त्यावर मस्त फोडणी टाकायची. नंतर केव्हातरी असे लक्षात आले की ही चटणी थोडी तुरट – कडवट लागतेय. शोध घेतल्यावर लक्षात आले की हिरवी साल न काढता चटणी वाटून घेतली की तशी चव येते...! मग कटाक्षाने साले काढून चटणी करणे सुरू झाले.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
चटणीचा दुसरा आणि माझा अधिक आवडता प्रकार म्हणजे कैरी किसून घेणे. इथेही हिरवी साल आधी पूर्णतः काढायची. शक्यतो कैरीचे दोन काप करून आतील कोय काढून टाकायची. कोय धरलेली असेल तर की काढून न टाकता तिच्या काठाकाठाने जात ती किसणीने किसून घ्यायची. मग कांदाही किसायचा. कांदा किसताना खरी कसोटी. गोड कांदा असेल तर ठीक, पण तिखट असेल तर डोळ्यांना धारा लागायच्या. तशा स्थितीत हाताला जखम होऊ न देता कांदा किसणे हे ही कौशल्याचेच.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
कैरी खूप आंबट असेल तर कांद्याचे प्रमाण वाढवायचे. पण मग चटणी खूप वाढायची. ते नको असेल तर मग दुसरा एक गोड मार्ग... किसलेली कैरी एका पातेल्यात घ्यायची, त्यात पाणी टाकायचे आणि कैरीचा कीस घट्ट पिळून काढायचा. किसाची चटणी आणि अर्क उतरलेल्या पाण्यात आणखी थोडे पाणी वाढवून आणि साखर, मीठ टाकून छान सरबत...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
दुसरीकडे, कीस आणि कांदा एकत्र करायचा, त्यावर तिखट-मिठ टाकायचे. हे मिश्रण हाताने कालवायचे. थोडी चव पाहायची. जे काही कमी असेल ते वाढवायचे. हे सारे झाले की लोखंडी पळीत तेल घ्यायचे, फोडणी टाकायची आणि मोहरी-जिरे फोडणीत फुटले की ‘चर्र’ आवाजाचा आनंद घेत ती फोडणी चटणीवर पसरायची...! चटणीच्या ज्या भागाला थेट फोडणीचा स्पर्श झाला तिची चव खरपूस लागायची. हा खरपूसपणा वाढावा म्हणून मग मी नवी शक्कल लढविली. चटणीत बोटे घुसवून छिद्रे तयार करायची आणि मग फोडणी पसरायची. सपाट पृष्ठभागापेक्षा अधिक भागात चटणी पसरली जात असे...! फोडणीची चव तेवढ्याच जास्त भागात...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
हे सगळे झाले की मग आस्वादाची तयारी. सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दोन-अडीच महिन्यांत मला वरण-भाजी वगैरे काहीही नसले तरी चालायचे. चटणी पोळी, चटणी भाकरी आणि चटणी भात... कुणाला राक्षसी वाटेल पण भाजीसारखा चटणीचा डोंगर ताटात घ्यायचा आणि तो संपवायचा. एकदा केलेली चटणी फार तर दोन दिवस टिकायची. तेव्हा घरी फ्रिज नव्हता आणि बाहेर ठेवलेले अन्न उन्हामुळे लवकर विटायचे. म्हणून मग संपविण्याचा हा असा मार्ग...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
उदगीर सुटले आणि औरंगाबादच्या मेसच्या जेवणात चटणी दिसेनाशी झाली. वर्षभरातच मेसला वैतागलो आणि खोलीवरच खिचडी - सँडविच - ऑम्लेट सुरू केले. तेव्हाही चटणी बंद होती. लग्नानंतर काही काळ पुण्यात होतो, तेथे चटणीची आठवण यायची. योगायोगाने सिंहगड रोडवर आनंद नगर भागात घराशेजारीच आंब्याची झाडे होती. पण कॅनॉलच्या दुसर्या टोकाला. बेत राहून गेला. चार-दोन वेळा कैऱ्या विकत आणून चटणी करून खाल्ली.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
2001 च्या प्रारंभी औरंगाबादेत परतलो आणि चटणीचा सिलसिला कमी प्रमाणात का होईना नव्याने सुरू झाला. अर्थात, कैऱ्या ‘विकत आणलेल्या’ असतात. तयार करण्याची पद्धत तीच.. पारंपरिक. इतर सारा स्वयंपाक पत्नी करते पण चटणीचा विभाग माझ्याकडेच. तिला आणि मुलालाही ही चटणी फारशी आवडत नाही. ताटात वाढलेली चटणी ते फार तर उष्टावतात... मला वाईट वाटू नये म्हणून...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मला मात्र आजही ही चटणी आवडते. मनसोक्त खाण्याची इच्छा असते. पण मागच्या सात-आठ वर्षांत थोडा त्रास होतोय. तिखट सहन होत नाही. (खाताना अर्थातच छान वाटते पण दुसर्याे दिवशी त्रास होतो!) म्हणून तिखटाचे प्रमाण कमी केलेय. आधी लालभडक होणारी चटणी आता फिकटली आहे. साहजिकच मिठाचे प्रमाणही कमी झालेय आणि तेलाचेही. पण चटणीचा हा किल्ला मी एकहाती लढवीत असतो.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-top: 6px;">
ही चटणी असेल तर आजही मला भाजी-वरणाची गरज वाटत नाही...!<br />०००</div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-27228856596402609532017-02-08T20:38:00.000-08:002017-02-08T20:38:04.073-08:00पाने पळसाची... आणि काळाचीही !<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
परवा प्रवासात डोंगरकाठी फुललेला पळस दिसला. गाडी थांबवली. बांधावर गेलो. पोपटी-हिरव्या पर्णसंभारावरून हलकेच हात फिरवला. पानांच्या खल-वरची चंदेरी लव तळहाताला गुदगुल्या करून गेली. एका देठावर तीन पानांचा नियतीचा, निसर्गाचा नियम निमुटपणे पाळत पळस फुललेला होता... हारीने हिरवी झालेली झाडे वाऱ्यावर डौलाने मिरवत होती... पळसाच्या पानांची संवेदना हातावर उमटत होती आणि काळाची पाने मनात उलगडत होती... टाईम मशीन प्रमाणे मी भूतकाळात पोहचलो होतो...</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
साधारण १९७९-८० चा काळ असावा... तिथे माझी पळसाची पहिली भेट – ओळख झाली. तिसरी-चौथीत असेन. देवणीच्या झेडपीच्या शाळेत शिकत होतो. आई-वडील देवणीतच नोकरीला. जेमतेम ४-५ हजार लोकवस्तीचे गाव. कुठल्याही दिशेने १०-१२ मिनिटे चालले की आलोच गावाबाहेर.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
गावाच्या पूर्वेला नदीचा उतार. तिकडेच थोडी खडकाळ जमीन. एक-दोन किलोमीटरवर हंचनाळ नावाचे आणखी छोटेसे गाव. देवणी आणि हंचनाळच्या मधून गेलेला डांबरी रस्ता नदी ओलांडून यायचा. या रस्त्याच्या बाजूने, खडकाळ जमिनीत पळस फुलायचा. कधी नदीकाठाने चालत तर कधी पांदीच्या रस्त्याने सायकलवर तिकडे जाणे व्हायचे.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
त्या काळात अनेक वर्षे आमच्याकडे एक नेम असे. दादा, माझे वडील दररोज त्या भागात जात आणि पळसाच्या पानांचा भला मोठा गठ्ठा सायकलच्या कॅरिअरला बांधून आणत. अनेक वेळा मीही त्यांच्यासोबत जात असे. पाने तोडताना ते काही नियम पाळत. मी अख्खी फांदी तोडू लागलो, की ते आडवत. फांदी नव्हे, पाने तोडायची हे समजावून सांगत. पाने तोडताना देठ कसा अलगद तोडायचा, पान कसे फाटू द्यायचे नाही, हे मी शिकत गेलो. ही तोडलेली पाने घरात आली की रात्री ओल्या कापडाने ती स्वच्छ केली जात आणि मग पत्रावळी, द्रोण लावायला सुरवात होई. त्या काळात रेडीओशिवाय कुठली करमणूक नसे. अशी कामे हीच करमणूक.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पत्रावळी आणि द्रोण लावणे ही पण एक कला असते. पत्रावळ लावायची तर आधी एक मोठे पान निवडायचे. ते मध्यभागी ठेवून त्या भोवती एकमेकांवर चढवत क्रमाने गोलाकार पाने रचायची. ज्या काड्या तोडून पत्रावळ जोडायची त्याला आम्ही चुईट्या म्हणत असू. शेजारच्या घरी ज्वारीच्या धाटांचा कडबा पडलेला असे. त्यातील जाडसर १-२ धाटे निवडून आणायची, त्यावरील पानांचा पातळ पापुद्र काढून टाकायचा. जसे आपण उसाचे कांडे सोलताना वरच्या चुईट्या काढतो तशाच या सुद्धा काढायच्या. दादा त्यासाठी बतई वापरत. बतई म्हणजे पातळ पाते असलेली सुरी. चुईट्या काढायच्या, त्याला आतल्या बाजूने लागून आलेला आतील कांड्याचा थर दूर करायचा. मग या पातळ काड्या बारीक आकारात उभ्या कापायच्या.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
ते अशा ४०-५० काड्यांचा एक जुडगा करायचे. असे अनेक जुडगे दुपारच्या वेळेत तयार केले जात. पत्रावळ लावायची तेव्हा ही काडी नेमकी किती लांबीची तोडायची याचाही नियम असे. पाट घट्ट बसायला हवे पण पत्रावळीवर जेवण करताना भात कालवून खाताना काड्या निघायला नकोत...! हे नजाकतीचे काम.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
द्रोण लावताना आणखीच जास्त काळजी घ्यायला लागायची. दादा खूप छान ड्रोन लावत. दोन पाने परस्पर विरुद्ध दिशेला देठ करून जोडायची, दोन्ही बाजूला अशी घडी करायची की तळाला सपाट आकार यायला हवा. तळ निमुळता झाला तर द्रोणात वरण, भाजी घेताना कडेने भाताचा आधार द्यावा लागतो. तसा आधार न देता वरणासह उभा राहणारा द्रोण सर्वोत्तम!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आमचे दररोजचे टार्गेट असे. असे द्रोण, पत्रावळीचे गठ्ठे बांधून मधल्या खोलीत रचून ठेवले जात. पत्रावळी वाळताना पाने वाकडी होत असत. ती तशी होऊ नयेत म्हणून त्यावर पाट ठेवला जात असे आणि त्यावर धान्याचा एखादा डबा.<br />मोठ्या संख्येने अशा पत्रावळी-द्रोण पुढे बराच काळ घरात जेवणासाठी वापरले जात. आईचा भांडी धुण्याचा वेळ आणि कष्ट तेवढेच वाचत. शाळेत जाण्याआधी स्वयंपाक आणि रात्रीच्या जेवानंतर भांडी घासण्यात तिचा बराच वेळ जायचा. तिला एवढा काळ थोडी उसंत...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मीही दादांकडून पत्रावळी लावायला शिकलो. चांगल्या लावत असे. कदाचित आजही तशाच लावत असे. पुढे देवणीतून उदगीरला शिकायला जाऊ लागलो. हा संबंध कमी होत गेला. पुढे माझेही `नागरीकरण` झाले. आता मुलाच्या `बड्डे`ला किंवा बायकोच्या भिशी पार्टीला `डिस्पोजेबल प्लेट` आणल्या जातात, तेव्हा मला हटकून माझे लहानपण आठवते...!</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-top: 6px;">
या पळसपानांनी त्या सुंदर दिवसांची आठवण मनात ताजी केली...</div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-13949723220077513092017-02-02T20:43:00.001-08:002017-02-02T20:43:55.943-08:00साय आणि मी... हे जणू अद्वैतच...!<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="95no8-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="95no8-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
<br /></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="5vb7i-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpA0hkuIa-20JCs4wvLUmZHTCxsyCv2jOjkBxJwdVahna-qpEMNrFYe9q7jvoSsxhnk__8jBIyhtpJMIvYOjJED-wD6VHYwiOSZ_Xo_DsZpyt2brf5F5dGvh2uA1mIITDvmJbK8CpxzHqT/s1600/DSC_1920.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpA0hkuIa-20JCs4wvLUmZHTCxsyCv2jOjkBxJwdVahna-qpEMNrFYe9q7jvoSsxhnk__8jBIyhtpJMIvYOjJED-wD6VHYwiOSZ_Xo_DsZpyt2brf5F5dGvh2uA1mIITDvmJbK8CpxzHqT/s400/DSC_1920.JPG" width="400" /></a></div>
<div class="_1mf _1mj" data-offset-key="5vb7i-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
<br /></div>
<div class="_1mf _1mj" data-offset-key="5vb7i-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
दुधाच्या पातेल्यावर माझी नजर कायम असते. लहानपणी आईची आणि आता बायकोची नजर चुकवून पातेल्यातील दुधावरची साय पळवायची आणि त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे मनाजोगत्या कॉम्बीनेशनप्रमाणे गट्टम करायची, हा माझा आवडता छंद...! </div>
<div class="_1mf _1mj" data-offset-key="5vb7i-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
कधी ही साय वाटीत घ्यायची, त्यात साखर टाकायची आणि बोटाने एकसारखी मिसळून बोटानेच जिभेवर सोडायची, ही एक पद्धत... किंवा मग, घरात ब्रेड असेल दोन स्लाईसमध्ये सायीचा एक जाडसा थर हलकेच पसरायचा आणि त्यावर साखर पेरायची. मग हे स्वर्गसुख साखरेच्या दाण्यांच्या `कुडुम कुडुम` अशा अमृतध्वनिसह जठरापर्यंत पोहोचवायचे...! </div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="9m9qg-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="9m9qg-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
या बदल्यात एकेकाळी आईचे फटके खावे लागायचे. तिच्या दृष्टीने ही साय विरजणात जाणे महत्वाचे. असे झाले तर तूप घरी निघायचे...! बायकोचीही हीच धडपड. घरी लागणारे तूप विकत आणले तर काय बिघडले? या प्रश्नाला मला कधीच समर्पक उत्तर मिळाले नाही. तसेही विकतचे तूप घरी यायचेच... येतेच. पण सायीचा मोह सुटत नाही... त्यांचा आणि माझाही...!</div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="9tg34-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="9tg34-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
<span data-offset-key="9tg34-0-0">परवा असाच मूड लागला आणि पातेल्यातील सारी साय माझ्या पोटात उतरली. पुढे काय झाले, हे इथे सांगणे संसारी माणूस म्हणून प्रशस्त वाटणार नाही, पण म्हणून माझी सायीबद्दलची अभिलाषा कमी होणार नाही, हे निश्चित...!</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="5c5g-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="5c5g-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
साय म्हटले की मन वर्तमानात शोध घेते आणि त्याच वेळी भूतकाळातही रेंगाळू लागते. मग मी मनाने थेट देवणीला पोहचतो. उमलत्या वयाच्या माझ्या साऱ्या आठवणी देवणी या (त्या वेळच्या) छोट्या गावाशी जोडल्या गेलेल्या आहेत. (आता देवणी हे लातूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे.) माझा जन्म या गावचा. त्या काळचे हे पाच हजार लोकवस्तीचे गाव. गावाला एक टेकडी, एक नदी, एक आठवडी बाजार, एक जिल्हा परिषदेची शाळा, एक कन्या शाळा, एक बाजारपेठ... हे सारे लाभलेले. तर अशा या गावात माझे मन आजही रेंगाळते. </div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="n8oh-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="n8oh-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
साय म्हणजे त्या आधी दुध. दुध म्हटले की दोन व्यक्ती डोळ्यासमोर येतात. पहिला – माझा दोस्त राम डोंगरे आणि दोन - आमच्या दुधवाल्या मावशी – मथुरा माय...! </div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="e4t0g-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="e4t0g-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
राम माझा वर्गबंधू. का कोण जाणे, पण त्याचे माझ्यावर खूप प्रेम. कधी वर्गात किंवा रस्त्यात कुणाशी माझे भांडण झाले, तर माझ्या वतीने राम समोरच्या `दुश्मना`शी मारामारी करायचा. राम शेतकरी कुटुंबातला. घरात गुरे-ढोरे. कधी जनावरे चरून आली की त्यांना नदीवर नेवून व्हावू घालायची जबाबदारी रामवर यायची. मग तो चार-सहा जनावरे घेवून नदीवर निघायचा. नदीचा रस्ता आमच्या घरावरूनच जायचा. रामची हाक आली की त्या जनावरांच्या मागोमाग रामसोबत मी निघायचो. तेव्हा नदीला वर्षातले ८-९ महिने पाणी असायचे. जनावरे नदीत डुंबायची. एकेका जनावराला उभे करून राम दगडाने घासायचा आणि मी त्यांच्या पाठीवर पाणी उडवायचो. </div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="30oir-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="30oir-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
एकदा राम म्हणाला - `दुध पिणार का?` </div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="bnq6s-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="bnq6s-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
<span data-offset-key="bnq6s-0-0">मी बोलून गेलो - `हो`. </span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="co071-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="co071-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
<span data-offset-key="co071-0-0">राम म्हणाला - `बस खाली`...! </span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="3pgtg-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="3pgtg-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
<span data-offset-key="3pgtg-0-0">नदीला पाणी कमी होते. मी तसाच गायीच्या आचळाखाली पायाच्या चवड्यावर बसलो आणि रामने चक्क आचाळाची दिशा माझ्या तोंडाकडे करून थेट तोंडात दुध काढायला सुरुवात केली. हे खरेखुरे `धारोष्ण` दुध पिण्याचे भाग्य रामने मला अनेकदा मिळवून दिले. आज राम नाही. काही वर्षांपूर्वी देवाने त्याला बोलावून घेतले, असे मला कळले. वाईट वाटले...</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="evbs7-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="evbs7-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
रामनंतर दुधासाठी आठवते `मथुरा माय`. मथुरा माय ही साऱ्या गावाची `माय`! जख्ख म्हातारी. वृद्धत्वाच्या सुरकुत्या चेहऱ्यावर सुरेखपणे पसरलेल्या... आमच्या घरापासून जवळच वीरभद्रच्या मंदिराजवळ त्या राहायच्या. त्यांना दोन मुले. ती शेतीत काम करीत. पण घरातील दुध-दुभत्याची जबाबदारी मथुरा मायची. आम्ही मुले त्यांना `मथुरा मावशी` म्हणत असू. त्यांच्या शेतातला एक एक आंबा मोठ्या तांब्याएवढा. दोन आंब्यांचा रस आमच्या चौघांच्या कुटुंबाला पुरायचा. अशा या मथुरा मावशी आमच्याकडे दुध देत. आमच्याकडे त्याला `वरवा` म्हटले जायचे. दररोज एक लिटर दुधाचा वरवा!</div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="1tl19-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="1tl19-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
मावशी मोठ्या तांब्यात दुध आणायच्या. बिन पाण्याचे दुध. पण कधी कधी त्यात पाणी असायचे... मोह कुणाला सुटलाय? त्यावर उपाय? दादा दुधाचे चार थेंब डाव्या तळव्यावर घ्यायचे, उजव्या हाताने त्यावर तुरटी फिरवायचे. हे दुध घट्ट राहिले तर दुध `निक्के` म्हणजे शुद्ध आहे आणि फुटले तर त्यात पाणी...! असे पाणी असलेले दुध असेल तर दादा ते घ्यायचे नाहीत. महिन्यातून एक-दोनदा हा प्रकार घडायचा. दुध परत जायचे, नवे यायचे. पण मथुरा मावशीचा वरवा बंद झाला नाही!</div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="8ef26-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="8ef26-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
अधून मधून त्यांच्याकडे एखादी गाय-म्हैस व्यायची. त्या छोट्या खेड्यात अशा बातम्या वेगाने पसरत. गोऱ्हा झाला की कालवड? कुठल्या रंगाची? वासरू किती वेळात उभे राहिले? ही सारी मौल्यवान माहिती घटना घडल्याच्या १०-१५ मिनिटांत गावभर जायची. पहिले १-२ दिवस पार पडले की मथुरा मावशी एखाद दिवशी दोन तांबे आणत. एक, वरव्याचे दुध आणि दुसरा – गीन्नासाठीचे दुध ! </div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="6gqp9-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="6gqp9-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
<span data-offset-key="6gqp9-0-0">`गिन्ना` म्हणजे खरवस. गिन्ना हा कानडी शब्द. कर्नाटक सीमेपासून ८-१० किलोमीटर अंतरावर असल्याने देवणीत कानडी मोठ्या प्रमाणात बोलली जायचे. असे अनेक शब्द व्यवहारात रुळलेले असायचे. तर, हे गिन्न्याचे दुध आले की ते थेट स्टोव्हवर जायचे. पहिल्या २-४ दिवसांत हे दुध अतिशय वेगाने घट्ट व्हायचे. इतके वेगाने की त्यात साखर विरघळण्यासाठी सुद्धा वेळ मिळायचा नाही...! मला हा गिन्ना खूप आवडायचा.. आवडतो...</span></div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="88qau-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="88qau-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
वरव्याचे दुध तापवले जायचे. दुभत्याच्या लोखंडी कपाटात ठेवले जायचे. कधी बाहेर राहिले आणि उघड्या खिडकीतून मांजर आले की दुध सांडलेच म्हणून समजा. असे कधीतरी व्हायचेच...! कपाटात ठेवलेल्या दुधावर माझा डोळा असायचा. सकाळी शाळेत जाण्याआधी संधी नसायचीच. संध्याकाळी माझ्याआधी आई शाळेतून आलेली असायची. दुधावरची साय विरजण घालणे, ही तिची पहिली पसंदी. कधी ती विसरायची आणि मग माझ्यासाठी ती सुसंधी...! स्वयंपाकघरात कुणी नाही असे पाहून पातेल्यात हात घालायचा, बोटाच्या चिमटीत सापडेल तेवढी साय काढायची आणि थेट जिभेवर...! अहाहा... हेच ते स्वर्गसुख...!</div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="1jktq-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="1jktq-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
वय वाढले तरी हा मोह सुटत नाही. मागच्या काही वर्षांत `पचेल तेवढेच खावे` हा साक्षात्कार झाल्यामुळे साय खाण्याचे प्रमाण थोडे कमी झालेय खरे, पण कधी मोह अनावर होतो आणि चरबीत थेट वाढ करणारा हा घटक अलगदपणे घशाखाली उतरतो...!</div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="a0bb3" data-offset-key="et3u4-0-0" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="et3u4-0-0" style="direction: ltr; position: relative; text-overflow: ellipsis;">
तर अशी ही कहाणी... साय आणि मी... हे जणू अद्वैतच...!</div>
</div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-77852707164140153402016-03-19T23:55:00.002-07:002016-03-19T23:55:50.456-07:00मी कुबेर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो...<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiO22_I3kST650p9KJGbGkb5LCfmdjXK0T93sI2fPNFdXjq24YuQJRCvNyDdjF9NohaKc_4GpRZS3wWd4HbZq3QmfARyTx_2wuEhQu6U2VGmxbN9u36fm1zIvfF5r-mGA8lKSZS5JUJ1EC4/s1600/IMG_20160320_115036.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="366" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiO22_I3kST650p9KJGbGkb5LCfmdjXK0T93sI2fPNFdXjq24YuQJRCvNyDdjF9NohaKc_4GpRZS3wWd4HbZq3QmfARyTx_2wuEhQu6U2VGmxbN9u36fm1zIvfF5r-mGA8lKSZS5JUJ1EC4/s640/IMG_20160320_115036.JPG" width="640" /></a></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
<br /></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">लोकसत्ताचे संपादक गिरीश
कुबेर यांच्यावर सर्वांच्या दुगाण्या झाडून झाल्या असतील तर आता मी काही मुद्दे
मांडू इच्छितो. </span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">सर्वप्रथम, गुरुवार दिनांक
१७ मार्च २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या `असंतांचे संत` या अग्रलेखाबद्दल आणि त्याच
बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी लोकसत्ताच्या पहिल्या पानावर माफी मागून हा अग्रलेख
परत घेण्याच्या भूमिकेबद्दल मी श्री. कुबेर यांचे अभिनंदन करतो. त्याच वेळी, लेखन
स्वातंत्र्यासारख्या भंपक विषयाच्या आहारी जात राजीनामा वगैरे फालतू प्रकार
टाळल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. </span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">मी हे ही स्पष्ट करतो की
कुबेर यांच्यातील लेखक-पत्रकाराचा मी आदर करतो. तेल या विषयावर गुंफलेली सर्व ४
पुस्तके आणि `टाटायन` ही सर्व माझ्या वैयक्तिक संग्रही आहेत. लोकसत्ताचे अग्रलेख सातत्याने
वेगळी भूमिका मांडत असतात. माझ्या मनातील वैचारिक धरणांना छेद देणारी मांडणी
अनेकदा असते, त्यात मतभेद असतात तरीही मला त्यांची मांडणी आवडते. </span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">या अग्रलेखात त्यांनी जो
विषय हाताळला त्यासाठी (भारतात) मोठे धैर्य लागते. ते त्यांनी दाखविले. हे वेडे
धैर्य नव्हते तर त्याला मुद्द्यांचा आधार सुद्धा होता. प्रवासात असल्याने गुरुवारी
हा अग्रलेख माझ्यासमोर आला नव्हता, पण शुक्रवारी संध्याकाळी `लोकसत्ता`तील चौकटीने
लक्ष वेधून घेतले </span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhLeIxKoS5PH0DGaidmL5F05oz2WJaHvBa3t13JehsLD5S-dCqhGXL2CN9kYNlE8mcCXgRYhjv_ClsyQL3UeV_pEA1W9JIa5LNAXUSv4kNAGvD4DnGvHH0b6XvNCNIEFKMASn0X_xhgw-YA/s1600/Editorial+pic.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="121" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhLeIxKoS5PH0DGaidmL5F05oz2WJaHvBa3t13JehsLD5S-dCqhGXL2CN9kYNlE8mcCXgRYhjv_ClsyQL3UeV_pEA1W9JIa5LNAXUSv4kNAGvD4DnGvHH0b6XvNCNIEFKMASn0X_xhgw-YA/s400/Editorial+pic.jpg" width="400" /></a></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">आणि मी आदल्या दिवशीचा अंक शोधून काढून अग्रलेख वाचून काढला.
राज्यात माझ्यासारखे शोधून काढून वाचणारे असे हजारो वाचक निश्चितच निघतील. या
सर्वांच्या नजरेला हा विषय आणल्याबद्दल मी `लोकसत्ता`चे आभार मानतो. हा अग्रलेख
दुसऱ्यांदा जसाच्या तसा छापूनही जे साध्य आले नसते, ते या माफीने साधले.</span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">मला या लेखात ३ मुद्दे
मांडायचे आहेत.</span><o:p></o:p></div>
<div class="MsoListParagraphCxSpFirst" style="mso-list: l0 level1 lfo1; text-indent: -.25in;">
<!--[if !supportLists]--><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-fareast-font-family: Mangal; mso-fareast-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">१)<span style="font-family: 'Times New Roman'; font-size: 7pt; font-stretch: normal;">
</span></span><!--[endif]--><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">चर्चची दंडेलशाही </span><o:p></o:p></div>
<div class="MsoListParagraphCxSpMiddle" style="mso-list: l0 level1 lfo1; text-indent: -.25in;">
<!--[if !supportLists]--><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-fareast-font-family: Mangal; mso-fareast-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">२)<span style="font-family: 'Times New Roman'; font-size: 7pt; font-stretch: normal;">
</span></span><!--[endif]--><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">देशातील असहिष्णुता </span><o:p></o:p></div>
<div class="MsoListParagraphCxSpLast" style="mso-list: l0 level1 lfo1; text-indent: -.25in;">
<!--[if !supportLists]--><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-fareast-font-family: Mangal; mso-fareast-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">३)<span style="font-family: 'Times New Roman'; font-size: 7pt; font-stretch: normal;">
</span></span><!--[endif]--><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">माध्यमांची वैचारिक
दिवाळखोरी </span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">चर्चची दंडेलशाही </span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">---------------------</span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">अग्रलेखात मांडलेला हा विषय
मदर तेरेसा या वादग्रस्त समाज सेविकेच्या कथित समाजसेवेची चिरफाड करणारा आहे. `चर्च`ची
या विषयाची भूमिका जागतिक स्तरावर अगदी स्पष्ट आहे. बुरसटलेल्या प्रतिगामी
विचारांचे आजही साठलेले डबके म्हणजे चर्च. पृथ्वी गोल आहे याला चर्चची बहुधा आजही `मान्यता`
नाही! धर्मप्रसार हे यांचे मुख्य उद्दिष्ट. त्याला जेथे जसा हवा तेथे तसा मुखवटा
चढविण्याची यांची हातोटी वादातीत आहे. धर्मवेडाच्या बाबतीत आणि त्यातिक क्रौर्यात
हे महमद तुघलकाचे बाप ठरावेत. या धर्मवेडापायी कान्सोर्शियममध्ये झालेला परधर्मीय
आणि स्वधर्मीयांचाही छळ आजही अंगावर काटा उभा करणारा आहे. याचे अधिकृत दाखले अनेक
ठिकाणी आढळतात. हाती शस्त्र घेवून वाढलेला हा क्रूर धर्म शांततेचा पाईक म्हणवतो ही
सर्वात मोठी भोंदुगिरी. </span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">मदर तेरेसा यांच्या बाबतीत आणि
मिशनरीज ऑफ चारीटीजबद्दल काय बोलावे? धर्मांतराला तयार असलेल्यांना इथे
प्राधान्याने उपचार मिळाले, हे यातील सत्य. पण हिंदू समाजातील भंपक मानवतावादाला
गोंडस आवाहन करून त्यांना हा डोलारा उभा करता आला. अर्थात, चर्चचा मजबूत पाया
इंग्रजांच्या काळातच तयार झालेला होता. </span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">पुर्वांचलात हिंदुकरणाचा
आरोप काही मंडळी संघावर करतात. तेथील वनवासींच्या जीवन पद्धतीत दखल देऊ नये,
त्यांना हिंदू कसे म्हणता येईल, ते निसर्ग पूजक आहेत असा दावा केला जातो. असे असेल
तर ख्रिस्त्यांनी सुद्धा त्यापासून दूर राहायला हवे. या निसर्ग पुजकाना जसे हिंदू
करण्यापासून दूर ठेवायला हवे तसेच ख्रिस्ती करण्यापासूनही... पण तसे झाले नाही.
तेथील ८० % हून अधिक समाज ख्रिस्ती आहे. केवळ या हेतुना साध्य करण्यासाठीच
इंग्रजांनी इतर भारतीयांना त्या प्रदेशात जाण्यासाठी परवाना पद्धत सुरु केली. पण
`मानवसेवा` करणाऱ्या मिशनर्यांना त्यातून सूट होती आणि आहे...!</span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">पुढचा भाग संतपणासाठी
चमत्काराचा. मदर तेरेसा यांनी २ चमत्कार केले... त्या मानवतावादी. पुरोगामी. मग साईबाबा,
अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज, अन्य संत यांना आपण कुठल्या तोंडाने प्रतिगामी
किंवा भोंदू-बुरसटलेले ठरवतो? कुबेर यांनी हे ढोंग उघडे पाडले. त्यांचे अभिनंदन.</span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">पण चर्चची ताकद पाशवी आहे. युपीए
सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पोपची भारत भेट गाजली होती. ते `स्टेट गेस्ट` होते. त्यामुळे
त्यांची तपासणी झाली नाही. सोनिया गांधी यांच्या आदेशावरून असे घडल्याचे सांगण्यात
आले. तेवढ्यापुरते ते मान्यही करता येईल. पण त्यांचा स्टाफ, त्यांनी सोबत आणलेले
भरगच्च सामान, पेटारे यांचीही तपासणी झाली नव्हती. त्याचे काय? त्यात काय होते? या
विषयी अनेक वदंता आहेत. त्यातून खूप मोठ्या प्रमाणात पैसा भारतात आणला गेला अशी
मोठी चर्चा आहे. </span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">भारतात मंदिरातील पैशावर
अनेकांचा डोळा आणे आक्षेप असतो. तेथील अर्थकारण पुरोगाम्यांना धोकादायक वाटते. पण
भारतातील चर्चकडे असेलेला अप्रत्यक्ष पैसा किती असावा? चर्चच्या ताब्यात किती लाख
हेक्टर जमीन असावी, याचा काही अंदाज? आमच्या औरंगाबादेत अगदी मध्यवस्तीत सेंट
फ्रान्सिस शाळा आहे. त्या शेजारी `मिशनरीज`चे कार्यालय आहे. हा मध्य वस्तीतील
परिसर किमान ५०-६० एकरांचा असावा. आजच्या भावाने त्याची किंमत किती? भारतभर विविध
शहरात अशा हजारो जागा चर्चच्या ताब्यात आहेत. अगदी इंग्रजांच्या काळापासून त्यांनी
ही आखणी केलेली आहे. ही धर्मप्रसाराची दूरदृष्टी...! चर्च, शाळा, रुग्णालये अशा
विविध नावाने या जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत. या जमिनीचे काही तुकडे विकून
दुष्काळ निवारणासाठी काही उपाय योजावेत असे कुणी सुचविल्याचे ऐकिवात नाही...!</span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">देशातील असहिष्णुता</span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">...........................</span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">कुबेर यांनी आजवर हिंदू
समाज, संघ, भाजप, हिंदुत्ववादी विचारधारेतील चुका यावर अनेकदा कोरडे ओढले. पण त्यावर
चर्चा होण्यापलीकडे कधी काही घडले नाही. भावना हिंदुन्च्याही दुखावल्या. पण माफी
मागण्याची गरज लोकसत्ताला वाटली नाही. पण या बाबतीत असे घडले. असे का व्हावे?
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे भोक्ते आता कुठल्या रजेवर गेले? एरव्ही हागल्या-मुतल्याला
(शब्द असंसदीय आहे पण मला चपखल प्रतिशब्द आठवत नाहीय) हिंदुना आणि हिंदुत्वाद्याना
झोडणारे आता गप्प का? मागे लोकमत मध्ये पिग्मी बँकेच्या चिन्हावर कुराणातील ओळी
छापल्या गेल्या, हा निव्वळ कलाविष्कार होता. पण तेव्हा लोकमतच्या कार्यालयावर
हल्ले झाले. धमक्या दिल्या गेल्या. त्यांनी तातडीने माफी मागितली. तेव्हाही हे अभिव्यक्ती
स्वातंत्र्याचे भोक्ते मोनात गेले होते. </span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">ख्रिस्त्यांनी असा कसलाही
गोंधळ घातला नाही. ते गोंधळ घालत नसतात. ते फक्त योग्य ठिकाणची कळ दाबत असतात. मग
त्यांना हवे तसे घडत असते किंवा घडवले जाते. लोकसत्ताच्या बाबतीत हा अदृश्य हात
कार्यरत होता, हे नक्की. कुबेर किंवा लोकसत्ता व्यवस्थापन काहीही बोलत नसले तरी
यात खूप काही घडलेले आहे. अन्यथा `धैर्यशील पत्रकारिता` करणाऱ्या संस्थेला असे
शेपूट घालावे लागते ना.</span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">अशा स्थितीत कुबेर यांनी
ज्या पद्धतीने माफी मागितली आणि त्या द्वारे वाचकांचे लक्ष वेधले त्याबद्दल मी
त्यांचे अभिनंदन करतो. `असंतांचे संत या कालच्या अग्रलेखाबद्दल आम्ही दिलगीर आहोत`
असे वाक्य असते तर कदाचित मी सुद्धा आदल्या दिवशीचा अंक शोधून वाचण्याची तसदी घेतली
नसती...! त्याच वेळी, उगाच भावनेच्या भरात, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नावाखाली
त्यांनी राजीनामा दिला नाही, हे सुद्धा चांगले झाले. यंत्रणेबाहेर पडून
लढण्यापेक्षा यंत्रणेत असणेच योग्य. काही पत्रपंडितांनी त्यांना या विषयावर उचकविण्याचा
प्रयत्नही केला होता...!</span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">isis चा मुद्दा असो की मदरचा.
दोन्ही ठिकाणी माध्यमांवर दबाव आणला गेला. त्याची चर्चा झाली नाही. ज्याला
असहिष्णुता असहिष्णुता म्हणून भुई धोपटणे चालू होते ते सारे पोरकटपणा वाटावे असे
हे दोन प्रसंग आहेत. अशाच असंख्य गोष्टी भारतात घडत आहेत. मात्र त्याकडे मान्यवर
विचारवंतांचे लक्ष जात नाही. त्यांच्या निषेधार्ह पुरस्कार वापसी होत नाही,
परिसंवाद झडत नाहीत की टीव्हीवर वाचाळ विचारवंत आपल्या मौलिक विचारांचा आविष्कार
घडवत नाहीत. असे का व्हावे याचे उत्तर उघड आहे...</span><o:p></o:p></div>
<div style="border-bottom: solid windowtext 1.0pt; border: none; mso-border-bottom-alt: solid windowtext .75pt; mso-element: para-border-div; padding: 0in 0in 1.0pt 0in;">
<div class="MsoNormal" style="border: none; mso-border-bottom-alt: solid windowtext .75pt; mso-padding-alt: 0in 0in 1.0pt 0in; padding: 0in;">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">माध्यमांची वैचारिक
दिवाळखोरी</span><o:p></o:p></div>
</div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">स्वयंघोषित विचारवंतांची स्थिती
अशा वेळी नाजूक बनते. वाचादोष, श्रवणदोष आणि दृष्टीदोष एकदमच उपटतो. मिडिया सुद्धा
असाच संधिसाधूपणा करतो. समजा, रझा अकादमीच्या वेळी जशी एका टीव्ही वाहिनीची ओबी
वाहन फोडण्यात आले तसे एखाद्या हिंदुत्ववादी संस्थेच्या कार्यक्रमात घडले असते तर?
अशाच प्रकारची ही ताजी दोन उदाहरणे. लोकमत आणि लोकसत्ता. इतर माध्यमे मुग गिळून
गप्प आहेत. असे का व्हावे? हा दुटप्पीपणा नाही का? </span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">खरे तर माध्यमांनी आपली
वैचारिक दिवाळखोरी समाजासमोर जाहीर केली पाहिजे. आपण कोणत्या मुद्द्यावर लोकशाही,
विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी इत्यादीचे रक्षण करू ही भूमिका स्पष्ट
केली पाहिजे. म्हणजे त्यांच्या भंपकभक्तांना मार्गदर्शक सूत्रे सापडतील.</span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">असो,</span><o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">गिरीश कुबेर यांचे पुन्हा
एकदा अभिनंदन करतानाच `जर्नालिझम ऑफ करेज`ची पोकळ भूमिका घेणाऱ्या आणि आपल्याच
संपादकाला वाऱ्यावर सोडणाऱ्या एक्स्प्रेस व्यवस्थापनाचा मी जाहीर निषेध करतो. </span><o:p></o:p></div>
<br />
<div class="MsoNormal">
<span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">`हे परमेश्वरा, ते काय करीत
आहेत हे त्यांनाच ठावूक नाही. त्यांना सद्बुद्धि दे...` </span><o:p></o:p></div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-79386402770122590822016-03-11T21:30:00.002-08:002016-03-11T21:30:26.337-08:00हा रेडियो... माझ्याहून १ वर्षाने मोठा...!<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiiRbdoXvdItKGgIa2SIu_nezLhKlEanH-6cI3-hmXgkuZcgpCjKVjBgfPSv5zjdUhofbyKGa3xVnA_dPpigQWsQshVxG56bxFX-0ZyFWqe_TM0v9DDEkM2kjLmPKH1WrioBDEXVlRuKcTi/s1600/radio1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiiRbdoXvdItKGgIa2SIu_nezLhKlEanH-6cI3-hmXgkuZcgpCjKVjBgfPSv5zjdUhofbyKGa3xVnA_dPpigQWsQshVxG56bxFX-0ZyFWqe_TM0v9DDEkM2kjLmPKH1WrioBDEXVlRuKcTi/s640/radio1.jpg" width="507" /></a></div>
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 15.456px; margin-bottom: 6px;">
</div>
<h2>
<b>हा रेडियो... माझ्याहून १ वर्षाने मोठा...!</b></h2>
--------------------------------------------<br />(© दत्ता जोशी)<br />--------------------------------------------<br />परवा हा रेडियो मी दादांकडून मागून घेतला आणि औरंगाबादला आणला. या रेडियोकडे पहिले, तरी लक्षावधी आठवणींचा पट सर्रकन डोळ्यांसमोरून तरळून जातो. या रेडियोचा मी ऋणाईत आहे. दादांनी (माझ्या वडिलांनी) साधारण १९६९-७० च्या दरम्यान हा रेडियो खरेदी केला. माझा जन्म १९७१ चा. त्या नात्याने हा रेडियो माझ्याहून साधारण एका वर्षाने मोठा ! हे मोठेपण या रेडियोने नकळतपणे निभावले.<br />
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 15.456px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
तेव्हा आम्ही देवणीत रहात असू. त्या काळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात असलेले कर्नाटकच्या सीमेलगतचे हे छोटेसे खेडे. (आता देवणी हा लातूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. निजामाच्या काळात सुद्धा तो तालुका होता.) देवणीसारख्या तेव्हाच्या साडेचार-पाच हजार लोकवस्तीच्या अर्ध-कानडी गावात माझ्यावर प्रमाण मराठी भाषेचे जे काही संस्कार झाले, त्यात (या) रेडियोचा वाटा अतिशय मोलाचा असावा, असे मला नेहेमीच वाटते. तेव्हा तर काही कळत नव्हते, पण नकळतपणे कानावर चांगले काही पडत गेले, त्याचा उपयोग नक्कीच झाला असावा.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 15.456px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
या रेडियोबद्दलची पहिली आठवण आहे ती क्रिकेटच्या कॉमेंट्रीची...! माझे वडील क्रिकेटचे भलते शौकीन. त्या काळात अनेक सामन्यांच्या नोंदी त्यांच्या डायरीत ते नोंदवत. कुठल्या सामन्यात गावस्करने शतक काढले, त्यात किती चौकार होते, किंवा वेंगसरकर-कपिल यांची कामगिरी काय... सारे काही नोंदविलेले असे. परदेशातील सामन्यांची कॉमेंट्री रात्री-अपरात्री जागून ते ऐकत. एखाद्या दौऱ्यात महाराष्ट्रात मुंबई, पुणे किंवा नागपुरात कसोटी सामने होत. एरव्ही हिंदी आणि इंग्रजीतून असलेली कॉमेंट्री इथे मात्र मराठी आणि इंग्रजीतून ऐकवली जाई. मराठीतून कॉमेंट्री सुरु झाली, की दादा हाक मारत... रेडियो खिडकीत ठेवत, आवाज मोठा करत... बाळ पंडित, वि. वि. करमरकर यांची रसाळ, ओघवती वाणी त्याच काळात कानावर पडली, मनात रुजली.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 15.456px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
बालवयातील आकर्षणाचा विषय म्हणजे `बालोद्यान`. दर रविवारी सकाळी ९.३० वाजता `छोट्या मित्रांसाठी कार्यक्रम` असे. काही संस्कारकथा, माहितीपर कार्यक्रम, बालगीते... धमाल असायची. `पुस्तक नंतर वाचा... आता खेळा नाचा...`, `सांग सांग भोलानाथ...`, `पप्पा सांगा कुणाचे... मम्मी सांगा कुणाची`, अशी काही गाणी अजूनही आठवतात. याच गाण्यांना जोडून येऊ लागली - `आपली आवड - श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम...` दर बुधवारी रात्री १० वाजता मुंबई केंद्रावर, रविवारी दुपारी १२ वाजता औरंगाबाद –परभणी (तेव्हा हे एकत्र केंद्र असे) तर साडेबाराला पुणे केंद्राची `आपली आवड` असे. दररोज सकाळी अकरा वाजून ५ मिनिटांनी `कामगार विश्व` असे. त्यातही बहुतेक वेळा गाणी वाजत.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 15.456px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
त्या काळात `बिनाका गीत माला` गाजत असे. दर बुधवारी रात्री ८ वाजता आमची दोस्त मंडळी त्यांच्या त्यांच्या सोयीच्या ठिकाणी (तेव्हा घरोघर रेडियो नसत) अमीन सायानी यांचा कार्यक्रम ऐकत आणि `पहले पायदान पे आ रहा है ये गाना...` ची आठवण दुसऱ्या दिवशी सकाळी-दुपारी शाळेत काढत. या बाबतीत मात्र मी कमनशिबी... `हिंदी गाणी कशाला ऐकायची? जुनी मराठी गाणी चांगली. नव्या गाण्यांचा नाद वाईट...` अशी अशी माझ्या वडिलांची प्रामाणिक भावना! त्यामुळे या रेडियोवर कधी बिनाका गीतमाला ऐकल्याचे मला आठवत नाही. पण रात्री ८ च्या मराठी बातम्या आवर्जून ऐकण्याची सवय लागली. कारण त्या वेळी रेडियो लावला जाई. सकाळी सात वाजता `आकाशवाणी पुणे. सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत...` ही उद्घोषणा असो, साडेआठ वाजता किंवा दुपारी दीड अथवा रात्री आठ वाजता `आकाशवाणी... दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत...` अशी दिल्ली केंद्रावरील उद्घोषणा असो... पुढच्या १० मिनिटात सारे जग आपल्या आवाजातून डोळ्यासमोर उभे करण्याचे कसब त्यांच्यात होते. `ईयम आकाशवाणी... संप्रति वार्ताः श्रुणीयन्ताम... प्रवाचकः बलदेवानंद सागराः...` अशा संस्कृत बातम्याही ऐकायला मिळत. ही नावे आणि त्यांचे आवाज मी आजही ओळखू शकेन..! त्यांच्या स्वरातील चढ-उतार, शब्दांना होणारा भावनांचा स्पर्श... प्रत्येक गोष्ट जिवंत करण्याची त्यांची हातोटी... हे सारे नकळतपणे रुजत गेले. पंडित, करमरकर यांचे धावते समालोचन असो की पुणे-मुंबई-दिल्ली केंद्रावरील मराठी बातम्या, सुयोग्य शब्दांची निवड आणि उच्चारशास्त्राचे संस्कार नकळतपणे मनावर घडत गेले.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 15.456px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
असाच संस्कार `नभोनाट्य` या प्रकाराने दिला. विविध प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध नाटके रेडियोवर प्रसारित होत. निव्वळ संवादाच्या फेकीतून ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असे. दिवाळीत पहाटे कीर्तन असे. त्याच काळात सकाळच्या वेळी विविध कार्यक्रमांची मेजवानी असे. आकाशवाणी पुणे केंद्रावर `प्रभात किरणे` नावाचा सुंदर कार्यक्रम असे. `माहिती, मनोरंजक घटना आणि संगीत यावर आधारित` या कार्यक्रमात अनेक छान किस्से असत आणि त्याला अनुसरून गाणीही. विषयांचे लिंकिंग कसे करायचे, याचा हा उत्तम धडा असे. `श्रुतीकां`च्या नर्मविनोदी कार्यक्रमातून वर्तमान घडामोडींवर केलेले भाष्य रंजक असे. हा सारा माझ्या मनाच्या जडण घडणीचा काळ होता.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 15.456px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पुढे, थोडा मोठा झाल्यावर थोडे अधिक स्वातंत्र्य मिळाले. वेगवेगळी स्टेशन्स ट्राय करता येऊ लागली. संध्याकाळी `युववाणी` तर ऐकतच असे पण सहा वाजता हुबळी-धारवाड केंद्रावर लागणारी मराठी गाणी, दुपारी जळगाव केंद्रावर दोनच्या सुमाराला लागणारी हिंदी गाणी, औरंगाबाद-परभणी केंद्रावरील `एकही फिल्मके गीत`, `विविध भारती`वरील जयमाला, `फौजी भाईयोंके लिये विशेष जयमाला`... एक ना दोन... अनेक कार्यक्रम सापडले. रात्री कुठल्या तरी स्टेशनवर `लहर लहर संगीत` नावाचा अंताक्षरी प्रकारचा कार्यक्रम तर खूपच आवडायचा. भारतातील प्रसारण रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी संपत असे, पण रात्री २ पर्यंत जगभरातील विविध ठिकाणची स्टेशन शोधून गाणी ऐकण्यातील मजा और होती.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 15.456px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
अंतराळातून आपला देश कसा दिसतो, या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रश्नाला पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांनी दिलेले उत्तर - `सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा` याच रेडिओने ऐकवले. साधारण १९८० च्या दरम्यान प्रचंड गाजलेल्या sky lab च्या कोसळण्याचे update याच रेडिओतून ऐकायला मिळाले. कपिलने विश्वचषक जिंकला तेव्हा दादा कॉमेंट्री ऐकत होते, मी मात्र झोपलो होतो. सकाळी उठल्यावर मला ते शुभवर्तमान कळले! ऑपरेशन ब्लू स्टारच्या काळातील अस्वस्थ पंजाबचे दर्शन रेडीयोतूनच होत असे... इंदिरा गांधी यांच्या अन्त्ययात्रेचे प्रत्यक्ष वर्णनही याच रेडियोने ऐकवले. अशा प्रसंगाचीही `कॉमेंट्री` असते, हे त्या निमित्ताने प्रथमच कळले...! अमिताभ चित्रिकरणादरम्यान जखमी झाला, हे मी त्या दिवशी सकाळी ११ च्या बातम्यात ऐकले... अशा असंख्य आठवणी आहेत.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 15.456px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
हा रेडीयो `फिलिप्स`चा आहे. अजूनही चालू आहे. त्याला ५ सेल लागतात. किंवा ७.५ व्होल्ट डीसी करंट दिला की तो चालतो. त्यासाठी एलीमिनेटर लागते. ते नसल्याने सध्या तो बंद आहे. मिडीयम वेव्हचा १ आणि short वेव्हचे ३ band आहेत. त्या बटनाच्या वरच्या बाजूला काळ्या रंगाचे एक पुश बटन आहे. ते दाबले की फ्रिक्वेन्सीचे आकडे असलेल्या पट्टीच्या आत लाईट लागतो. रात्रीच्या अंधारातही हवे ते स्टेशन अचूकपणे लावायला हे बटन उपयोगात येत असे. वर स्टीलची चौकट दिसते, ते त्याचे एरियल आहे. ते फोल्ड होऊन पाठीमागे बसते. short वेव्हचे स्टेशन लावायचे तर ते वर करावे लागते...! याला `फाईन ट्यून`ची सुद्धा कळ आहे. ती फिरवून आवाजातील खरखर कमी करता येत असे.</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 15.456px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
या रेडियोवर मी बरेच प्रयोग केले. वर्ग पाचवी ते आठवी या काळात मी हा रेडियो अनेकदा उकलला. बटणे काढून बघ, बाहेरून स्पीकर लावून बघ, एलीमिनेटर उघडून काहीतरी खटाटोप कर... आणि साहजिकच बिघाड झाला की बेदम मार खा...! पण कितीही मार बसला तरी असले उद्योग काही सुटले नाहीत...!</div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 15.456px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
लातूरहून हा रेडियो आता मी औरंगाबादला आणला आहे. माझ्या बालवयातील असंख्य आठवणी त्याच्याशी जोडलेल्या आहेत. तो एक nostelgiaच आहे. रेडियोवर एखादी खूण दिसते आणि मग त्यामागची गोष्ट आठवू लागते... मन भूतकाळात विहरू लागते... आपोआपच डोळे चमकू लागतात... ओठावर स्मित येते... मनात हसू दाटू लागते... सगळीच गम्मत वाटते...</div>
<div style="background-color: white; color: #141823; display: inline; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 15.456px; margin-top: 6px;">
मग एक प्रश्न पडतो.... असे जुने जुने आठवू लागले याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे आपण आता प्रौढत्वाच्याही बरेच पुढे सरकलो की काय? <i class="_4-k1 img sp_fM-mz8spZ1b sx_5371b4" style="background-image: url("/rsrc.php/v2/yx/r/pimRBh7B6ER.png"); background-position: 0px -340px; background-repeat: no-repeat; background-size: auto; display: inline-block; height: 16px; vertical-align: -3px; width: 16px;"><u style="left: -999999px; position: absolute;">smile emoticon</u></i></div>
<br />Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-19418300565042035332015-07-10T23:14:00.001-07:002015-07-10T23:14:56.813-07:00होय, पत्रकार संरक्षण कायद्याला माझा विरोध आहे.० मागील बराच काळपासून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा करा, अशी आग्रही मागणी काही गट करताना पाहत होतो. गेल्या महिनाभरात `सरकार अशा कायद्यावर सकारात्मक विचार करीत आहे` अशी विधाने काही जबाबदार मंत्र्यांनी केली. हा प्रकार अनाकलनीय आहे.<br />
<br />
० प्रारंभीच स्पष्टपणे सांगतो, की अशा प्रकारच्या कायद्याचा मी स्वतः तीव्र विरोध करतो. १५ वर्षे औरंगाबाद - पुणे येथील दैनिकांत विविध जबाबदाऱ्या सांभाळत आणि मागील १०-११ वर्षांपासून मुक्त पत्रकारिता करणाऱ्या, साधारण २५ वर्षांपासून पत्रकारिता करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला हा कायदा अनाठायी वाटतो.<br />
<br />
० दैनिकांत काम करताना मी ही सुरक्षित पत्रकारिता केली नाही. अनेकांना अंगावर घेतले. सत्य कठोरपणे मांडले. त्यासाठी परगावी प्रवास केले. हत्येचा आरोप असलेल्या खासदाराच्या बंगल्यात बेडरपणे घुसून थेट प्रश्नांनी त्यांची झाडाझडती घेतली. काहींनी गुदरलेल्या कथित बदनामीच्या १०-१२ खटल्यांना सामोरा गेलो. कधी नैतिक भूमिका सोडली नाही. काही वेळा धमक्या आल्या, पण भीक घातली नाही.<br />
<br />
० स्वतःची नैतिक भूमिका भक्कम असेल तर इतर कवच कुंडलांची आवश्यकता नसते. जे लोक पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांची उदाहरणे देतात, त्यांनी त्या पत्रकारांची समग्र कुंडली सुद्धा समाजासमोर मांडावी. झालेल्या हल्ल्यांपैकी किती हल्ले पत्रकार म्हणून आणि किती हल्ले `इतर अर्थपूर्ण` कारणांसाठी आहेत, ते त्यातून स्पष्ट होईल. दिली जाणारी आकडेवारी किमान महाराष्ट्रात तरी फसवी आहे. बिहार, उत्तर प्रदेश अशा काही राज्यांत ही परिस्थिती काही प्रमाणात चिंताजनक असेलही. पण तेथे सारा समाजच संकटात आहे.<br />
<br />
० जेव्हा आपण एखाद्या समूहासाठी स्वतंत्र कायद्याची मागणी करतो, तेव्हा अस्तित्वात असलेला कायदा त्यांचे संरक्षण करण्यास समर्थ नाही, याची ती अप्रत्यक्ष कबुलीच असते. दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी केलेला कायदा हे त्याचेच उदाहरण. या कायद्याचा बराच दुरुपयोग सुद्धा झाला, पण व्यवस्था सुधारण्यासाठी हा कायदा गरजेचाच होता.<br />
<br />
० पत्रकारांची बाब तशी नाही. आपापल्या ठिकाणी जबाबदारीने काम करणाऱ्या बहुसंख्य पत्रकारानाही या कायद्याची गरज वाटत नाही. मुळातच `मिडिया ट्रायल`च्या माध्यमातून अनेकांना वेठीला धरणाऱ्याना आणखी काही हाती असण्याची गरज नाहीच.<br />
<br />
० सन्माननीय अपवाद सोडू, पण अनेक पत्रकारांच्या संदर्भात शंका घेण्यास खूप वाव आहे. मिळणारा पगार, त्यांचे दृश्य आर्थिक स्त्रोत यांच्या तुलनेत त्यांच्या मालमत्ता जुळत नाहीत. या विषयावर कोण प्रकाश टाकणार? उच्चरवाने अशा कायद्याची मागणी करणारे अशा विषयावर सोयीस्कर मौन का बाळगतात?<br />
<br />
० हक्क आणि जबाबदारी यांचे भान एकसमान असायला हवे. स्वतंत्र कायद्याची मागणी करताना त्यांनी पत्रकारांसाठी आचारसंहितेची सुद्धा उद्घोषणा केली असते तर ते विश्वसनीय ठरले असते. कायदा जसा `हल्ला विरोधी` असायला हवा तसा `हप्ता विरोधी` सुद्धा असायला हवा. अशा कायद्याचे संरक्षण हवे तर पत्रकारांना RTI अंतर्गत आणायला हवे. माहितीच्या अधिकाराच्या कायद्यात त्यांचाही समावेश करायला हवा. हक्काची फळे भोगायची आणि जबाबदारीची साले भिरकावून द्यायची, हे अक्षम्य आहे.<br />
<br />
० पत्रकारांवरील हल्ल्यांसाठी स्वतंत्र कायदा, अधिक कडक शिक्षा, स्वतंत्र यंत्रणा हवी तर पत्रकारितेतील गुन्हेगारानाही दुप्पट शिक्षेची तरतूद हवी. अशी मागणी कुणी केल्याचे ऐकिवात नाही...!<br />
<br />
० ज्यांनी नैतिकतेचे आदर्शपाठ घालून द्यायचे त्यांनी अशा बेजबाबदार, अनैतिक, भ्रष्टाचारावर पांघरून घालणाऱ्या, blackmail ला प्रोत्साहन आणि त्याला सुरक्षा कवच देणाऱ्या कायद्याची भलावण करणे अयोग्य वाटते.<br />
<br />
० असा कायदा झाला तर त्याला न्यायालयात आव्हान देणारा पहिला `पत्रकार` मी असेन.Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-36070723631614966222015-05-12T07:44:00.002-07:002015-05-12T07:45:13.309-07:00माझी भूमिका संप्रेरकाची... Catalyst ची...!<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px;">
<span style="font-size: large;">आधी `आयकॉन्स` आणि आता `पोलादी माणसे` या पुस्तक मालिकेतून काय साध्य करायचे आहे, याचा उल्लेख मे फेसबुकवर अनेकदा केला आहे. पुस्तकात तर विस्ताराने भूमिका मांडली आहे. समाजातील कार्यशील, सकारात्मक, उद्यमी व्यक्तींचा समुच्चय आम्ही या पुस्तकातून मांडत आहोत. जिल्ह्या-जिल्ह्यातील ही `पोलादी माणसे` एकत्र यावीत, त्यातून समाजात काही नवे घडावे, नव्या पिढीला मार्गदर्शन मिळावे, हेच यातून अपेक्षित आहे.</span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj924TX5VY94zP6ldg_12kRIN5Ixo4qRR3k0odJ8wUmfWxBizPTlNdxrhTg0bXTm4S_ti1AmrMpQcEp9y9M-ZbhaZLZDKyD00M8rVM08ZHcU6kWFoPFMMXw8ep1czE7t36lRjayb3BiCUyK/s1600/marathwadameet.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: large;"><img border="0" height="420" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj924TX5VY94zP6ldg_12kRIN5Ixo4qRR3k0odJ8wUmfWxBizPTlNdxrhTg0bXTm4S_ti1AmrMpQcEp9y9M-ZbhaZLZDKyD00M8rVM08ZHcU6kWFoPFMMXw8ep1czE7t36lRjayb3BiCUyK/s640/marathwadameet.JPG" width="640" /></span></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqrjJGJ0pPlR-iRJvWKZGSbDkOPKCFtIJAkqwzZYxRu6IHYfo05lEZykRn6pB7kba1kxzerKSA2ay6qeHaUHF1n2ZnAw3dP3E8Axg5oV73oUR4fQN38dEOet6m5Gcdgg5Po_xuxK26pIi6/s1600/DSC_9528.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: large;"><img border="0" height="422" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqrjJGJ0pPlR-iRJvWKZGSbDkOPKCFtIJAkqwzZYxRu6IHYfo05lEZykRn6pB7kba1kxzerKSA2ay6qeHaUHF1n2ZnAw3dP3E8Axg5oV73oUR4fQN38dEOet6m5Gcdgg5Po_xuxK26pIi6/s640/DSC_9528.JPG" width="640" /></span></a><br />
<br />
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;">या पोलादी माणसांनी पुढाकार घेवून काही उपक्रम हाती घ्यावेत, असेही यातून अपेक्षित आहे. मागील चार वर्षांत १५ जिल्ह्यांतून हा प्रवास पार पडला... १५ पुस्तके प्रकाशित झाली. या टप्प्यावर रविवारी, १० मे २०१५ रोजी औरंगाबादेत एक आशादायी आयोजन करण्यात आले.</span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;">औरंगाबादच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात मागील अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या `एमआयटी` या शिक्षण संस्थेचे अध्वर्यू श्री. यज्ञवीर कवडे यांनी पुढाकार घेत मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातील `पोलादी माणसा`ना साद घातली. विशेषतः सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असलेल्या उद्योजक-शेती उद्योजकांना त्यांनी हे आवाहन केले होते. अशा व्यक्तींचा परस्पर संवाद रविवारी दिवसभर रंगला. अशा एकत्रीकरणाचे हे पहिले पाउल ठरले.</span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;">श्री. कवडे सर एमआयटीचे संस्थापक. मराठवाड्यातील एका उत्तम संस्थेची उभारणी केल्यानंतर दैनंदिन व्यापाची सूत्रे प्रो, मुनीश शर्मा यांच्या हाती देऊन त्यांनी स्वतःला शेती आणि सामाजिक कार्यात गुंतविले आहे. कवडे सरांची संघर्षमय वाटचाल मी `उस्मानाबाद आयकॉन्स` या पुस्तकात मांडली आहे. त्यांनीच या उपक्रमाचे यजमानपद स्वीकारल्यामुळे मला आनंद झाला. एमआयटीचे महासंचालक प्रो. मुनीश शर्मा हे सध्या सी. एम. आय. ए. या उद्योजक संघटनेचे अध्यक्षही आहेत. त्यांचाही या आयोजनात पुढाकार होता.</span><br />
<span style="font-size: large;">एकेकाळी जालना येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रकल्पात सालदार असलेल्या आणि आता फळ प्रक्रिया उद्योगात अमीट छाप पडणाऱ्या उद्योजिका सीताबाई मोहिते, हिंगोली येथे संगणक प्रशिक्षण संस्था आणि मुक्त विद्यापीठाचे केंद्र चालविणारे विजयकुमार कांबळे, तेथीलच दाल मिल व्यावसायिक रमेश पंडित, किनवट येथे साने गुरुजी आरोग्य केंद्र चालविणारे नामांकित सर्जन डॉ. अशोक बेलखोडे, इंटरनेट च्या अभिनव उपयोगातून कोट्यवधींची उलाढाल करणारे `क्लियर कार रेंटल`चे सचिन काटे, जालना येथील प्रयोगशाळा सहायक आणि विज्ञान वस्तू निर्मिती उद्योग करणारे संजय टीकारिया, नांदेडच्या रयत रुग्णालयाचे डॉ. सुरेश खुरसाळे, परभणीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे डॉ. नितीन मार्कंडेय, समुद्र्वाणीसारख्या आडवळणी गावात उत्तम प्रतीच्या शेतीसाहीत्याची निर्मिती करणारे कुमार स्वामी, उमरगा येथील डॉ. दामोदर पतंगे, साऱ्या मराठवाड्याच्या जिभेला चव देणारे `रवी मसाले`चे फुलचंसेठ जैन, लातूरच्या चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाचे संस्थापक प्रा. संजीव सोनवणे, परभणी जिल्ह्यातील खंडेगावचे सरपंच आणि गावाच्या विकासाचे शिल्पकार सुरेश शृंगारपुतळे, यमगरवाडीच्या भटके विमुक्त केंद्राचे प्रमुख कार्यकर्ते उमाकांत मिटकर... अशी आपापल्या क्षेत्रात उत्तम योगदान देणारी मंडळी एकत्र आली. त्यांनी आपापल्या कामांच्या माहितीची देवाण घेवाण केली... हा या आयोजनाचा पूर्वार्ध होता...</span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;">खरी महत्वाची चर्चा होती ती विकासाच्या वाटांची. आपापल्या ठिकाणी राहून समाजासाठी आणखी काय करता येईल, यावर चर्चा झाली. अडचणी कशा सोडवता येतील यावर विचार झाला. सर्वात महत्वाचा ठरला तो क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा. एका प्रकारच्या १० उद्योजकांना एकत्र आणून त्यांना केंद्राच्या योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल, हे याचे सूत्र होते आणि याच दृष्टीने कवडे सरांनी चक्क त्या क्षेत्रातील दोन सल्लागारांना या बैठकीस निमंत्रित केले होते...! शिरीष लोया आणि विवेकानंद कोरांगलेकर यांची उपस्थिती इथे खूप महत्वाची ठरली. त्याच प्रमाणे महत्वाचे होते ते सी. एम. आय. ए.चे दोन माजी अध्यक्ष सुनिलभाई रायठठ्ठा आणि मुकुंद कुलकर्णी. `</span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;">पोलादी माणसांच्या` अनुभव कथानानंतर या दोघांनी त्या विषयाचे विश्लेषण केले आणि क्लस्टर डेव्हलपमेंट अथवा इतर कोणत्या मार्गाने ही वाटचाल अधिक समृद्ध करता येईल यावर प्रकाश टाकला...! क्लस्टर डेव्हलपमेंट शेतीतही करता येते, ती केवळ उद्योगापुरती बाब नाही... गटशेती हे सुद्धा एक प्रकारे क्लस्टर डेव्हलपमेंटच!</span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;">एका वेगळ्या दिशेचा शोध घेण्याचा हा प्रयत्न... स्वतःपलीकडचे जग पाहणारी ही माणसे... यांच्या सहकार्याने पर्यावरण, पाणी, शिक्षण या क्षेत्रात सुद्धा पुढील काळात काही पावले उचलायचे ठरत आहे. ४ जुलै रोजी पुन्हा एकदा भेटायचे ठरवून रविवारची बैठक विसर्जित झाली. अनेक जण इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. पुढच्या वेळी असे अनेक जण उपस्थित राहतील अशी आशा आहे.</span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;">कवडे पती-पत्नी एखाद्या घरगुती समारंभाच्या अविर्भावात सर्वांचे आदरातिथ्य करीत होते. या बैठकीचे खऱ्या अर्थाने यजमानपद भूषविताना त्यांनी सर्वांना केलेले विकासाचे आवाहन भावणारे ठरले. अशाच पद्धतीने एक एक टप्पा गाठत भविष्यात राज्यभरातील `पोलादी माणसां`ची बैठक आयोजण्यात पुढाकार घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.</span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;">एमआयटीचा कर्मचारीवृंदसुद्धा अत्यंत आपुलकीने यात सहभागी झाला. एका चांगल्या उपक्रमाची पायाभरणी या निमित्ताने झाली.</span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;">या सर्वांना जोडणारा धागा एवढेच माझे अस्तित्व...! माझ्या संस्थेला मी `the Catalyst` असे नाव दिलेले आहे. माझी भूमिका संप्रेरकाची...! ठिणगी टाकणे, दोन घटकांना एकत्र आणून त्यांना संयोगाची प्रेरणा देणे हे माझे काम... हे करण्यात मला आनंद आहे. `पोलाद`च्या सहकार्याने चालू असलेली वाटचाल अशा प्रकारे फुलत राहील, हीच अपेक्षा...!</span></div>
<div style="background-color: white; color: #141823; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #141823; display: inline; font-family: helvetica, arial, 'lucida grande', sans-serif; line-height: 15.4559993743896px; margin-top: 6px;">
<span style="font-size: large;">- दत्ता जोशी, औरंगाबाद </span></div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-83125371972780742102015-02-28T01:30:00.001-08:002015-02-28T01:30:40.480-08:00`झेप` ते `पोलादी माणसे` : एक सकारात्मक शोध-पत्रकारिता...<span style="font-weight: normal;"><span style="font-family: Mangal, serif;"><span style="font-size: large;">आज २८ फेब्रुवारी २०१५...
संसदेत अर्थसंकल्प सादर होतोय...</span></span></span><br />
<span style="font-size: large;"><span lang="MR" style="font-family: Mangal, serif; font-weight: normal;">बरोबर ४ वर्षांपूर्वी, २०११
मध्ये आजच्याच दिवशी, आजच्याच वेळी, तिकडे अर्थसंकल्पाचे वाचन सुरु झाले त्याच
वेळी मी `जालना आयकॉन्स`ची पहिली मुलाखत घेत होतो. त्या नंतर एक एक करीत जिल्हे
फिरत गेलो... उद्या १ मार्च २०१५ ला याच जिल्हावार प्रेरक पुस्तक मालिकेतील १५वे
पुस्तक परभणी येथे प्रकाशित होतेय. ४ वर्षांतील ही वाटचाल. एकंदर १५ जिल्ह्यांतून
झालेला सगळा मिळून सुमारे ७५ हजार किलोमीटरचा `सेल्फ-ड्रिव्हन` प्रवास...!</span></span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiWZM4EqTboGDQD4FM2r0aL24eHTXBrxNdLZduVK21GlipcYnzRXIJ1NWf7hpooFk2I3yHYO21kDwjqzdYXtOsmommtYxJXMHWiVTeHLyhoaSyuByjKqZhKO2KVWSAA388jlCtf3YsF9KEU/s1600/AA-covers.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiWZM4EqTboGDQD4FM2r0aL24eHTXBrxNdLZduVK21GlipcYnzRXIJ1NWf7hpooFk2I3yHYO21kDwjqzdYXtOsmommtYxJXMHWiVTeHLyhoaSyuByjKqZhKO2KVWSAA388jlCtf3YsF9KEU/s1600/AA-covers.jpg" height="578" width="640" /></a></div>
<span style="font-size: large;"><span lang="MR" style="font-family: Mangal, serif; font-weight: normal;"><br /></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">या १५ पैकी ५ पुस्तके
मागच्या दोन महिन्यात आली! १४ डिसेंबर २०१४ ला बीड, १८ जानेवारी २०१५ ला सोलापूर,
१ फेब्रुवारीला कोल्हापूर, ८ फेब्रुवारीला हिंगोली आणि आता १ मार्च २०१५ ला
परभणीचे पुस्तक येत आहे. ही प्रकाशने जरी एकापाठोपाठ एक झाली असली तरी या जिल्ह्यातील
शोधयात्रा २०१३ च्या उत्तरार्धात सुरु झाली होती. साधारण सप्टेंबर २०१३ मध्ये मी
परभणीतील कामाला प्रारंभ केला होता. त्यानंतर क्रमाक्रमाने हा प्रवास झाला. त्याची
पहिल्या टप्प्याची पूर्तता १ मार्च रोजी होत आहे...!</span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span style="font-family: Mangal, serif;"><br /></span></span></span><br />
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span style="font-family: Mangal, serif;">खरे तर, प्रेरक लेखनाचा हा
प्रवास २००३ मध्येच सुरु झाला होता. तेव्हा मी `सकाळ`मध्ये नोकरीत होतो. तरुण भारत
आणि सकाळ या वृत्तपत्रात काम करताना सकारात्मकतेचा संस्कार माझ्यावर होत गेला.
त्यातूनच मी विकासात्मक पत्रकारिता स्वीकारली. त्यातूनच औद्योगिक यशकथांकडे मी
वळलो. `झेप` या शीर्षकाने औरंगाबाद सकाळ मध्ये सदर चालले. पुढे त्याचे पुस्तक
झाले. आधी लिहिलेली `आयकॉन्स` मालिकेतील पुस्तके आणि त्याचे आता बदललेले `पोलादी
माणसे` हे शीर्षक हा सारा प्रेरक प्रवास आहे. आज तो आपल्यासमोर ठेवण्याची इच्छा
आहे.</span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span style="font-family: Mangal, serif;"><br /></span></span></span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg2REfocLPxtygsuGaJxBcFRQJow27g7xWOvmCm_Dm90jHd7GTWYGRHH4MxtXtyXYUyHqDhsZ4i22i4MT9YF-qGU7IAxVc5FVu5zgnzEppDuPbkFA5xiKtOIaXRNXH60OmZqF8LmBGRdo4E/s1600/cover-zep-1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg2REfocLPxtygsuGaJxBcFRQJow27g7xWOvmCm_Dm90jHd7GTWYGRHH4MxtXtyXYUyHqDhsZ4i22i4MT9YF-qGU7IAxVc5FVu5zgnzEppDuPbkFA5xiKtOIaXRNXH60OmZqF8LmBGRdo4E/s1600/cover-zep-1.jpg" height="320" width="293" /></a></div>
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span style="font-family: Mangal, serif;">मी कधीही विघातक पत्रकारिता
केली नाही. सनसनाटी लेखनाच्या मागे लागलो नाही. १९९० च्या सुमारास पत्रकारितेत
आलो. २००५ मध्ये नोकरीतून बाहेर पडलो. त्यानंतर मागची १० वर्षे मुक्त-पत्रकारिता
करतो आहे. या शिवाय मी `branding & image building`च्या सेवा देतो. जनसंपर्क
आणि जनसंवादाचा माझा २५ वर्षांचा समृद्ध अनुभव मी माझ्या क्लायंटला देतो.</span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></span></span><br />
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">सन २००३-०४ दरम्यान मी
औरंगाबाद सकाळ मध्ये `झेप` शीर्षकाखाली उद्योजकीय यशकथांची मालिका लिहिली. औरंगाबादेतील
पहिल्या पिढीतील उद्योजकांचा परिचय नव्या पिढीला करून देण्याचा उद्देश या मागे
होता. त्याचीही सुरुवात योगायोगानेच झाली. `करियरनामा` नावाने करियर मार्गदर्शनाचे
एक पान दर बुधवारी देण्याचे ठरले. साखळी वृत्तपत्र असल्याने इतर सर्व आवृत्तींचे
लेख तेथे उपलब्ध असत. ते लावून पहिल्या आठवड्यातील हे पान तयार झाले. मात्र त्यात
मराठवाडा दिसेना... उद्योजकता दिसेना. मी ही भूमिका संपादकांसमोर मांडली. साहजिकच
`तुम्ही करून दाखवा`चे आवाहन झाले. माहितीत असलेल्या, शून्यातून उभ्या असलेल्या
एका उद्योजकाची, श्री. मिलिंद सेवलीकर यांची मुलाखत घेवून ती वाटचाल मी लिहून
काढली. संपादकांनी या कल्पनेला मान्यता दिली. २००३ मध्ये दि. २६ नोव्हेंबर रोजी या
मालिकेचा पहिला लेख प्रकाशित झाला. त्यानंतर साधारण ३५-३६ आठवडे मालिका चालली.
निकषात बसणारी माणसे मिळणे कमी झाले तेव्हा आठवड्याआड लिहू लागलो आणि `आमचेही
छापा... देणे-घेणे पाहून घेवू`ची प्रलोभने सुरु झाली तेव्हा सदर बंद करण्याचा कठोर
निर्णय मी घेतला. ज्यांच्याबद्दल लिहिले, त्यापैकी ४-५ जणांशी माझा पूर्वपरिचय
होता. बाकी अनोळखी होते. मी अभिमानाने सांगेन, की या पैकी एकाही व्यक्तीकडून साध्या
चहाच्या कपाचीही अपेक्षा नव्हती. कुणाकडून काहीही घेतले नाही. लेखनातील तटस्थता
पाळण्यासाठी मी माझ्यावर ते बंधन घालून घेतलेले होते. (अर्थात, सक्रीय
पत्रकारितेच्या १५ वर्षांत कधी कुणाचे रुपयाचेही मिंधेपण स्वीकारले नाही आणि एकही
डाग अंगावर पडू दिला नाही...! असो.)</span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">११ जानेवारी २००५ रोजी
नोकरी सोडली. त्यानंतर याच सर्वांनी माझ्या मागे लागून पुस्तक तयार करण्यास भाग
पाडले. दैनिकात छापताना काही चांगली नावे सुटली होती... संदर्भ मिळाले नव्हते...
वेळ जुळली नव्हती... अशी काही नवी माणसे या पुस्तकात आली. हे पुस्तक सप्टेंबर २००६
मध्ये प्रकाशित झाले.</span></span></span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzrh1WeRVpQCKTkzQX04E2yQ_QHYn8kT7RLnDGXQLw-_mbkxujzZgn_r0bUmIY887ULIwEiAC_ckpV1fwDZSFSrMhU8AzOkmNN9DhGe2_B_ActECRyraPpVx3Gk9uHsNVrFl5qWjK3ARJl/s1600/ZEP-1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzrh1WeRVpQCKTkzQX04E2yQ_QHYn8kT7RLnDGXQLw-_mbkxujzZgn_r0bUmIY887ULIwEiAC_ckpV1fwDZSFSrMhU8AzOkmNN9DhGe2_B_ActECRyraPpVx3Gk9uHsNVrFl5qWjK3ARJl/s1600/ZEP-1.jpg" height="384" width="640" /></a></div>
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">सांगण्यास खूप आनंद होतो,
की या पुस्तकाचे प्रकाशन `सकाळ`चे व्यस्थापकीय संचालक मा. प्रतापराव पवार यांच्या
हस्ते झाले. केवळ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते औरंगाबादेत आले होते.
माझ्यासारख्या एकेकाळच्या सामान्य कर्मचाऱ्यासाठी एवढा वेळ देणे, हा त्यांचा
मोठेपणा. पण हे ही तितकेच खरे, की औरंगाबादेत मी लिहित असलेल्या मालिकेचे ते चाहते
आणि पाठीराखे होते. अशी मालिका सर्व आवृत्त्यांमध्ये असावी, असे त्यांना वाटत असे.
मी नागपूर आवृत्तीत मोठी जबाबदारी सांभाळावी या दृष्टीने त्यांच्याशी बैठकाही
झालेली होती. तो विषय नंतर मागे पडला. `सकाळ` सोडला, तरी स्नेहबंध कायम राहिले. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी `निर्लेप`चे प्रमुख श्री. राम भोगले होते.</span></span></span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWtHDQZtNkI2KCWWjtjh1uIdvz50aHDrHW1jt8PeqHbJb4hdvSFEemicfwRiyNzUWoBHWyaocW4Ivm6bzUYvR0gU1cPu0y-mGm2Y3d7OZfUIMoxZrn9TMv38msF29Z32qW0ZJowTErSrib/s1600/ZEP-2.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjWtHDQZtNkI2KCWWjtjh1uIdvz50aHDrHW1jt8PeqHbJb4hdvSFEemicfwRiyNzUWoBHWyaocW4Ivm6bzUYvR0gU1cPu0y-mGm2Y3d7OZfUIMoxZrn9TMv38msF29Z32qW0ZJowTErSrib/s1600/ZEP-2.jpg" height="370" width="640" /></a></div>
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">हे पुस्तक चांगले झाले. या
नंतर मी `झेप – २`ची तयारी करावी असा अनेकांचा आग्रह होता. मराठवाड्यातून बाहेर
पडून इतर शहरांत उद्योग उभा करणारे उद्योजक, असा त्याचा विषय होता. अनेकांची नावे
पुढे आली होती. नगरच्या श्री. अरुण कुलकर्णी यांची मुलाखतही २००७ च्या पूर्वार्धात
घेवून झाली होती. पण काही कारणांनी तो विषय मागे पडला.</span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">माझा व्यवसाय सुरु होता.
नवी कामे मिळवणे आणि पूर्ण करणे सुरु होते. मी ज्यांच्याबद्दल लिहिले, त्यांच्या
प्रमाणेच मीही शून्यातून सुरुवात केलेली होती. डिझाईन, पीआर ही कामे मी करतो. वाटचाल
सुरु झाली तेव्हा गाठीशी फक्त एका महिन्याचा पगार (सारी कपात होऊन हाती येणारे
साडेनऊ हजार रुपये!) होता...! त्याच वेळी पाठीशी होते परिवार आणि मित्रांचे मदतीचे
हात. आई-वडील, धाकटा भाऊ कमलाकर, पत्नी पद्मजा यांचा भक्कम पाठिंबा होताच, पण
शाळेपासून मित्र असलेले डॉ. प्रकाश गुडसूरकर, शशांक जेवळीकर, श्रीकांत उमरीकर आणि
औरंगाबादेत स्नेह लाभलेले डॉ. सुभाष देवढे पाटील, आशीष गर्दे... या सर्वांचा आधार
होता... हात हाती होते... निभावून गेले...!</span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">दिवस जात होते... सन २०११
च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मी माझ्या कार्यालयात बसलो होतो, तेवढ्यात
जालना येथील श्री. सुनिलभाई रायठठ्ठा यांचा फोन आला. नमस्कार-चमत्कार झाल्यावर
त्यांनी विषय मांडला - `दत्ताजी, हमको जालना का `झेप` लिखना है...` आणि ही पुढील
प्रवासाची सुरुवात ठरली.</span></span></span><br />
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">प्रेरक लेखन हा माझा आवडीचा
प्रांत. सुनिलभाई यांनी स्वतःचा उद्योग प्रचंड संघर्षातून उभा केला. आज ते ५०
देशांत निर्यात करतात. त्यांनी जालना येथे `यंग इनोव्हेटर्स` अशी एक चळवळ सुरु
केली होती. या पुस्तकातून नव्या पिढीसमोर आपल्या जिल्ह्यातील आदर्श ठेवण्याची ही
कल्पना.</span></span></span><br />
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">या कल्पनेमागेही आणखी एक
कहाणी होती. सुनिलभाई रायठठ्ठा, सुनीलजी बनारसीदास आणि आणखीही काही मंडळी या
उपक्रमांत सहभागी असे. हे पुस्तक ही या ग्रुपची इच्छा. सुनिलभाई रायठठ्ठा
यांच्यामुळे मी तिथवर पोचलो. साधारण मार्च अखेरपर्यंत जालना येथील मुलाखती
संपल्या. `महिको`चे बद्रीनारायण बारवाले हे `जालना आयकॉन्स`पैकी एक
व्यक्तिमत्व...!</span></span></span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEihtz_9JIE5OtskO3rnsEdIUySVfwJQAW8wkuVicTnqlajjPF4kDlKsAkfw2t4LSbjqvtyhx6tlJa1ov0nwFZjQ-0vRABH4Yv_yaCNlLuVlxTlBV93Yvp87IL_o-o0hN2Y568j23Lacloau/s1600/SUNILJI.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEihtz_9JIE5OtskO3rnsEdIUySVfwJQAW8wkuVicTnqlajjPF4kDlKsAkfw2t4LSbjqvtyhx6tlJa1ov0nwFZjQ-0vRABH4Yv_yaCNlLuVlxTlBV93Yvp87IL_o-o0hN2Y568j23Lacloau/s1600/SUNILJI.jpg" height="212" width="320" /></a></div>
<span style="font-size: large;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">त्याच दरम्यान सुनीलजी
बनारसीदास यांच्याशी चर्चा करताना आपण अन्य जिल्ह्यात हा प्रयोग करता येईल का, असा
विषय निघाला. सुनीलजी म्हणजे खूप वेगळेच प्रकरण. हा माणूस स्वतःपेक्षा इतरांसाठीच
अधिक जगतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. `पोलाद` या ब्रांडनेम ने बाजारपेठेत
विक्री होणाऱ्या सळईचे ते निर्माते. जालना येथील `भाग्यलक्ष्मी स्टील`च्या
संचालकांपैकी ते अग्रणी. समाजात उद्योजकता वाढावी, भारत बलशाली व्हावा, ही त्यांची
भावना. समाजात असलेली विशेषतः पहिल्या पिढीतील उद्योजकता संकलित करून पुस्तकाच्या
रूपाने मांडावी, ही त्यांची इच्छा. मीही प्रारंभापासून त्याच वाटेवरील प्रवासी.</span></span><br />
<span style="font-size: large;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></span>
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgfTdFxPwxEAAC9rFgO9yVVo0DpBbHVxnRqTO1n-cg52g5bs_u-6D2n5BN7-dGDIC9HIJPG-_d66QEdBd0XsQnpGN4EorOKIQ9qaH3RZOt6Q2hO7tkqFgZ9KMxwMxekiJ5YwugDQ18UKzyu/s1600/all-dist.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><br /></a><span style="font-size: large;"></span>
<div style="text-align: left;">
<span style="font-size: large;"><span style="font-family: Mangal, serif;">माणसे जोडण्यात आनंद असलेला
आणि उद्योजकतेला सकारात्मकतेने पाहणारा मी पत्रकार असल्याने हे केले पाहिजे, असे मला
वाटले. असे काही करायचे तर प्रचंड भटकंती करावी लागेल, खूप दिवस परिवारापासून दूर
राहायला लागेल हे नक्की होते. पण माझ्याही मनात एक `जिप्सी` दडलेलाच आहे. त्याने
साद घातली आणि `लक्ष्मी` व `सरस्वती`ची हातात हात घालून वाटचाल सुरु झाली. १-२
जिल्हे म्हणता म्हणता जालन्यापाठोपाठ क्रमाक्रमाने नांदेड, लातूर, उस्मानाबाद,
सातारा, सांगली, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, बीड, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली
आणि आता परभणी अशी १५ जिल्ह्यांची भटकंती झाली. दरम्यान ११व्या पुस्तकापासून या पुस्तक मालिकेचे नामकरण
`पोलादी माणसे` असे झाले...</span></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgfTdFxPwxEAAC9rFgO9yVVo0DpBbHVxnRqTO1n-cg52g5bs_u-6D2n5BN7-dGDIC9HIJPG-_d66QEdBd0XsQnpGN4EorOKIQ9qaH3RZOt6Q2hO7tkqFgZ9KMxwMxekiJ5YwugDQ18UKzyu/s1600/all-dist.jpg" imageanchor="1" style="clear: left; display: inline !important; font-size: medium; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgfTdFxPwxEAAC9rFgO9yVVo0DpBbHVxnRqTO1n-cg52g5bs_u-6D2n5BN7-dGDIC9HIJPG-_d66QEdBd0XsQnpGN4EorOKIQ9qaH3RZOt6Q2hO7tkqFgZ9KMxwMxekiJ5YwugDQ18UKzyu/s1600/all-dist.jpg" height="492" width="640" /></a></span></div>
<br />
<br />
<div style="text-align: justify;">
<span style="font-family: Mangal, serif; font-size: large;">ही झाली संक्षिप्त
वाटचाल...</span></div>
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">या प्रवासात मी खूप
`श्रीमंत` झालो...! ही श्रीमंती शाश्वत टिकणारी आहे. आपण ज्या माणसांत राहतो,
त्यांचे गुण आपल्याला चिकटत असतात. माझेही असेच होते आहे. माझ्याकडे साठलेली ही
श्रीमंती याच गुणांची आहे...! `झेप`पासूनचा विचार केला तर आजवर साधारण पावणे पाचशे
उद्यमशील व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक जिल्ह्यात १००
ते २०० जणांची पहिली यादी होत असते. आम्ही ठरवलेले निकष लावत ती संख्या तेथील
क्षमतेनुसार खाली येत असते. एखाद्या जिल्ह्यात १७-१८ जण पुस्तकात येतात तर एखाद्या
जिल्ह्यात ३८ जण...! पण हे प्रत्येक जण पारखून घेतलेला असतो. वैयक्तिक, सामाजिक
आणि आर्थिक चारित्र्य स्वच्छ हवे, सामाजिक उत्तरदायीत्व मानायला हवे... हे आमचे
मुलभूत निकष. कुणाकडूनही कुठल्याच रूपाने आर्थिक अपेक्षा न ठेवता मेरिटवर निवड
करायची, हे आम्ही मुळात ठरवलेले... सुनीलजी यांनी यात कुठेही हस्तक्षेप केला
नाही... निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य मला दिले... त्यातून ही पुस्तके आकाराला आली.</span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></span></span><br />
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">राज्याच्या विविध भागांतून
ही माणसे कार्यरत आहेत. ग्रामीण भागात आपापल्या क्षमता आणि इच्छाशक्तीवर ती आपापले
उद्योग सांभाळत आहेत. कामांवर निष्ठा, सचोटीपूर्ण व्यवहार, संपूर्ण पारदर्शिता...
प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी. कुणाच्या अंगावर घालायला एकेकाळी फाटके कपडे
असत तर कुणी उपाशीपोटी झोपत. आज ते शेकडो कोटींच्या व्यवहाराचे धनी आहेत. असे असले
तरी त्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले...! हे खूप अवघड असते...! अशी माणसे भेटली
की अल्प-स्वल्प यशाने आपल्या डोक्यात शिरलेली हवा आपोआप निघून जाते.</span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></span></span><br />
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">हा प्रत्येक माणूस म्हणजे
स्वतंत्र विद्यापीठ. केवळ जिद्दीपोटी उद्योग-व्यवसायात शिरून यशाचे शिखर गाठणारी
अनेक माणसे साधे दहावी पास नाहीत...! काही इंजिनियर झाली आणि वेगळ्याच उद्योगात
शिरली. काही बी कॉम झाली आणि आज पाच-सातशे कोटींची उलाढाल करणारी कंपनी
चालवितात...! सर्वात महत्वाचे म्हणजे या पैकी कुणीही लाखोपतीची मुले नाहीत...! ही
सारी साम्राज्ये कष्टाने उभी राहिलेली आहेत.</span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></span></span><br />
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">ही पुस्तके जिल्हावार आहेत.
याचा अर्थ ही माणसे जिल्ह्याच्या मर्यादेत आहेत असा नाही. आपल्या जिल्ह्यातून
बाहेर पडून कुणी पुण्या मुंबईत गेला तर कुणी परदेशात आपली चमक दाखवीत आहे. इंटेलचे
उपाध्यक्ष उपेंद्र कुलकर्णी हे सांगलीतून तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणात काम
करणारे राजेंद्र शेंडे सातारा जिल्ह्यातून बाहेर गेले. भारतातील पहिली खाजगी
अणुभट्टी उभारणारे दत्तप्रसाद दाभोलकर साताऱ्याचे...! सोलापुरातील यतिन शहा यांचे कॅमशाफ्ट जगभरातील
बलाढ्य वाहन कंपन्या वापरतात. त्यांनी इंग्लंडमधील मोठी कंपनी टेकओव्हर केली आणि
चीनमध्ये स्वताची नवी कंपनी उभारली. उस्मानाबाद्च्ये डॉ. नितीन ढेपे यांनी
त्वचारोगशास्त्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान सिद्ध केले. लातूर जिल्ह्यातून बाहेर
पडून उद्योग उभारणाऱ्या उदय चेरेकर यांच्या कंपनीत तयार झालेली यंत्रे `आयएसओ`
प्रमाणपत्रे देणाऱ्या कंपन्या त्यांच्या कामासाठी वापरतात...! जळगाव तर असंख्य
अभिनव उद्योगांचे आगार. रंग निर्मितीत लागणारे पिग्मेंट, औषधात लागणारे पेक्टिन,
रेल्वेत लागणाऱ्या अवजड स्प्रिंग, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पाईप... हे सारे जळगाव
जिल्ह्यात तयार होते. नंदुरबार जिल्ह्यातून जपानला लिम्बोली तेल निर्यात होते.
धुळ्यातील तरुण शास्त्रज्ञ `शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराचा` मानकरी ठरला आहे. हा
वैज्ञानिक क्षेत्रातील `भारत रत्न` समजला जातो...! आज भारतात प्रसिद्ध झालेला
डिझायनर पेंट प्रथम नांदेडमध्ये बनला. जालन्यातील महिको सर्वांना ठावूक आहे. नगर
येथे साऱ्या देशाला लागणारे कॅरामल तयार होते आणि शिवाय ३५ देशांत पोहचते.
हिंगोलीतील तरुण आंतरराष्ट्रीय पातळीवरील HR ट्रेनर आहे. परभणीतील व्यक्ती
भोपाळच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेची प्रमुख आहे. बीडमधील मकरंद अनासपुरे आज
साऱ्या महाराष्ट्राला हसवतो.... एक ना दोन... जवळ जवळ ५०० संपन्न व्यक्तिमत्वे
अनुभवताना मी ही संपन्न होत गेलो...!</span></span></span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgv-01g6u4MklUElLBwYJN0cQm_pzZVwsxma-D5spJh_HKAmcHDPDUAV3rLpkkjMZn5h6exldFCM27arDOiTVVGikO6D4VUjDlQUqRIMuYlAmqwoPlIP58TMW7GzTrvryyrEqoWNTtPs3YK/s1600/sakal.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgv-01g6u4MklUElLBwYJN0cQm_pzZVwsxma-D5spJh_HKAmcHDPDUAV3rLpkkjMZn5h6exldFCM27arDOiTVVGikO6D4VUjDlQUqRIMuYlAmqwoPlIP58TMW7GzTrvryyrEqoWNTtPs3YK/s1600/sakal.jpg" height="574" width="640" /></a></div>
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">मी स्वतःला भाग्यवान
समजतो... मी सध्या जे काम करीत आहे ते सोपे नाही. हे काम करण्याची माझी क्षमता
नाही. डॉ. हेडगेवार यांचे एक वचन आहे - `काम अवघड आहे, म्हणूनच ते करण्यालायक आहे.
सोपी कामे तर कुणीही करतात...` हे वचन माझ्या डोळ्यासमोर सदैव असते. पण त्याच
बरोबर मला हे सुद्धा भान असते, की हे काम मी करीत आहे, पण ती शक्ती माझी नाही.
माझ्याकडून कुणी तरी अज्ञात शक्ती... हवे तर आपण नियती म्हणू... हे काम करवून घेत
आहे. मी निव्वळ एक साधन आहे... हीच शक्ती मला मार्ग दाखविते. चुकीचा माणूस या
पुस्तकात येऊ नये या साठी बुद्धी देते...</span></span></span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjajIhK5R_cGI9ts-h6zOVb0MAZ4RPEkHoeOIzLq7aP0UnvXNXH-LnTKoHs8TF4OIx-GtK7hpDTRoJcvv9nBVHxObwPfyGOThw8XUPZC-hLFieAMi_qRdnDDgKaF8bn3jWuaSPlGLEvL3ma/s1600/DATTA.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjajIhK5R_cGI9ts-h6zOVb0MAZ4RPEkHoeOIzLq7aP0UnvXNXH-LnTKoHs8TF4OIx-GtK7hpDTRoJcvv9nBVHxObwPfyGOThw8XUPZC-hLFieAMi_qRdnDDgKaF8bn3jWuaSPlGLEvL3ma/s1600/DATTA.jpg" height="265" width="400" /></a></div>
<span style="font-family: Mangal, serif; font-size: large;">मी कृतज्ञ आहे. हाती
घेतलेले काम अजून निम्मेही झालेले नाही. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. `पोलाद`
आणि सुनीलजी बनारसीदास यांच्या भक्कम पाठबळाने ही वाटचाल सुरु आहे. आता `पोलाद
उद्यमिता प्रतिष्ठान` स्थापन होत आहे. हे पुस्तक निव्वळ पुस्तक न राहता ही उद्यमिता
चळवळ बनावी, अशी आमची अपेक्षा आहे...</span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjajIhK5R_cGI9ts-h6zOVb0MAZ4RPEkHoeOIzLq7aP0UnvXNXH-LnTKoHs8TF4OIx-GtK7hpDTRoJcvv9nBVHxObwPfyGOThw8XUPZC-hLFieAMi_qRdnDDgKaF8bn3jWuaSPlGLEvL3ma/s1600/DATTA.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><br /></a></div>
<span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;"><br /></span></span></span><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"><span lang="MR" style="font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-bidi-theme-font: minor-bidi; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin;">`जाण्या`आधी काही तरी
चांगले करायचे आहे...</span></span></span><br />
<div style="text-align: right;">
<span style="font-family: Mangal, serif; font-size: large;"><br /></span></div>
<div style="text-align: right;">
<span style="font-family: Mangal, serif; font-size: large;"><b>- दत्ता जोशी </b></span></div>
<div style="text-align: right;">
<span style="font-family: Mangal, serif; font-size: large;"><b>9422 25 25 50 </b></span></div>
<br />
<h3>
<div class="MsoNormal">
<span style="font-size: large;"><o:p></o:p></span></div>
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiWZM4EqTboGDQD4FM2r0aL24eHTXBrxNdLZduVK21GlipcYnzRXIJ1NWf7hpooFk2I3yHYO21kDwjqzdYXtOsmommtYxJXMHWiVTeHLyhoaSyuByjKqZhKO2KVWSAA388jlCtf3YsF9KEU/s1600/AA-covers.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: large;"><span style="font-weight: normal;"></span></span></a></h3>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
<div class="MsoNormal">
<o:p></o:p></div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7751630410602494418.post-15574617410199449462015-02-10T03:34:00.000-08:002015-02-16T02:44:45.969-08:00माकडाच्या हाती शाम्पेन...<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">माकडाच्या
हाती शाम्पेन...</span><span lang="MR" style="color: #141823; font-size: 14pt;"><span style="font-family: Helvetica, sans-serif;"> </span></span><span style="color: #141823; font-family: Mangal, serif; font-size: 14pt;">दिल्लीत
हाउसफुल्ल...</span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span style="color: #141823; font-family: Mangal, serif; font-size: 14pt;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">अशी एक
कॉमेंट मी फेसबुकवर केली. हे मी भावनेच्या भरात लिहिले, असा अनेकांचा समाज झालेला
दिसतो. वास्तविक पूर्ण विचारांती मी मांडलेला हा निष्कर्ष होता. `एक्झिट पोल`च्या
विश्वासार्ह तंत्रावर मी नेहेमीच विश्वास ठेवतो. या वेळीही मतदानोत्तर चाचण्यांतून
जे निष्कर्ष हाती येत होते, त्यातून दिल्लीत केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार
येणार हे निश्चित झाले होते. माझ्या मनातील विचारचक्र तेव्हापासूनच फिरू लागले
होते.</span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">हे सारे
संक्षिप्तपणे मांडताना त्याची विभागणी मी खालीलप्रमाणे करीन -</span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<br /></div>
<div class="MsoListParagraphCxSpFirst" style="background: white; margin-bottom: 0.0001pt; text-indent: -0.25in;">
<!--[if !supportLists]--><span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: Mangal; mso-hansi-font-family: Helvetica;">1)<span style="font-family: 'Times New Roman'; font-size: 7pt; font-stretch: normal;">
</span></span><!--[endif]--><span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">मी स्वतः वर्षभरापूर्वी केजरीवाल समर्थक होतो. त्याच्या पुराव्यादाखल माझ्या
FB account वरील ३ पोस्ट च्या लिंक मी देईन. kejriwal यांना त्याच वेळी पूर्ण
बहुमत मिळायला हवे होते, असेही मी त्यात मांडले होते.</span></div>
<div class="MsoListParagraphCxSpFirst" style="background: white; margin-bottom: 0.0001pt; text-indent: -0.25in;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">A)</span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoListParagraphCxSpFirst" style="background: white; margin-bottom: 0.0001pt; text-indent: -0.25in;">
<span lang="MR" style="font-size: 18.6666660308838px;"><span style="color: #141823; font-family: Mangal, serif;"><https://www.facebook.com/photo.php?fbid=806572552702042&set=a.171033762922594.47735.100000479132195&type=1></span></span></div>
<div class="MsoListParagraphCxSpFirst" style="background: white; margin-bottom: 0.0001pt; text-indent: -0.25in;">
<span lang="MR" style="font-size: 18.6666660308838px;"><span style="color: #141823; font-family: Mangal, serif;">B)</span></span></div>
<div class="MsoListParagraphCxSpFirst" style="background: white; margin-bottom: 0.0001pt; text-indent: -0.25in;">
<span lang="MR" style="font-size: 18.6666660308838px;"><span style="color: #141823; font-family: Mangal, serif;"><https://www.facebook.com/dattjoshi/posts/805845189441445></span></span></div>
<div class="MsoListParagraphCxSpFirst" style="background: white; margin-bottom: 0.0001pt; text-indent: -0.25in;">
<span lang="MR" style="font-size: 18.6666660308838px;"><span style="color: #141823; font-family: Mangal, serif;">C) </span></span></div>
<div class="MsoListParagraphCxSpFirst" style="background: white; margin-bottom: 0.0001pt; text-indent: -0.25in;">
<span style="background-color: transparent; font-size: 18.6666660308838px;"><span style="color: #141823; font-family: Mangal, serif;"><https://www.facebook.com/dattjoshi/posts/807430365949594></span></span></div>
<div class="MsoListParagraphCxSpFirst" style="background: white; margin-bottom: 0.0001pt; text-indent: -0.25in;">
<span lang="MR" style="font-size: 18.6666660308838px;"><span style="color: #141823; font-family: Mangal, serif;"><br /></span></span></div>
<div class="MsoListParagraphCxSpMiddle" style="background: white; margin-bottom: 0.0001pt; text-indent: -0.25in;">
<!--[if !supportLists]--><span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: Mangal; mso-hansi-font-family: Helvetica;">२)<span style="font-family: 'Times New Roman'; font-size: 7pt; font-stretch: normal;">
</span></span><!--[endif]--><span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">मात्र केजरीवाल यांनी आपल्या ४९ दिवसांच्या सत्ताकाळात जे काही केले, ते
माझ्या दृष्टीने बालिश आणि म्हणूनच अक्षम्य होते. विशेषतः वीज आणि पाणी या मुलभूत
गरजा निम्म्या किमतीत उपलब्ध करण्याच्या संदर्भात त्यांनी अनुदान वाढविण्याचे जे
निर्णय घेतले ते निव्वळ लोकानुनय करणारे होते. त्यात राज्याचे हित कुठेही नव्हते.</span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoListParagraphCxSpLast" style="background: white; margin-bottom: 0.0001pt; text-indent: -0.25in;">
<!--[if !supportLists]--><span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: Mangal; mso-hansi-font-family: Helvetica;">3)<span style="font-family: 'Times New Roman'; font-size: 7pt; font-stretch: normal;">
</span></span><!--[endif]--><span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">ज्या पद्धतीने त्यांनी सत्ता सोडली, त्यातही गांभीर्याचा अभाव दिसला. </span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">या नंतर
केंद्रात मोदी सरकार आले. त्यांच्याकडूनही देशाला मोठ्या अपेक्षा होत्या आणि
अजूनही आहेत. मात्र, सत्ताग्रहण केल्यानंतरच्या ९ महिन्यांत त्यांनी जे काही केले
ते जनतेच्या गळी उतरविण्यात त्यांना सपशेल अपयश आले. त्याउलट, अनेक ठिकाणी त्यांची
नकारात्मक प्रतिमा जनमानसात ठसत गेली. केवळ ९ महिन्यांत प्रस्थापित विरोधी लाट
निर्माण होणे, ही त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उमटविणारी गंभीर बाब आहे.
याचा परिणाम दिल्लीत दिसला. त्यातही त्यांची हुकुमशाही वृत्ती आणि विशेषतः नाव
गुंफलेला कोट यांची चर्चा समाजात मोठ्या प्रमाणावर झाली. या चर्चेचा प्रतिवाद
करण्यात ते अपयशी ठरले. </span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">महत्वाचा
भाग भारतीय जनमानसाचा. मी अत्यंत जबाबदारीने हे मत मांडतो आहे, की बहुसंख्य भारतीय
जनता फुकटी आहे. जे जे फुकटात मिळेल, ते लाटण्याकडे त्यांचा कल असतो. अशा वेळी तो
तारतम्य विसरतो. उदाहरणार्थ – पेट्रोलचा tanker उलटल्यानंतर तेथे आग भडकू शकते हे
पक्के ठावूक असूनही तेथे लोक भांडी घेवून गर्दी करतात आणि त्यातच एखादा अतिशहाणा
विडी पेटवतो. शेकडो लोक जिवंत जळून जातात...! </span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">जगात कुणीही
काहीही फुकट देऊ शकत नाही, त्याची किंमत कुणाला तरी चुकवावी लागतेच, हे ठावूक
असतानाही लोक अशा आश्वासनांवर विश्वास ठेवतात. दिल्लीत केजरीवाल आणि कंपनीने
दिलेले मोफत वीज-पाण्याचे आश्वासन हे त्यापैकीच एक. त्याची प्रचंड भुरळ समाजाला
पडली.</span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">केंद्राविरुद्धाचा
समाजाच्या मनात असलेला असंतोष, केजरीवाल यांनी दाखविलेले फुकट वीज-पाण्याचे
आश्वासन आणि मोदी यांच्या विषयीची निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा यांचा तिहेरी
परिणाम झाला आणि केजरीवाल यांनाही अनपेक्षित असलेले, मतदानोत्तर चाचण्यांतही समोर
न आलेले पाशवी बहुमत `आप`ला मिळाले.</span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">या
पार्श्वभूमीवर `माकडाच्या हाती शाम्पेन...` ही कॉमेंट मला न्यायोचित वाटते. श्री.
केजरीवाल स्वतःला अभिमानाने `असंतोषवादी` घोषित करतात. स्वतः कम्युनिस्ट विचाराचे असल्याची
कबुलीही त्यांनी अनेकदा दिलेली आहे. त्यांचा वैयक्तिक विचार काय असावा, याच्याशी
कुणाचे काही देणेघेणे असू नये. पण सत्ता हाती आल्यावर कुणी त्या विचारधारेला चिकटून
राहील, त्याच्या कार्यकौशल्यावर नक्कीच परिणाम होईल. </span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">पंतप्रधान पदाच्या खुर्चीत
बसल्यानंतर मोदी यांनी वैचारिक पातळीवर जी परिपक्वता आणि संयम यांचे प्रदर्शन केले
आहे, ते निश्चितच लक्षणीय आहे. संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटना यांना त्यांनी
थेट अंगावर घेतले आहे.</span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">ज्या
साम्यवादाची भलावण श्री. केजरीवाल करतात त्या विचाराने कुठल्याही देशाचे भले
झालेले नाही, हा उघड इतिहास आहे. उलट असे देश तुटले आहेत. चीन सारख्या देशाने हा
विचार सोडला आणि त्यानंतरच त्यांची आजची प्रगती होऊ शकली, हे लक्षात घ्यावे लागेल.
नेपाल मध्ये प्रचंड या साम्यवादी नेत्याने असेच बहुमत मिळवले, पण देशहितात ते
अपयशी ठरले... मात्र त्या आधी त्यांनी तेथे केलेला रक्तपात अजूनही धडकी भरवतो.</span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">या पार्श्वभूमीवर
श्री. केजरीवाल राजकीय दृष्ट्या अपरिपक्व, बालिश आणि राजकीय तारतम्याचा अभाव
असलेले नेते वाटतात. कोणताही सामाजिक आणि प्रशासकीय बदल चुटकीसरशी होत नसतो. ४९
दिवसांत पोलिसांच्या लाच घेण्यात नक्कीच कमी झाली असेल, पण हे बदल अशा स्वरूपाच्या
उपायांनी कायम राहत नाही. त्याला वेगळे मार्ग निर्माण होऊ शकतात. केजरीवाल कदाचित आणखी वर्षभर टिकले असते, तर त्यानाही तेच पाहावे लागले असते... पोलिस असोत की सरकारी
यंत्रणा... असे बदल घडावेत या साठी मुलभूत बदल गरजेचे असतात. त्याला रचनात्मक काम
लागते. मनोवृत्ती बदलावी लागते. त्यासाठी प्रखर राष्ट्रभावनेची जोड द्यावी लागते. </span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">पंतप्रधानांनी केलेले स्वच्छता अभियानाचे आवाहन समाजाने कसे मनावर घेतलेले आहे,
याची १-२ टक्के तरी उदाहरणे ठळकपणे दिसतील. हे लोक काही भाजपचे कार्यकर्ते नाहीत.
तरीही हे होत आहे. कारण त्यांच्या अंतरात्म्याला हे आवाहन पटलेले आहे. </span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">मोदी
यांच्या कडून होत असलेल्या कामाच्या सक्तीमुळे नाराज झालेली नोकरशाही मोदींच्या
विरोधात गेल्याचीही चर्चा आहे. असे असेल तर ते लाजिरवाणे आहे. हाच न्याय केजरीवाल
यांच्या `लाचखोराना पकडण्याच्या` आवाहनाला सुद्धा लावायला हवा ना...! काम न करता
पगार आणि वरकमाई अशी दुहेरी मिळकत असलेल्या नोकरदारांना खरे तर देशद्रोहाचे कलम
लावायला हवे...</span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">असो. मूळ
विषयावर यायचे तर दिल्लीच्या जनतेने आपली नाराजी दाखवून देत केजरीवाल यांना मतदान
केलेले आहे. यात नकारात्मक भाग अधिक आहे. दिल्लीला स्वतंत्र मोठे आर्थिक स्त्रोत
नाहीत. त्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागत असते. केंद्राने न्याय्य वाटप केले
तरी केजरीवाल त्यांच्या `अनार्किस्ट` स्वभावानुसार असंतोष माजवू शकतात. आता तर
त्यांच्या दिमतीला ६० हून अधिक आमदार आहेत. एकेकाळी सत्ता सोडताना अर्थसंकल्प आणि आर्थिक तरतुदी करण्याचे भावनेच्या भरात जे विसरतात आणि दिल्लीच्या हजारो कर्मचार्यांना वाऱ्यावर सोडतात, त्यांच्या पुढील पगाराचीही ज्यांना चिंता वाटली नाही ते आता त्या राज्याचा उद्धार करण्यास निघाले आहेत...! हे चित्र भयावह ठरू शकते.</span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">मी खोटा
ठरलो, तर मला आनंद होईल. पण खरा ठरलो तर तो दुर्दैवी क्षण आणि तो पर्यंतचा काळ
देशाच्या प्रगतीला मारक ठरेल. लोकशाहीची थट्टा ठरेल... एका व्यक्तीच्या हट्टासाठी एका
राज्याला वेठीला धरणे, ते ही देशाच्या राजधानीला... हे परवडणारे नाही...</span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;"><br /></span></div>
<br />
<div class="MsoNormal" style="background: white; margin-bottom: 0.0001pt;">
<br /></div>
<br />
<div class="MsoListParagraph" style="background: white; line-height: normal; margin-bottom: .0001pt; margin-bottom: 0in; mso-add-space: auto; mso-list: l1 level1 lfo2; text-indent: -.25in;">
<!--[if !supportLists]--><span style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: Mangal;"><span style="mso-list: Ignore;">-<span style="font: 7.0pt "Times New Roman";"> - </span></span></span><!--[endif]--><span lang="MR" style="color: #141823; font-family: "Mangal","serif"; font-size: 14.0pt; mso-ascii-font-family: Helvetica; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman"; mso-hansi-font-family: Helvetica;">दत्ता जोशी <span style="mso-spacerun: yes;"> </span></span><span style="color: #141823; font-family: "Helvetica","sans-serif"; font-size: 14.0pt; mso-bidi-font-family: Mangal; mso-bidi-language: MR; mso-fareast-font-family: "Times New Roman";"><o:p></o:p></span></div>
Datta Joshi's...http://www.blogger.com/profile/08165864515074650137noreply@blogger.com0